रि व
| | न
र यी टं व
2
“ २*«
. ञ च
रै
क
व
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
208? 6 बहावा च्ा वळीव
लेखक १
गोविंद महादेव जोक्ी
[ समाजशास्त्रज्ञ ]
आषाढ १८५६
_ किंमत ५ रुपये
क्र 5 | दरो) 2 ्
प्रकाशक पंडित विश्वनाथ महादेव जोशी,
| १७ कॅनॉट रोड, पुणें (कॅप)
ह /“
9 (3
हे
पहिली आवृत्ति
[ सर्व इक ग्रंथकर्त्याने राखून ठेविले आहेत. 1.
_ मुद्रक $ लक्त्मण नारायण चापेकर,
___ “ आयेसंस्कृति मुद्रणाल्य,
१९८१७) सदाशिव पेठ, टिळकरस्ता, पुर्णे २..
थस्तावना
सन १९०८ सालीं शाळेंत शिकत असतां डॉ. केलॉग या ग्रंथकाराचा
६ मॅन दी मास्टरपीस ? नांवाचा ग्रंथ बाचनांत आला. तेव्हांपासून भौतिक
शास्त्रांच्या अभ्यासाचे वेड लागल्यासारखे झालें. हळूंहळूं पाश्चात्य ज्ञान-
भांडारांतून पदार्थविज्ञान, रसायन, प्राणिशास्त्र-तदंतर्गत आनुवंश पद्धति,
मानसशास्त्र-तदंतर्गत मनोविलहेषणशास्त्र, अर्थशास्त्र-तदंतर्गत द्रव्याचे
उत्पादन, वांटणी वगैरे विभाग, राज्यशास्त्र आणि तत्त्वज्ञान वगेरे शास्त्रांची
मूलतत्त्वे आपलीशीं करून घेतलीं. नंतर समाजशास्त्र पहावयास सुरवात
केली, तेव्हां असें दिसून आलें काँ, कोणत्याही दृष्टीने विचार केला तरी
हिंदूची समाजरचना आणि आचारपद्धति मानवप्राण्याला जितकी निर्दोष
करणें शक्य आहे तितपत निदांष आहे.
त्याबरोबरच हळूंहळूं हिंदूचे तत्त्वशञानविषयक ग्रंथ, आचारात्मक ग्रंथ,
इतिहास वगेरेंचाही कांही गुरुसुखाने, कांही स्वतःच अशा तऱ्हेने अभ्यास करीत
होतों. तेव्हां असे दिसून आलें की, हिंदूंचे तत्त्वज्ञान इतर कोणत्याही तत्त्वज्ञाना-
पेक्षां सरस आहे. अक्या रीतीनं एका तऱ्हेने मनाची तयारी होत असतां, बाहेर
पडल्याबरोबर ज्या गोष्टी ऐकाव्या लागत,त्या ऐकून मनाची स्थिति चमत्कारिक
होऊन जाई. बाहेर पहावें तो हिंदूची जातिसंस्था, विवाहसंस्था, प्राथना-
पडति, 'चालीरीति वगेरे एकूणएक गोष्टींबद्दल प्रत्येकजण निंदा करतांना
दिसून येई. याचें कारण कळेना. हिंदूंनी जे जे म्हणून श्रेष्ठ नैतिक मूल्य
मानलेलें असेल, ते ते दूषणीय आहे असें जो म्हणेल तो तो पुढारी, हिंदु
समाजार्चा हितचिंतक, प्रागतिक अश्ा तऱ्हेचे समीकरण झालेलें दिसले.
म्हणून शास्त्रांच्या पद्धतीनी अभ्यास करून हिंदूंच्या चालीरीति आणि
समाजपद्धति कशी काय दिसते, हें दाखविण्याच्या दृष्टीनें हा अंथ लिहून
परमेश्वराच्या चरणीं अपण करीत आहे.
र
आम्हीं पाश्चात्यांचे आधार घेतले आहेत, तरीही पाश्चात्य ग्रंथकारां न च्य
आम्हांला काय वाटतें, त्यांच्याशीं आमचा मतभेद कोठें येतो या गोष्टीची
चचऱचो आम्हीं आमच्या ग्रंथाच्या पान ३५७ वर केली आहे.
ग्रंथ लिहून झाला तरी अर्थहीन ग्रंथकाराने काय करावें ! लक्ष्मी स्वाणि
सरस्वती एका ठिकाणीं कश्या येणार १ परंतु तीही काळजी श्रीकर्पेक्करूनन
नागपूर तहक्षिळांतील मुक्काम अष्टें येथील मालगुजार श्रीमंत तात्यासाहेब
देशपांडे यांच्या हस्ते नाहींशी झाली. ग्रंथाला सुरवात केल्यापास्ून्त
तहत ग्रंथ प्रकाशित होईपर्यत श्रीमंतांच्याकडून जी अमोलिक मदत झास्टी-
ती झाली नसती, तर-श्रीमंतांनीं आमच्यासारख्या निधनाला उदार सॉलतः-
रणानें सहाय्य केलें नसते, तर-आमच्या हातून या ग्रंथाचे घवाच्राान
कधघींचच झालें नसतें. श्रीमंतांचे या बाबतीतील कण आमचे हातून 'स्किटणे
शक्य नाहीं
ग्रंथांत मुद्रणदोष बरेच राहिळे आहेत, याची ग्रंथकर्त्यांला पूर्ण स्जञाप्णीव
आहे. त्याबद्दल वाचकांची सपशेळ माफी मागणे हेंच आम्हांठा श्सस्तकर
वाटतें. परंतु शुद्धिपत्र जोडळें नाहीं कारण कीं, सुबुद्ध वाचक या कोप्याकडे
कानाडोळा करतीळ अश्शी आज्या आहे
मद्रणाचें काम “आरयेसंस्कृति सुद्रणालया? चे चालक रा, लक्ष्मण ब्वाऱ्रायण
ऱ्चापेकर, यांनीं ल्लास सोसून करून दिलें याबद्दल त्यांचा आभारी स्मार्है
प्रफे तपासण्याचे काम माझे बंधु पंडित वि. म. जोशी, यांनीं अतिशय च्हाळ्ठजी-
पर्थेक केळे. याशिवाय रा. भय्यासाहेब देशपांडे, राजाराम विनायच्छ पाटस-
कर, वकील ( पुरणे ), वामनराव मुंजे, बापुसाहेब धारप वगैरे ज्या मिल-
मंडळींनी सवतऱ्हेची मदत केली, त्या सर्वोचा मी पूर्ण आभारी च्मा -
| गो. म. जोच्छी-
श्रीमज्जगद्गुरु श्रीशंकराचाये मठ संकेश्वर यांचा आज्लीवाद
॥ श्रीशाकर ।।
शीगुरमर्फिपरायण मठाभिमानी प्रिय शिष्य रा. गो. म. जोशी, मुक्काम
पुर्णे यांशी
तुमचे कल्याण इनटित श्री निकट असो. तुमचेकडून “ हिंदरचे समाज-
व्वनाजास्े हो अंथ मंठाकडे जवळोकनाथ आला त्याचे यथावकादा
आपातत. अवलोकन शार्ट.
आमच्या हिंदुरस्कलीचा सवध पाजात्य संस्फरतीर्शी सुमारे प्नास साठ
वर्पापूवी आळा. तेव्हांपाखून पाशात्यार्लय अनुकरण करण्याची पमरत्रत्ति
आपल्या समामामर्ये उव झाल्यामुळे आमच्या चालीरीतीत हळूहळू
करव, पळे गळा. ती फरक कंमशाः जातिभेद, विवाहसंस्था, अस्पृशयता
नगर आपल्या सागा भान्या भूत स्वांनही प्रवेशा करू लागला. गब्दूपामाण्य्
सोडून अनुमखप्रामाण्य दाखला जशी चोष्टोकडून आरोळी येऊ लागली.
परत हा. अथ वाचन पाहिला, तेग्हा. अनुभवावर उभारलेल्या प्रत्यक्ष
शोस्जाचा उपवॉग योग्यप्रकारे करून उर काढल्पास ती उत्तरे आमच्या
परंपरेला अनुसरून येणाऱ्या उत्तरांहून फारशी कांही मिन्न नाहींत असे
दिसून आले.
वन्त अथान शौदिक धर्मीय मन्बादिस्मतिशाखकारांनीं वणोश्रमाचे-
दर जी समाजधळना निर्माण केळी ती निसर्गाला घरून असल्याने कशी
ोककच्याधकारक आहे, थार्ज उपपादन सोपपत्तिक व सयुक्तिक केलें आहे.
हे सर्व विवेचन आधूनिक पाळार््य भोौतिकशासत्राठा अनुसरून केळे अस-
ल्याने, व्यायोगे नवविश्षितांचा वेदिक धमोविषपर्यीचा भ्रमनिरास करण्यास
य सनद धर्मामिमानी जनतेची निष्ठा दढ करण्यास अत्यंत उपकारक होईल
असा जीसस्थानदेवतेस परम विभास वाटत आहे.
ह.$
या कार्यात आर्थिक मदत सुख्यतः श्रीमंत रा. तात्यासाहेब देशपांडे
मुक्काम अष्टा ( जि. नागपूर ) यांनीं केली. त्यांनांही सहपरिवार श्रीकडून
अनेकपूर्ण आशीर्वाद आहेत.
_ प्रस्तुत ग्रंथप्रकारानाचे द्वारां त्यांनीं उत्तमप्रकारची धमसेवा केली आहे,
याबद्दल श्रीसंस्थानदेवतेस अत्यंत समाधान होत आहे.
अशीच धर्मसेवा तुमचे हातून निरंतर घडावी व सहपरिवार तुमचे
कल्याण व्हावे यासाठीं श्रीशारदांबा'चंद्रमोलीश्वराराघन-समर्यी प्रार्थना
होत आहे. |
मु. कऱ्हाड, )
मिति आषाढ वद्य ४ न
शके १८५६,
वार सोमवार. _)
महानुश्ासनंवरीवर्ति.
२९३% च्या साहित्य संमेठनाचे अध्यक्ष
श्री. ना. गो. चापेकर यांचे मत :---
साहरा बाळवंटांत चालणाऱ्या प्रवाशाला मृगजलदर्शनानेसुद्धा आनंद होतो
म्हणतात. त्याप्रमाणे ह्या कादेबऱ्यांच्या युगांत अत्यंत महत्त्वाच्या विषयावर
शास्त्रीय ग्रंथ निर्माण झालेला पाहून कोणाहि विद्वानाला आनंद झाल्याशिवाय
राहणार नाहीं. हिंदुसमाजा'ची रचना शाश्वत अशा शास्त्रोय पायावर केलेली
आहे, हें सांगणारा आपणांस उपहासास पात्र करून घेईल, अश्शी इलीची
स्थिति असतां श्री. गो. म. जोशी ह्यांनी हिंदुधमशास्त्रांतील त्ते, पाश्चात्य
विद्दानांच्या तत्त्वज्ञानाच्या कसोटीला लाऊन तीं बावनकशी आहेत, असे सिद्ध
करण्याचा प्रयत्न ह्या ग्रंथांत केला आहे. तो अभिनंदनीय नाहीं असे कोण
म्हणेल १ सर्व प्राचीन समाजांत हिंदुसमाजच कायतों आजपर्यंत जीव घरून
राहिला आहे, ह्याचे महत्त्व कित्येकांना वाटत नाहीं. परंतु नुसत्या जगण्या-
सहि जीवनशाक्ति लागते ही गोष्ट विसरून चालणार नाही. जीव अमर
आहे तो देहाबरोबर नष्ट होत नाही, ह्या सिद्धांतावर मानवी कर्तेब्या(घमा )
ऱ्यी तर्च्वे निश्चित करून त्यांवर हिंदुसमाजाचची उभारणी झाली असल्यासुळ»
निव्वळ ऐहिक. कल्पनांवर उभारलेल्या समाजापेक्षा त्यांत जीवनशक्तिक
अधिक आली आहे, असे ह्या मननीय ग्रंथांत सप्रमाण दाखविण्यांत आळे
आहे. तसेंच ह्याच कल्पनेवर नैतिक मूल्ये अगर सदाचारविषयक समजुती
निश्चित केल्या आहेत, म्हणून त्यांत फेरबदळ करतांना नुसत्या ऐहिक
सुखाचा विचार करून भागणार नाहीं, कारण सुख अथवा विजय हा
वंशाच्या भ्रेष्ठल्वाचा पुरावा होऊं शकत नाहीं. इत्यादि प्रेमेये हिंदुजनते-
पुढे ठेऊन श्री. जोशी ह्यांनी निरनिराळ्या मतांच्या लोकांना विचार करा-
वयास लाविलें आहे. हिंदूंचे सद्यःकालीन सर्वच आचार श्री. जोशी ह्यांची
द
कसोटी मान्य करूनहि समर्थनीय होतील की नाही, ह्या विषयी मतभेद
होणे स्वाभाविक आहे. तथापि त्यांचा सुख्य सिद्धांत “ नवमतवाद्यां ” ना
त्यांनी पटावेळा तर मराठी वाड्याच्या इतिहासांत श्री. जोशी ह्यांचे स्थान
हढमूळ होईल यांत शंका नाही. |
(सही ) ना. गो. चापेकर.
-न्न्न्
> “>
मे
चे
५011 जय
"४८०५०८०५५८. ००००७
के. सौ. माईसाहेब देदासूस्वर ( रावेरकर )
१९०७ ] [ निधन : २० जुले १९३२२
शि भी ह
(कर्क री त्र
प र्या भर
श््म्सि री ऱ ६ र्ट ह) ९८२. व त्र क मिकी. > “5. -स्क ी मूर की > ४...
क! ला >“ (२८ घळ
हान त क डी
"वथ - 6. तू क्ट व्र
- 2 ७0:00 ऱ्र “२ “7 72 र्य, बकुल
न ऱ्ल न ती २1%, हॉ न्डड किक
र, क्ला ड् धट, गी न र
विवि (र यू
न ९. च
क
र्र
य क
|
०.
बशा 22)
पज मक, अत
डोर "५ शु
(पी रय
हिल
१ ८१ व
ऱ्य
जश कै० सो. माईसाहेब देशमूख यांच्या चिरंतन स्मृतीचे “...
: है स्मारक करून ठेवित असतांना, त्यांच्या जीवितांतील सुख- क
"८५ दुःखांनी रंगलेल्या एका एका घटनेचे स्मरण होऊन, हृदयोरमी न
९. उचंबळून येतात ! या जगांतील आपल्या केबळ सव्वीस
9 वषौीच्या वास्व्यांत, त्यांनीं आपल्या आचरणांतील प्रत्येक
४ गोष्टींत, सनातन घ्मेविषयक नियमांना अनुषंगीक असेंच वर्तन :
ठेविले होते;-इतरकेच काय, पण अगदीं लहानपणापासून
. त्यांच्या मनावर झालेले धार्भेक संस्कार, त्यांच्या हृदयावर
४ इतक्या उत्कटतेने कोरिळे गेळे होते की, अखेरच्या वेळीं इतर
> अप्तेष्ट मंडळी त्यांच्यासाठी शोक करीत असतांनादेखील, त्यांनी:
र
४” स्वतःच त्या सवाना शोक न करण्याविषर्यी सांगून, इंधराचें
" चिंतन करीत असतांनाच आपल्या कष्टमय जीविताचा शेवटला *,
निरोप घेतला ! संसारशकटांत वेळोवेळीं उद्भवणारी अनेक
दुःखे सहन करूनही त्यांनीं आपल्या पतिदेवाच्या प्रेमांत आणि
सेवेत तिळमात्रही अंतर पड्डं दिळें नाहीं ! सनातन धर्माविषयी इ”
अढळ श्रद्धा, पतिप्रेम आणि सदाचार या त्रयींच्या संयोगाने ४”
आपल्या जीविताचा तेजस्वी नंदादीप, इतर सांसारिक लोकांना ८),
आणि विशेषतः स्त्रियांना आपली जीवितनोका या संसार-
सागरांतून अबाधितपणें हांकारितां येण्यास मार्गदर्शक व्हावा ह
या द्देतूने तेवत ठेऊन, कायेनें अदृष्य झालेल्या परंतु कीतीर्ने :)
अमर राहिलेल्या के० सो० माईसाहेबांना हा ग्रंथ अत्यत -..
आदरपूर्वक अर्पण करण्यांत येत आहे. -ः
भ्रेथकतो
विषयानुक्रमणिका
८-०
विषय पान
२ संघोपसंघ ... क.
२ नैसर्गिक अगर मनुष्यकुत ७
३ तिर्यक् योनींत समाजदर्शन ८
_. ४ सामाजिक करार ... २४
५ शास्रे आणि त्यांचे
अधिकार ... १९
'६ धार्मिक समाज आणि
-._ ऐहिक समाज «०० रे
७ पाश्चात्य संस्कृतीचे आगमन २८
टॅ प्रगति... >>. रै०
९ प्रगति आणि तत्त्ववेत्ते ४०
१० मानवी ध्ये. ... ४५
१९ नीति ... ७८७. ९
_ ९२ क्रांत्यांचे स्वख्प ... ६०
-.:१३ विचारकतृक जगत् दड
१४ घर्म आणि शास्त्रे
एकमेकांचे पूरक ७४
_ १५ झल हें अलोकिक ... ७८
१६ मानवाची त्रिविध प्रवृत्ति ८१
*ऊ नीतीच्या दोन पद्धति... ८३
२१८ मानवी जीवितावर
निसगाचे परिणाम ... ९०
_ १९ लोकमत ... ... १०१
विषय पाल
२० समाजरचनेचीं तत्वे १०९
२१ नेसर्गिक निवड... ११२
२२९ मानवी निवड... शट
२२३ प्रगतीचे द्वेविच्य ..., १३४
२४ प्रगतीचे पयाय ... ९३८.
२५ आधुनिक सुधारणेचे ऱ
मूलतत्त्व ९५०
२६ आरयेसंस्कृति आणि इतर
सरसकाति 2१८५६
२७ वगौतराचे परिणाम पट
२८ जातिसंस्थाच हितकारक १६८
२९ घर्भ अपरिवर्तनीय ..., १७०
३० चचातुवेण्यांचा पाया ... १७७
२ १ त्रत्रियांचे बाह्यांशीं विवाह. १७९
२२९ जातीय गटांची उत्पत्ति १८३
२२३ आजची स्चनापद्धति... १८९
२४ आनुवंश मुळीच नाही
काय (... १९६
३५ समाजरचनेंत लागूं मुद्दे १९८
१६ सामाजिक विभागणी २००
३७ विवाहाच्या मयोदा २०४
२८ कुलांची म्राह्याग्राह्मता २०९
२९ कन्येची म्राह्मामाह्यता २९२०
विषय पान
२० ग्राह्याग्राद्मतेचा निष्कषे २२२
४£ १ गटांची ग्राह्माम्राद्मता २२४
४२ एकीकरणाचे पुढे आलेले
हेतु आणि त्यांचें खंडण २२९
४४ अन्नाची विभागणी... २३८
४५ ञझणांचे धंदे अनुत्पादक २४५
४६ आवारांच्या कडकपणा'ची
जरूरी ... २४९
४७ क्षत्रियाचे आचार ... २५७
४८ शांतताम्रधान संस्कृतीनचे
श्रे्ठत्व ... ..« २६६
४९ धंद्यांची पुनर्विभागणी २६८
५० चर्चेचा निष्कषे ... २७०
५ १ सुखदुःखांनचे मापन ... २७४
५२ विवाहसंस्थेवरील आक्षेप २९१
५३ आऱ्चारधम. .. , ३०२
५४ हिंदुउपासना ७०० रै०६
५५८५ विवाहाचे हेत... २९४
पान.
४३५५
विषय
५६ विवाहाचे प्रकार ...
५७ विवाहाचे हेतु
. (पुढेंचालू) ...
५८ स्त्रीविवाहारचे वय ...
५९ आमरण विवाह ...«
६० बालविवाहाचे विरूद्ध
सांगितळेलीं कारणें आणि
त्यांचें खंडण ३५६
६१ वयाच्या वाढीचे परिणाम१३६६
६२ स्त्रीशिक्षण ३च्ट
६३ संकर आणि अस्पृश्यता ३७१
६४ वणातर अगर वर्गातर
२१२९
२४३.
२५५
| हानिकारक,.. ४०१
६५ सवणे आणि सजाति ४०५
६६ जातिसंस्था > उॉश्ट
६७ धर्म ही प्रत्यक्षाची
कसोटी ..>. ४३०
६८ संस्कार ५०» उरे
न अका वाता
आज डवे या नानाने न. भातलवसध जळता मोती, ती मानवस
परपण्ये त्या टॉकांचा वॉस्सदार नात्या टोकाच्या त नगोका कोणत्या
क्या शय्या किरात
४ उईभापसध्य पडल वत. आ ्कांचा जना”
ता आत पक यानि तो यात जगता
ती वन्यापॉसन ती कात्पबवापियेतचा काँणताही म रॉक ग्रथ
नात्न [स यामन्य सन नीतिलास्जे तालि उपजी ना रन सारितळ-
नसून ९३, शिदचा मस कारणि शोख याचे. भमिज साहवर्य अस.
उ त. आववस्च बत क क ल शा स्व त्ता वा. वा
गणा र तर्या चि बी व. ती, तोची ताता ल
कसचन तिच्या पघाना बण हो भ. वील. भंणि दुसया तळँन्या
विभागणी बनसख्न पेले झाळेच्या नाना आति ही याजक. होतीत
पि कव्द तयाचा गार स्दशाक ॥ तत्काळ 1) टो, तर दुर. डोळ्या
ानना त गणाची चोथे स्तन दह. * नात हा शाक सुधरत उत्पन
वरफ्या या नाशक (| कतार! (1 त युर प. 1 तुकी भुशी तार-
डी दिसता,
त्याम दिवसगमाजशाख्कार, भमेधनवनाना सुख्वात गडीचे आ.
र पर्व न्यत. * अंगथन्सननणीना यथाथदनपतश:! |
(1. य बेळन्या तचच भरही 1 | हे अगयान मना. २. नग्न
कर्णी आत यय वगाने त आणी नाग, त त्त वॉन
तद आलवा आतरिध आकर विव वण कक. कनक कक.
1 आक त ककि ्य ल क्क 2४ क २ शिकता ाामा
त्व वपता, प. 1. वक कॉ
श् क््न्ु १-्श
टे... .. हिंदूचे समाजरचनाशास्त्र
रक्तांत फार प्राचीन काळापासून असाबी असें दिसते. रा. वि. का. राज-
वाडे म्हणतात, *“ वर्णमिन्नत्वास्तव व मिन्नयूथत्वास्तव जह्मांत ब क्षत्रांत
बेटीव्यवहार अत्यंत प्राचीन कालीं होत नसे, आणि पुढें य॒द्यपि अल्पस्वल्प
होऊं लागला, तथापि बेटीव्यवहारापासून अलिप्त रहाण्याचा ब्राह्मणांचा कटाक्ष
तेव्हांही सध्यांप्रमाणेंच जाज्वल्य होता. । म्हणजे बण शुद्ध राखण्याची बुद्धि
जञाह्मणांत फार प्राचीन काळापासून उपजत असलेली दिसते. '
अशा तऱ्डेने असें दिसते की, हिंदूची समाजरचना संघोपसंघ, जाति
उपजाति अगर वर्ण आणि आंतरजाति यांनीं निगडीत झालेली आहे
इतर मानवसंघांकडे दृष्टि फिरविल्यास काय नजरेस येतें £ अगदीं वरवर
पाहिलें तरी प्रामुख्याने एक गोष्ट नजरेस येईल कीं, एकटीच एक मानव-
व्यक्ति संघबाह्य स्थितींत रहातांना आढळून येत नाही. कोणत्याही काळीं
अगर स्थळीं रहाणारी व्यक्ति असो, अथवा व्याक्ति आपणाला कोणत्याही
रस्कृतीची म्हणवून घेवो, व्यक्ति ही कोणत्या ना कोणत्या तरी संघाची
घटक ही असतेच. मानव या सृष्टींत अवतीणे झाला, त्याच्या शात इति-
हासाचा जन्यांत जुना जो काळ, (१91००1६७1८ ४८७) त्या काळापासून आज-
पर्येत प्रथ्वीवरीळ कोणताही भूमिखंड घेतला तरी त्यामध्ये आणि नीअंड
रटाळ मनुष्यापासून आम्हीच काय ते सुसंस्कृत, आमचीच काय ती संस्कृति
अशा तोऱ्यानें सर्व जगाला तुच्छ मानणाऱ्या श्वेतवणीयांप्थेत कोणताही
मानवसमूह घेतला, तरी कोणत्याही काळांत अगर कोणत्याही संस्कृतीमध्ये
संघबाह्य मनष्यरव्याक्ति दिसून येणारच नाहीं. एकाच्चे दोन झाले, मी आणि
तूं असें प्रथमपुरुषीं आणि द्वितीय पुरुषी शब्दप्रयोग होऊ लागले, म्हणजे
त्या ' मी? च्या आणि “तूं? च्या परस्परांशी होणाऱ्या वतनालळा निबंध
घालण्याकरितां केलेल्या नियमावळी दिसून येतात. मी आणि तू झाल्या-
बरोबर त्या दोघांचेंही अनिबेंध स्वातंत्र्य नष्ट झारे; हें स्वातंत्रय अश्या
तऱ्हेने नियंत्रित होणें हाच सर्व संस्कृतींचा मूळ पाया आहे. अशा तऱ्हेने
संघ आणि व्यक्ति या समव्याप्त झालेल्या दिसतात, “ यत्र यत्र मनुष्यः
तत्र तत्र संघः ' अक्ा तऱ्हेचा सिद्धांत कोणीं मांडल्यास, तो अगदींच चूक
ठरेळ असें खास झणतां येणार नाहीं.
१ राधामाधव विलास चंपू, प्रस्तावना पान-१४०
हिंदूचे समाजरचनाशारु -
पुढें जरा जास्त लक्षपूवक अवलोकन केल्यास असे दिसून येईळ की,
'बरबर पाहिलें असतां जो संघ आपणाला एकरूप दिसतो तो कांहीं सवैथा
"एकरूप नसतो. त्या संघामध्ये वेगवेगळ्या नियमांनी आणि नियंत्रणांनी
बांधळे गेळेळे बारीक बारीक गट अस्तित्वांत असतात. यामुळें ज्यांना
मानवशास्त्रज्ञ, ( 9111709०1088 ) ' वंद ? मानतात, त्या वंशांच्या
अंतर्गतही विभिन्न कारणांस्तव अनंत भेद असतात; आणि त्यांचे अनंत गट
पडतात, इतकेच नव्हे तर मूळ एका वंश्ांतच, अंतर्गत अनेक उपवंश
पडण्याची प्रक्रिया सृष्टींतच चाळू असते. गेटस म्हणतो, “ जर एकाच
मानववंश्ांतून कांहीं व्यक्ति विभिन्न करून त्यांच्या त्यांच्यांतच विवाह
होऊं दिले तर त्या मानववंशांतच अनेक विमिन्न मानववंश उत्पन्न होतात.'
उदाहरणानें बोलावयाचे तर ज्यांना आपण श्रेतवर्णीय युरोपियन या नांवाने
संबोधतो, ते सवे लोक कांही एकरूप नाहींत. अढीकडीळ शास्त्रज्ञांच्या
मतार्ने, त्यांच्यामध्ये देखील नाडिक, मेडिटरेनियन, अल्पाईंन या नांवाने
ज्यात असलेले तीन मुख्य वंदा असून, शिवाय अनेक उपवंश अगर उप-
जाति आहेत. परंतु हा प्रश्न येथेंच संपत नाहीं. मूळ एकाच बंद्याचे असू-
नही वेगवेगळ्या स्थळीं ते ते लोक, वेगवेगळ्या नांवाने गणळे गेलेले
आहेत. हीच स्थिति जगांतील एकूणएक संघांची आहे. अर्थात् संध आणि
उपसंघ हे सर्व ठिकार्णांच अस्तित्वांत असतात.
आतां प्रश्न असा उत्पन्न होतो कीं, प्रथम मोठाळे संध होऊन पुढें
त्यांचे उपसंघ बनले ( वर्मी ७1७00 ) किंवा प्रथम बारीक बारीक
गट पडून पुढें त्यांचे कांही एका तत्वावर एकीकरण (687900 9
झाळें ! मानवसमाजा'चचा विचार केला तर असें दिसून येईल कीं, या
. दोनही प्रक्रिया चाळू. आहेत. त्यामुळें या प्रश्नाचे सर्वसाधारण उत्तर देणे,
हें बीजद्क्ष न्यायाचें उत्तर देण्याइतकेंच अवघड आहे. उत्तर द्याबयासी
आतर ज्या संघाबद्दह आपण बोलत असूं त्याच्या एकंदर परिस्थितीचे. आणि
उत्क्रांतीचे सवव दृष्ट्या निरीक्षण केल्याशिवाय कांहींच बोलतां येणार नाहीं.
समाजाच्या वेगवेगळ्या स्थितीमध्ये आपआपल्या हेवूनुरूप लोक वेगवेगळी
उत्तरे देतात. अर्थशास्त्रज्ञ फ्रेडरिक लिस्ट कांही अर्थशास्त्रोय हेतु मनांत
अक्की पण 0000000000” लीची
पगस्वा७ु पले पपल 0४ 5. ७. 865, 12826 223,
प.
४ हिंदूंचे समाजरचनाशासतर
घरून, जर्मनीवाहेर रहाणाऱ्या कित्येक लोकांना जर्मन असे मानतो 5
तर उलटपक्षीं जर्मनीमध्ये कित्येक शतके बसती करून राहिलेल्या ज्यू
लोकांना, जर्मन चॅन्सेळर हर अडाल्फ हिटलर हा जर्मन मानीत नाही 1.
म्हणजे या दोघांही पुरुषांना, मानवप्राण्यांची भौगोलिक पद्धतीनें केळेळी
विभागणी मान्य नाहीं. कालपरवांपर्यंत हिंदुस्थानांत असलेल्या वन्य जाति;
अस्पृष्ट लोक, मागसलेळे वणे यांना हिंडु, सर्वसाधारण दृष्टया हिंदु या
नांबाने संबोधीत, तर आज त्यांपैकी एका वर्गाचे-- म्हणजे अस्प्रष्ट
वर्गीचे- पुढारी बॅ. भीमराव अंबेडकर, हे अस्पृष्टांना हिंदु मानावयास
तयार नाहींत. कलकत्त्यास सायमन कमिशनच्या पोटकमिर्टीचे एक सभा-
सद या नात्याने २३ आक्टोंबर १९२८ रोजीं भरलेल्या त्या कमिरानच्या
संयुक्त परिषदेपुढें दिलेल्या साक्षीत डा. अंबेडकर म्हणतात, “'अस्छृश्यांच्चा
आणि हिंदूंचा अथाअर्थी कांही संबंध नाहीं. त्यांचा एक स्वतंत्र निराळा
असा अल्पसंख्याक समाज आहे, असें समजून त्यांना तर्से वागविण्यांत
यावें. एकोणीसशे एकवीसच्या खानेसुमारीच्या वेळी ज्यांना ब्राह्मण मानीत
नसत, त्यांतील कांहीं वर्ग एकोणीसदों एकतीसच्या खानेसुमारींत आहण
चर्गौत अंतभूत केलेले दिसतात. अशा तऱ्हेनीं ही संघांची जुळवाजुळव
आणि मोडतोड, वेगवेगळ्या काळीं आणि वेगवेगळ्या तऱ्हेने केलेली
प्रतीत होते. परंतु या सवोमध्यें ज्या सृष्टीचा मनुप्यप्राणा आपणाला श्रेष्ठ;
उत्क्रांत असा दुवा समजतो, त्या सृष्टीच्या नियमांचा बरोबर विचार न
झाल्यास, सृष्टि कांही आपली गय करील असे मला वाटत नाही. कोणीही
उठावे कांहीही कल्पना बांधावी व आपल्या मनाप्रमाणे वाटेळ तशी विभा-
गणी करून घ्यावी, असेच सध्यां चाललेले दिसते !
या सवे भानगडींचे मुख्य कारण असे आहे कीं, मानव प्राण्यांतील
: सामान्य वेषग्ये, वरवर पहाणी करून समजण्यासारखी नाहींत, सर आर्थर
१ 1200070711053 0४ ०700 ७0 10150,
२ 866 ०७155 76०४ 10” 1901, 1911, 1921, 1951,
३ ' भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न वि. रा. शिंदे, पान १४८.
४ (०7३ ठा वाळ 1931 ५०. 1. 431,
हिंदूचे समाजरचनारशास्त्र (ण
शश २ ग. * झन यं व्या बळीम्य सत्व. न 0 नोजमाय
कर्सर अस फरक असती टी सेवत आर्दिवव, यन कडी शका
नोदी. परतू त उ. नाक्स च नर भानवशाखज थांचा उययागात आण-
"व्या दोवळ पतीने क सण्यासार नाहीत. हेज य चददणार फरक
यांनाच शिरच्या तार्मकक वाल्ययास्य, झिमाः कटवभाच शाखना
र म्हट. माह, शात म्हणनेचे न वंदव्टगार,
यया तदे सव समावात, सर सम्कताीन, सरग कवळी, सर्व स्थळी
संतीपरसंथ आर. लाता. जाण स्हातील ही गाय काणा झ्र्तां
बगर नाही. ? तयीपिसंथ कोलन पत्रच झाट याला थोडासा चिनार वर
गता तर टील पन दोळ्यांपुट उस सावात. १३% तर ही घेतात सागरी
"यापन साह असेट मंगर स्थीत नसूनही भतुत्थप्राध्याने माधल्या
वेदीच्या नोरावर कटी हत मन भरून त्या हतच्या सिथथ पवर्त कली
अगेळ, यो कोळी पदताधिया ती पदात प्रयान कवळ, या पंदेतीगर धान
वाचे पुढी” नीतिसातर बथातचे अवचून ग. सवपन निसार
म्हणने पथाधाच जग्सिव्याा ति. चित
झाल्यास सागत घेलीन होणार पर्मथराचे नियम संमतीने ऊन, त
पाळणे हाच नीनिजासत्राना अ नियम तरत, अय सचे नियम मवाधित
नसल्याकारणाने 1 ते मा ््युषासून कोणाही पनाच हित नंसत्यावारणानं
खयाल सहाणाऱया परवॉक यतीन त नियम पाळितच पाटिनत, अशी
जशाच करावी तरत. या पदनीत यनीन्या मताला कोणतीही किंमत
सहणार नाही. या पद्धतीला जोगण शास्त्रीय 'दिति(कता प्या ताता)
म्हणा; परत संधप्रथाचि हाहाण्या भनुष्यपाण्याने जपल्या बद्वीने बर्मा
वाहे जसे तरन्यास बदळणाचऱ्या कलपनाबरीवर बदलणारे निथमी वन्त
कत बेली... त. यतीन पाहिळे असता, संघा कोण न्वालीा कीत
नंगा दो्यीचीच पॅन १ शिक रहातो, या पता तपण सन
पक्िि ( बघता 1110180011). ] *हर्णू, पहिळा राधा घालापचा री
१ शाळात आाताकि कुश पतत ४ पिता तै या त्त पळ कता,
नी. घक्) ) पवे,
२ अंगवदीता.
६ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
तर दुसरा संघ असुजञाप्रधथान होईल. पहिल्या संघाची नैसर्गिक प्रवार्ति
राजसत्ताप्रधान समाजरचनेकडे झुकेल, तर दुसर्या तऱ्हेच्या संघाची प्रवास .
प्रजासत्ताक समाजरचनेकडे झुकेळ. नीति ( 1007918 ) आणि पद्धति.
( 7197117018 ) यांमध्यें असळेला फरक लक्षांत घेतां, पहिळा संघ नीति-
प्राधान्याकडे झुकेळ तर दुसरा पद्धति-प्राधान्य श्रेष्ठ ठरवाल, सृष्टीतील
सावलिक वेषम्य लक्षांत घेता, पहिल्या पद्धतीने पहाणारास समाजरचना
संधोपसंघयुक्त असावी असें वाटेळ, तर दुसऱ्या पद्धतीनें सामाजिक , समतेचा
आश्रय करून, समाजरचना व्यक्तिप्रचवान असावी असें बाटेळ, पहिल्या
पद्धतीने सृष्टीच्या स्थिर नियसांना धरून, नीतीचे नियम ठरावयाचे
असल्याकारणानें नीतिनियम त्रिकालाबाधित (7817150801१61181 ४8165),
ठरतील; दुसऱया पद्धतीने पाहिळें तर नीतिनियम हे कल्पनांच्या उदयास्ता-
बरोबर उदयास्त पावतील ( 8618760 ए७1प85 ). पहिल्या पद्धतीने
' पाहिलें तर संघ हे सृष्टिपणीत म्हणजे ईंश्वरपणीत असल्याकारणाने संघाचे
रक्षण हें साध्य ठरेळ'. मनु म्हणतो, 'त्या महातेजस्वी बह्मदेवारने, या सर्वे
सृष्ट जीवजातांचें रक्षण करण्याच्या हेतूनें ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र
यांचीं कर्मे एथक् कल्पिलीं. दुसर्या दृष्टीने पाहिले, तर संघ हे कांह
हेतु मनांत धरून उत्पन्न केले गेले असल्यामुळें तो हेतु जर सिद्ध होत
नसेल, तर संघाचे रक्षण करण्याचें कारण रहाणार नाहीं. येथे संघरक्षण हे
साधन होईल.अशा तऱ्हेने समाजाचा विचार करण्याच्या या दोन पद्धति आहेत.
येथें एक गोष्ट नमूद करावीशी वाट्ते कीं, हदी जी वर संघोपसंघाची
प्रवात्ति सांगितली, ती मनुष्यप्राणी समान आहे असें सानून धमेस्थापना
करणारे खिस्ती आणि महंमदी, कामकरीवर्गांच्या अर्थशास्त्राच्या पद्धतीने
समाजरचना केली असतां या जगाचे नंदनवन होऊन जाईल, अर्से
मानणारे मार्क्स, लेनिन, स्टालिन यांचे अनुयायी समाजसत्तावादी, छठोक-
सभेच्या अनुरोधाने राजसत्ता चालावी असें म्हणणारे इंग्रज आणि अमे-
रिकन तत्त्ववेत्ते, आमच्याकडे सुधारक म्हणून मानला गेळेला वर्ग, अली-
कडे पुढें येऊं लागलेले वेदांतवागीश, महामहोपाध्याय, तर्कतीर्थ वगेरे
प्राचीन संस्कृतीचे पुरस्कर्ते, ----- न पुरस्कते, सुशिक्षित, अर्धसुशिक्षित, मानलेले अर्धसुशिक्षित, मानलेले सुशिक्षित.
१ मनु १-८७. क
हवयं
हिंदूचे समाजरयनाशाऱअ र.
उण बसतच सुशिनितन वर आर्थानिक संम्क्तील परत्र , कार्की
कोणा आ. लमान्य नाडी. संथ जस नयेत. जर्त काणीचल आत नात.
तर पव्लेकाचे म्हणणे अस का, ज्या तळले संघ बनलळ दिमनात, त्या
ने ते बन नथ
हीं परवाच नैसागिक लाहे किवा मान चार त वदानयार्च, तरी पणा
यो हरिको्ण पुना आठ्या बेताचे. तात नन्तर याकिया मानव करतो,
वयाचे तेची पा. "पर सर्गतडी चा
र पेखेरिक गर गगावात ता ता काया ति त व पठ
का, मानव ही ती कित अिचासाध्याच्या
( पि) मीयवर करतात तर इसर नीरव ही पवि पती न्ती
( प १) झोंधांल करतान. परत वदे वे घेताच थाली. "योग्या
सर्नयथिच करणार. वयाच्या यांग्या कशा तुक बोते हे योम्ही तयवत्च
दस्यु विपार नात. भवया यासा | बर्या चे तया क कता आरळ
नाही. ममत अकरावा पवसव वरा ब्यओवात वीत. * अतष्य
गाण कर त त्जात तचा धयाणी याग पतत ३ व कका्यी नर
सार्य्याचे पसनती. भानयान याळ ना भापून मानवात साव 1
ण इची याज नाही म्हणून इतत संमत नाही, अर्श याड
समात याते समत्यातच शिधा करुवधाचे तर कास्य बनत. मडनंशी
पले होतील, यवि हे निरग नाधि समाज दे कोच भान तर र्ये तभ
समाजरचना झाली विस तथे वावच नार कथूळ कसा गोल,
प्रथमत; असा! प्रे उन गोर का, उनगासध्य सागरचा नाही
चे गौर मुळांत बरी आहे कोथ ! नीवखठीचा ज्यानी अभ्यास केळ.
नोहे, त शोसजश र्से सांगतात का, मानवेतर जीवस्ठीभ य.
( 1:01. १, सहकारी सघ ( १६ ति तात), शोंलिं। (: '''-),
कुटूंब ( यल ) वगैरे मानस पाण्यांत विथन थारे सचे नहैच
संघ आहेत. परतू सवे तजचे. संप सर्ब ठिकाणी न, स्णने एकॉन
शक
१ कक शप डि (वाकत, काळ. 11 (11.
२ "अतः तमान: प्रश्रादिनि: पुर्पार्था पमापापिनय व्यवहार: मंदोयच म्लकरवभ्य,
गे पिळ अायाळी कचे ७१ पिली, |. फर, (कयत, शोक, धी
टॅ हिंदूर्चे समाजरचनाह्यास्त्र
तऱ्हेच्या प्राणीसंघांमध्ये सव तऱ्हेचे संघ सांपडणार नाहींत. मनुष्यप्राण्यां-
मध्ये सुख्यतः जे कुटुंब वगेरे लहान मोठे संघ आढळून येतात ते संघ
मानवाद्यीं कांहीं तरी बाबतीत अत्यंत सहद अद्या तऱ्हेच्या जीवजातींत
सांपडतात किंवा कसे ते पहावयाचे.
संघोत्पादनाच्या दृष्टीने मनुष्यप्राण्याचा विचार करू लागळें तर पहिली
गोष्ट अश्ली लक्षांत येईल कीं, मानवाचे अर्भक हे अत्यंत दुर्बल असतें. या
नूतन जन्मलेल्या अभकापासून तो वयांत येणाऱ्या तरुण व्यक्तीपर्यंत,
एकाखालीं एक वाढणारी अशी रोपीटोपी मानवाच्या कुटुंवामध्ये अस-
ळेलीं दिसून येतील. हीं सर्ब कर्त्या मानवाच्या योग्यतेला पोहोंचावयारचची
तर त्यांचें वयांत येईपर्यंत पालनपोषण व्हावयास पाहिजे आणि म्हणून
त्याकरितां दोनही पितरांनीं काळजी व्यावयास पाहिजे. मानवेतर समाजांत
इतर कोठेंही बालकांची अशी दुर्बळ स्थिति असल्यास, सृष्टीमध्ये तेथे
काय घडते याची तुलना करून पहावयास पाहिजे. इतर जीवजातींची
तुळ्ना करून उपयोग काय ? ज्या जीवजातींमध्यें अभक जन्मपावल्याबरो-
बर आईच्या मार्गे धावू शकते, त्या जीबजातांमध्यें मातेच्या अगर पित्याच्या
काळजीची जरूरीच नाहीं. अर्थातच त्या ठिकाणीं कोणत्याही स्थायी व्यव-
स्थेची जर्रीही नाही. मानवी बाळकाची अशी स्थिति असल्यामुळे आणि
मानव जाति आज आपणापुढे ह्यात असल्यासुळें, या दुर्बलांचें पोषण-
संवधन करणारी कांही तरी व्यवस्था मानवसृष्टीच्या सुरूवातीपासूनच
असावयास पाहिजे. ज्या अर्थी बालकाच्या पोषणा*ची व्यवस्था, परमेश्वराने
स्त्रीच्या शरीरांतच करून ठेविली आहे त्या अर्थी स्त्री ही अनंत काळा-
पासून स्थायिकच असावयास पाहिजे आणि तिचा पोषणकर्ता अगर
कतेंदी निश्चित असावयास पाहिजेत. म्हणून असं वाटते कीं, कुटुंबसंस्था ही
मानवाच्या इतकीच जुनी असावयास पाहिजे.
ज्या जीवजातींमरध्ये अश्याच तऱ्हेने बालकांची दुर्बळ स्थिति, त्यांमध्येंदी
-_७__ _-_.८/_ मानवामप्रमाणे समाज उत्पन्न झालेले दिसत असल्यास;
कन ताता संततीच्या वर्धनपोषणाकरितांच मुख्यतः
समाजदशीन मानवसमाज हा संर बधेनपोष मु
उत्पन्न झाला, असे म्हणण्याला कांही प्रत्यवाय येणार
१ ७७ 5९ ९एलपा0य ण्ऱ €)81'36, १७४७ 0.
त्र
हिंदूंचे समाजरच नाझास्त्र क
नाहीं. अद्या तऱ्हेची बालकांची स्थिचि प्रथवदायक्त प ग्य! पकी फक्त मान-
चांतच दिसून येते. अशी स्थिति 00.0.)
पक्षी आणि सुंग्या ( 1४०९७) याग्यामित्च खापडले. म्हणून त्याप्रा-
प्यांमध्ये मनुप्यप्राण्याप्रमाणेच कांडी. धे. समाजरचना होत. असल्यास,
समाजरचना ही स्थुल आहे असेच स्वताच तटागेळ, तरी आतां. तेथे
माजरचनेचें कांहीं स्वरूप सांपटत किंबा १ "पाह.
मानवाच्या श्रेष्ठ बुद्धीची पुढीट गमक मागाने सांयितन्ी भातात.
( १ ) मनुष्यप्राणी काधिम किविक्िपाझीा
(२) तो हत्यारें वापरतो. |
(३) तो वस्रप्रावरणे परिधान बत्ती.
(४ ) मनुष्य समाजांत गुटाम दिसून येतात.
(५) मनुष्य इतर जनावर माणसाळवून त्याचा दुनदभनं मिळ-
विण्याकडे उपयोग करतो.
असें दिसून येईल कौ, या संत तुक्या या. दॉतिवाचामध्य चर सांगि.
तल्याप्रमाणे बालकाची स्थिति असल, ता कत स्प ४क्योनांन घाण-
ठेल्या दिसून येतात. |
( १) कांही पक्षी, नक वगैरे सराटणारी ननावरे, सग्या आणि शनर
कीटक हे सवे सडणाऱ्या बना गोळा बस्नाव, त्या वनस्पतीमध्ये उत्पन्न
होणाऱ्या कीटकांपासून उत्सन होणाऱ्या कॉविम उष्णालेला ह प्राणी ठुप-
योग करून घेतात.
(२ ) लहान बाळूचे कण अगर वह्या नोन भरून, त्यांनी
आपण मारून टोकलेल्या प्राण्याबरीडट '.ळ. काढण्याकडे, एक तज्हेच्या
गांधीलमाशा उपयोग करतांना दिसून बनात, कमि आपल्या समाजा
हल्यापासून कस रक्षण करतात, ते पहाणे फारच. मनोरम मार; प्रत
विस्तारभयास्तव येथ देतां येत नाही.
(३) पुष्कळसे किडे वखयाबरणांचा उपया करतान. ह पेगयेगळ
| पदार्थ घेऊन, ते रेदामी घाग्याने गुंपून, तयाचा नवार झाटळी. वाक.
न नारधान करतात. एक कृमि » ( रतजय त्त ) किरी कपड्या-
ज्य
१ ऐ० ४एणेप० ७7 ऐह्िदा, कारात 1७,
१० हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
पासुन तोडून घेतलेल्या केसांचा अंगरखा अंगाभोवती घालतो. पुष्कळसे
तरुण किडे, त्यांनीं खाऊन टाकलेल्या किड्यांची रिकामीं पडलेलीं कातडी
अंगाभोवती घाळून, त्यांचे प्रावरण तयार करितात. याचें कारण शोधू
गेलें तर अर्से दिसून येतें की, ही गोष्ट मुख्यतः शरीराला शोभा आण-
ण्याकरितां केळेली असते !
( ४ ) मुंग्यांच्या समाजामध्ये, मनुष्य ज्याप्रमाणे गुलामांचा उपयोरा
करीत असे व अजूनही जसा कित्येक ठिकाणी करतांना दिसून येतो,
त्याप्रमाणे गुलामांचा उपयोग केलेला दिसून येतो.
( ५) आपण ज्याप्रमाणे माणसाळलेल्या जनावरांचा उपयोग करतों.
त्याप्रमाणेच अनेक तर्हेचे कृमि इतर कृमि माणसाळवून ( दुसरा शब्द
तयार केला नाहीं म्हणून वाचकांची क्षमा मागतो ! ) त्या प्राण्यांपासून
मिळणाऱ्या मद्यासारख्या गोड आणि रसाळ पदाथीचा उपयोग करतात.
पदार्थ त्यांना फारच आवडतात. ते या जनावरांची फार काळजी घेताल
आणि त्यांच्याकरिता गोठेही बांधतात, पुष्कळ तऱ्हेचे कृमि झाडवालेडी
ठेवतात, परंतु त्यांना अस्छर्य मानितात किंव नाहीं, यासंबेधीं कांहीई!
शोध शास्त्रांना लागलेला नाहीं !
अगदीं थोडक्यांत सांगावयाचें तर मानव समाजामध्ये जी जी प्रक्रिया
चाळलेली दिसून येईल, ती ती सर्व या कृमि जातींमध्ये चाळलेली दिसुन
येईल. कित्येक सुंग्यांतीं गोतीची सुधारणा केलेली आहे. कृमि कीटय>
एकमेकांला पुष्कळशी बातमी पोहोंचवितात, परंतु ते काय पद्धतीनें पोहोच
वीत असील त्याचा कांहीं खुलासा होत नाहीं. मुंग्यांच्या बारूळांमभ्रव
कांही दुर्बळ आणि निरुपयोगी प्राण्यांची निगा राखळेली दिसून येते. हीर
मानवसमाजांतील अनाथांची व्यवस्था करण्यांतील कल्पना नाहीं काय ४
मानव ज्याप्रमाणे बलाढ्य चतुष्पादांचा वाहनाप्रमाणे उपयोग करतो, त्या
प्रमार्णेच पुष्कळसे कृमि वाहनांचा उपयोग करतात. थोडक्यांत सांगावया उ
तर मनुष्य समाजांतील एकूण एक महत्त्वाच्या कल्पना सृष्टीमध्ये तिर्येक
योनींत असल्याचेंही दिसून येईळ आणि म्हणून सवे तऱ्हेचे संघ आणि ग?
तिर्यक् योनींतही अस्तित्वांत असलेले दिसून येतील.
निसगॅस्थितीत गट कसे पडत जातात ते आतां प्रत्यक्ष उदादरच्ा
शिंदचे समाजरचनाशास्थर $$
कन पाह पुठी उढादरण आमि याची पुर्वी ब्वा केळी आह, त्यो
गानी नसल्यामळे त सर्वसाधारण हीन आलीचा ठागू पडटण्यासान्य कत,
नो ई फ्रॉड भा बस राच्या र ऱ्य णी. मळार
नयळ वेड नागाचे एक तीस मैल "व जाणि ळे कद. अर्से बट
ह, तया वशावर पोलुशीन लोकांची पंधराांतीस साळी कांही गार, माजी
तणे क॑ कक जशी जगात न सि. नील बर्याचशा शा ह
1: सन सोळाशजायन साळी परत आणल्या नान यतरलजपती,
मन्या सुमाराठा शा गा कती शाल साहित्या भाल. सन नगी,
नवदाच्या समान उवतरती पर्ाा भार गा; परतले ये धी. रिते
ग, वा ्तिहास भाले जत्यत पार वक जाणि चाशपद माट, सन
वगत पेच साती नशा तच सुभार पॅचतीस तीस धा शिक ।
तन सतराशेसदसथ साती बॉस्टन येथील व्याधारी थागख हनका्के याने
वो, मार, भवया काण कन धे गग, भगेश्किले कातीत्या सुमारान
नोकधाडानाय “२. सत पाणी नार आ आत आ गिळ आ
निवन नावाचा मिरक, सहस्थ तया वर शो. होता; यान पता
गोकयाच्या शतती ही णत १0 वाहे. तो मणात, आथ चान तडे होत
जाणि त्या तडाचे सत सिवरशाळे सल पट होत. त्या मताची बंस्प्यांनी
गगवेगाडी बरणी तरून रीत: ती. कोणा पिकाला मनपाने ले भे
सस्गिसळे कसन पिकाचे शिका हाजूनन न्यास, त. नंधिजापलया गढीत
वरले जात असत. या सहा गळती १ पत. सावन आणि सहातयाह
करण्यास तयार नव्हते !' आता. उपवनात झाल्या किवा करस! आणि त्या
सीत आहि किया देण्या आहाणानी ब नागिऱ्या |! मासंबघी शोध करून
न्या 2७ नीतिशास्प्रथश्ापधिता* जाहीर कराता ने त:
तीळ थो स भेशान कमी कर्भाचि त्याना लेस मिळेल ! पागरून वसन थी व
कॉ, होमर दॉडटी पंथाच्या मय्धीत त्या घोड्यांचे नाग बार हजारे र्य
मध्या काढाठ. सरकार रण होन ते. मपल्या खार मार वघीऱ्या
पुवीच्या पूवजाऱ्या स्थितिप्रेल पाहा ९३! गाळाचे मनिषा मिर म्हणतात.
यार हजार ब्षाचे सम्कार असे म्हणाया त कारण अते का, त्यांना जी
१ (३७ पता कत क ७3ले 1/0:201112५ 1'७तक देत, क, कॉ,
हि कक य
“च
र हिंदूंचे समाजर'चनाशास्त्र
-संतति होते, त्या तऱ्हेचे घोडे फक्त निनेवी दाहरांतील शिल्पकंठा आणि
पार्थनानमधीर चित्रे ह्यांमध्येंच दिसून येतात. अद्या तऱ्हेचे घोडे 'चीन-
मधील जुन्या नाण्यांवर दिसून येतात. त्याचप्रमाणे त्यांचे अस्तित्व टॉयच्या
' चेब्याच्या काळीं असावें असें वाटतें. या गोष्टींवरून दोन अनमानें निघ-
तात, पाहिल असे को. जीवसृष्टि अनिबेध आणि स्वतंत्र स्थितींत वावरू
दिल्यास र्चारचार हजार वर्षाचे संस्कार दोंदीडशें वर्षात नष्ट होतात. हीच
नष्ट सुप्रासद्ध प्राणिशासत्रज्ञ आगुस्त वेझमान पुढील राब्दांत सांगतो
ञावस्ष्टि आनेबेध स्थितींत राहू दिल्यास, तिची अधोगासी प्रवृत्ति असते.
हाच सिद्धांत मनून पुढीलप्रमाणे सांगितला आहे हळू या क्षात्रिय
आंत, सस्कारलोपामुळे आणि संस्कार सांगणारे ब्राह्मण न मेटल्यामळें ज्द्र-
जाला पाहाचल्या. ” दुसरे अनुमान असें की, आमच्या इकडील सुधारक
' जिला रोटीवंद, बेटीबंद, चिरेबंद वगेरे दूषणास्पद नांवांनीं संबोधितात
क्र
ताच पाकेवा सृष्टीत चालत असलेली दिसून येईल. मनुष्यप्राण्याची जी
ह परगाते व्हावयाची, ती सृष्टीचे नियम समजावून घेऊन आणि त्यांचा
उपयोग करून; ते मोडून नव्हे ! आतांपर्यंत समाजरचना, संघोपसंघ वगेरे
बाबतात सृष्टीची प्रक्रिया कशी आहे, ती सांगितली. सष्टयंतर्गत
. सनुष्यप्राण्यांतीळ संघोपसंघाचचें बीज या सृष्टीप्र्णीत हेतूतच असावयास
गाहेज., परतु घमेंडखोर मनुष्यप्राणी, ही गोष्ट कबूल करावयास सहसा
तबार होत नाहीं. अहंकाराचा आश्रय करून, सर्व कांही कर्तृत्व माझेच
अस ता सांगू लागतो. आणि तें तसेंच असलें पाहिजे, हें सिद्ध करण्या-
रवा बंगवेगळ्या युक्त्या काढू लागतो ! हेंच आसुरी संपत्तीर्चे लक्षण
आह. सनुप्यप्राण्याला झालेल्या अहंकाराचें वर्णन, भगवद्वीताकारांनीं
फारच सुदर तऱ्हेने केलेलें आहे. 'प्रवसि चनिवर्तिच जना न विडुरासुराः
० च्य
" साच नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते ॥ असत्यमप्रतिष्ठ ते जगदाहर-
"वर | अपरस्परसभूत किमन्यत्कामहेतुकम् || एतांदृष्टिमवष्टभ्य नष्टत्मानो5
"स्पहुड्धय: । प्रभवत्युग्रकमाणः क्षयाय जगतो5हितः ।॥ काममाश्ित्य दुष्पूर
0 आड
)
_ र मनु ९०-४२, ४४.
२ दे. म. बॅरिस्टर सावरकर यांचे केसरी पत्रांतील जातिभेदावरील लेख.
'रे भयवद्रीता १६-७ते २०.
हिंदूचें समाजरचनाझास्त्र शद
दंभमानमदान्विताः । मोहाद्ग्हीत्वा5सद्य्राहान् प्रवर्तते5शुचित्रताः । चिता-
मपरिमेयांच प्रल्यांतामुपाश्रिताः | कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिता; |.
आश्यापाशशतेबंद्धा कामक्रोधपरायणाः । ईइंहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्श-
संचचयान् ।॥ इदमद्य मयालब्धमिमं प्राप्स्ये मनोरथं । इद््मस्तीदर्मापे मे भवि-
प्यति पुनर्धनम् ॥ असौ हतो मया शत्रुहनिष्ये चापरानपि । ईश्वरो्हमह
भोगी सिद्धो$हं बलवान् सुखी ॥ आढचबो5डमिजनवानस्मि कोन्यो5स्ति सर्शो-
मया । यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानाविमोहताः ॥ अनेकावेत्तविभ्रान्ताः
मोहजालसमन्विताः । प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेब्युचौ ॥ आत्मसंभा-
विताः स्तब्धा धनमानमदान्विताः । यजंते नामयज्ञेस्ते दंभेनाविधिपूर्बकम ।!
अहंकारं बलं दर्पे कामं क्रोधे च संश्रिताः । मामात्मपरदेददेषु प्रद्रिषंतो5म्यसू-
यकाः |) तानहं द्विषतःक्ूरान् संसारेषु नराधमान् । क्षिपाम्यजख अझुभा
आसुरीष्वेव योनिषु ॥ आसुरी योनिमापत्ना मूढा जन्मनि जन्मनि । माम-
प्राप्येच कौंतेय ततो यांत्यधमां गति | वरीळ वर्णन अलीकडील पाश्चात्य
विकृतीला अक्षरशः लागू पडेळ असें मला वाटतें. अलीकडील साशेक्षित
देखील ती गोष्ट कबूल करील ! परंतु पुढें अर्से सांगेळ कीं, वर जे विक-
तीचे वर्णन केलें आहे, “ एवंगुणविद्िष्ट ' विकृति वाईट नाहीं, तें समाजाचें
प्रत्यक्ष स्थितिप्रत (0०5107० 888४० ) पोंचल्यानंतरचें रूप आहे आणि
तुमचा भगवद्वीताकार ज्या अर्थी खर्ग नरक वगैरेंबद्दल बोलतो, त्या अर्थी
तो आयुस्ट कोंतनें जी सामाजिक प्रगतीची प्रणाली लावली आहे, त्या-
पेकी आध्यात्मिक स्थितींत आहे ! ( 1716959७091 ) त्याला अजून
आधिभोतिक स्थितीला यावयाचें आहे ! अशा तऱ्हेने मनुष्य अगर समाज
अहंकाराने नटून गेला म्हणजे, आपणही सृष्टीच्या घडामोडींतील एक दुवा
आहो ही गोष्ट विसरून जाऊन, मानव समाजांतील एकून एक हालचाली
मनुष्य बुद्धीपुरःसर घडवून आणतो अशी त्याची पूर्ण खात्री होते, आणि
मग तो प्रत्येक मानवी कृतीचे कारण शोधून काढूं लागतो, अशाच निय-
माने तो संघोपसंघाऱची प्रत्वात्ते देखील आपल्या मनाच्या कतृत्वांचेच फळ
आहे, असे मानूं लागतो. एक हिंदु समाज सोडला तर इतर सर्व ठिकाण-
च्या समाजरचना ' याचच पद्धतीने केलेल्या दिसतात. त्यांचा कायदा घ्या,
त्यांची नीतिपद्धति घ्या, त्यांची राज्यपद्धति घ्या, त्यांच्या कल्पनांत प्रतीत
5४ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
“होणारी समाजविषयक कोणतीही कल्पना घ्या, त्यांच्या मूळांशीं एक कल्पना
-प्रतिबिंबित झालेली दिसेळ, ती म्हणजे मनुष्यानें समाजोत्पत्तीकारेतां आपसांत
'घडवून आणलेला करार ही होय. मनुष्यानें सामाजिक करार ( 8००5)
७०१7७०.) केला, ती कल्पना काय सस्पाची आहे याचें थोडक्यांत
'दिग्दशन करतो.
या कल्पनेचे पुढीलप्रमाणे तीन टप्पे पडतात. पहिला टप्पा असा
अहे कीं, फार पुरातन काळीं मनुष्यप्राणी समाजविर्रहित व्यक्तिप्रधान
स्थितींत होता. अश्या तऱ्हेचे वर्तन त्याने
४ सामाजिक करार आजही ठेवावें, असें म्हणणारे तत्त्ववेत्तेही
दृष्टीस पडतात. व्याक्तमूलक आणि व्यक्ति-
भ्रधान समाजरचना सांगणारे अर्थशास्त्रज्ञ जे. अड॑म स्मिथ, रिकार्डो, माल्थूस,
जान स्टुअर्ट मिळ, बास्टिआ यांच्या मताचा आत्यंतिक परिणाम जर्मन
तत्त्ववेत्ता मक््स स्टनर याच्या मतांत झाळेला आढळून येतो. तो मोठ्या
आवेशाने सांगतो, ' फक्त मी आस्तित्वांत आहें, बाह्य जग मीच आहे
आणि माझं ध्येय मीच आहे.' याच तऱ्हेच्या अहंकाराच्या कल्पना आज
नीतिशास्त्राला व्यापून राहिल्या आहेत; ही गोष्ट आमच्या इकडील समाजसुधारक
देखीळ कबूल करील, हा समाजरचनेतीळ पहिला टप्पा. दुसरा टप्पा म्हणजे
अर्से झालें कीं, सर्वे माणसांनी एके दिवशीं जमून करार केला. त्यांनी
असें ठरविळें कीं, आपणां प्रत्येकास जे कांहीं नैसर्गिक हक्क प्रास झालेले
आहेत ते थोडे थोडे कमी करून ते सर्व कोणातरी व्यक्तीच्या अगर
व्यक्तीच्या स्वाधीन करू आणि या हक्कदानाचा मोबदला म्हणून, त्यांनी
आपणांस सुसंरक्षण दिलें पाहिजे, परंतु करार केला अशी कल्पना पुढ
"आल्याबरोबर असा प्रश्न पुढे येतो कीं, त्या वेळीं आघधिदेविक, आध्यात्मिक
छेळॅ४४?"नॅॅ"ॅसे0ॉ0ॉसॅलससॅसॉनिनि११े१?”ॅ”१ॅ१े”१णिणापणणणाणीण ण? ला
कल हशिण 000 टकटक ०००५०000०- “ १. टना 0
१ रूसा-सोशल काट्रक्ट, हाब्ज-लावेआंथन, लोक-ट्र ट्रोटायजेस ऑन गव्हर्नमेंट,
सर्य साधारण वाचकांकरेता गेटेळ, सिज्विक, लास्की, वुइल्तन वभेरेंचे राजकारण
शश.स्रावराळ अथ
ग७0७९७ १ ७००णपल 6०0१ एए 00७का 8915
हे घड पण ९80 1 ६0 पाऱ$60 00४ ०यं०० 18 15011 ४0 पोऱ ध्यपा
ई-! ४०0
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र १ष
आणि आधिनीतिक अस जे जरुस्त कालने तोबाटल संमानाश्वतीच तन
टप्पे, त्येकी कोणत्या पाथररॉवर समाज त्या काळी दाता ही सामा[जर्त,
कराराची माय जर फार पश न बरका ०९ स. तुर सुभानरण
व्या म्णून नसळलळ करार कणाचे सानय हा. “यनिसुखाकरत) असवले
करार मोडणाऱ्या विसाच्या पालकांनी. मानवा याता फोस्च सुधारला ना
अखे मानणे भाग भा, जशा करानन. रान"; तताहि त्यविद्यान
रानटी स्थितीतून समामजामण्य लेऊन कस स्पर]
तिसरा रणा असा कन, ब्यकॉर्नी करार पाळतात आ. .. :न
जणण्याला काणी तरी लाला पानिमे. म्हणून बाता डी ही सत यननची
कमी त. वाव याता. ब. शी आती ता हश तत,
व्यक्तीच्या ब्याथीन बळी, हेख. दोजसचे जा स्वरूप कोय. भाणजे
र [1 अगर समाजा णारी दसरी काणी सचा ही ससा
जायीच नार, पाटील पट्वायापायून तो सम्ाडापयन, सवसाधारण भळमी-
पासून ता. पो डाकरावायीपथन सव का य. क तयी नधितिराधर
कोम आगा कोका आवाजा. तार कक. गोण...” अंत
गळच्या तज्यशानाठा राना म्हणने क पूर, साग मधन ३, स्की, त्ता
म्हणाजे एक पशु आणि ताही. काहा मोठी त्रि पघा न!
अहा ततची ही कल्पना आहे. ही कल्पना क्यात टिर्न्याबनवर,
विळा दवदन धरणार तत्निल पकासागून एक मरमर कसे टॉक दागळ
दे तवय जगतीतळावॅर अनतीर्ण होण्याच्या घरवी, यश हो. संच परसंजरी
प्ररणेबाच आहे अशी कल्पना होती. शिव, कलसनेल देखील शबद शासन
करणारा परसेभ्रच !' परंतू पुढे कायदा हा सतजिगम्य त्यावर उभार
जाह जाणि मधून तो. परमेखरी कायलाच्या जेयळेजवाळ मा. रती
कणना पसत होऊ ठॉागळी, गमन ळोकाचे कायद लाल यील ही
कल्पना त्याम अंनभूत झालेली दिसते, पुढे सुवारगावनानाच परमजरी
५1 लीला यीड ७ त मिला कहिक्ळो प्रतिचा ती 11010,
२ पळ्याळाता र्ता र त् (ठता.
ने यररात्मबता शातता राजा शातता परतत्पनानू । इय धे्डनंप्रापाना शातता
भेवस्वती पमः ॥
१६ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
कायदा आणि मानवी कायदा अशी प्रत्यक्ष विभागणी होऊन समाज
म्हणजे मानवी करार अद्यी कल्पना अवतीणे झाली ही कल्पना हिबू
व्ोकांत होती. हिचा उलेख छेटोनें केलेला आहे. रोमन कायदेपंडितांना
ती मान्य होती आणि सरदारप्रधान ( ए'०८प१8]1 ) राजसत्तेचा तर ती
पायाच होती. राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्यामध्ये विरोध आल्यास धर्स-
सत्तेचे कैवारी, राजसत्ता ही लोकांनीं केलेल्या कराराचे फळ आहे असेच
म्हणत. पुढें सर्वच लोकांना ही करारा'ची कल्पना हितकारक भासू
लागली. ह्या कल्पनेला उचळून धरणारे मुख्यतः तीन तत्ववेत्ते होऊन गेले.
ते म्हणजे होब्ज, लोक आणि ख्सो. प्रत्यक्षाचा आश्रय सोडून, कल्पनांचचा
आश्रय करूं लागलें म्हणजे असे मतभेद न झाल्यास तेंच आश्चर्य.
होॉब्जळा अनियंत्रित राजसत्तेचा कड घ्यावयाचा असल्याकारणाने, त्याचे
म्हणणें असे पडलें की, कराराने जी सत्ता एकदां राजाच्या स्वाथीन केली
तें दान आतां परत करस घेतां येईल £ आणि करार लोकांनी आपसांत
केला, त्यांत राजा जर भागीदास्च नव्हता तर त्याच्यावर करार पाळण्याऱची
जबाबदारी, कोणत्याही इष्टीने पडूं शकतच नाहीं.' लाकला नियंत्रित राज-
सतेचा पुरस्कार करावयाचचा असल्यामुळें तो म्हणतो; ' मानवाने करार
केला त्यावेळीं राजा देखीळ करारांत भागीदार होताच. म्हणून त्यालाही
कराराचें मूलतत्त्व पाळावयास पाहिजे.” रूसोळा राजसत्ता मुळींच नका
होती. त्याचे म्हणणें असे पडलें कीं, सर्व सत्ता समाजाऱची आणि ससा-
जामे त्याकरितां कार्यकर्ते नेमावयाचे. त्याच्या ग्रंथार्च पहिळेंच वावख;,
८ मनुष्य निसर्गतः स्वतंत्र आहे परंतु वो जगांत सर्व ठिकाणीं डोखलांमध्ये
अडकलेला दिसतो. |
समाजोत्पत्तीचें स्टिप्रणीत आणि करारप्रणीत अद्य दोनही तऱ्हांनी थोड-
अयांत दिग्ददीन केळे. करारपद्धवीतीळ विचारसरणीचा आतां थोडासा
विर्चार करतो. पहिला टप्पा मनुष्य हा व्यक्तिप्रवान स्थितींत होता. आम्ह
मानवसंततीचा विचार करून पूर्वी दाखविळेचच आहे का; व्यक्तिप्रथान
_____________ललशशिा
२ ठिक्काणपल, ४. 3.
२ झुंटो-रिपळिलिक-
३ रुसो-सोशल कॉट्रॅक्ट.
हिंदंचे समाजरचनाशास्त्र २७
स्थितीत गानवनरा जिवन स्हा्णेच अडाक्य आहे. परत ला तसा "ला असे
गीत यरल्यास, ' केळी खे कोठे ” असे दोन प्रशन उपास्थित होतात.
आग्टी प्रवी दाखविल्याप्रमाणे सारा मानवसटडा तियक थोनी दंग्बीट
नमाजबाह्य स्थितीन असळेल्या दिसत माहीत, प्रोफिसर कार सेडिसे म्हणतो
वा, कटे आणि कुठेबाने भट आपआपल्या ठरल्या भूमिभागांमध्ये
हरिणे, मांस आणि रतर अन, पॉ. प न्टिथिक काळाच्या आरंभापासून गोळ
करतांना दिसून सेताल. पीळि ऑिटिविक काळाच्या पुवीचा काही इतिहास
करारबादी तख्िवेत्यांना सापडला मिरल्यासे तो तयांन हून ठेखळेळा
नाहीं. ती लाल्या जागुन नव्यांनी प्रसिदध कराया, जशी मामली त्यांना
हात जोळन निर्नोते आहे
सरा रुपा असा की, मग त्यानी करार की. आरी. मार्ग दारणा
य आट का. नसा तो कली सत्यास त्यावेळचा मानच हा. अजिच्या
मागयापेथा फॉरच नास सुभटा *|न[. परेल ऱथांत घुशी अडयण
येईल की, समानांची मार्स प्रगत टत साती भाले त. गे. आमच्या
एकडीळ विवानाच भल तचे शिवत पहाट ना वाग्या क ल
डग्वका च्या दणाविन जाणि त्यास्याच्याच्या भाधणातन पर्त. गार परॉमु
गन्याण दियून सेव ती जशी का. अगडी एकच तंतोतत घ्लित्या हिंदस्था
नांत. आणि युरोपात अगर अभेरिहल घडत असल्यास, युरॉप-अमसिकविंतती
सुघारणा जाणावी जाणि इिदूस्थानात तीच पडन असळी तरीही हिंदू-
स्थानाने ती पाश्वात्यांकरने शिकतल्टीच पाहित |! कारण पाओत्प ळोक
स्वतःला सुधारलेळे म्हणतात आणि तत आम्या इत. गोळे पंडीतांच आय
गुझ आहेत ! आणि म्हणूनच ' यत्साह र: अश रीत तक्भषेषजम ।'
लर प जसा. चमत्कार घडून आला का सुगेपांलील पाना
वर षध्याटळी कराराची कल्पना मामवना ! याचे सुमारास नि ह
शैयेच्या भानसोगितीसवेधाच्या कळ्यना प्रसिद्ध झाल्या [2 क हेस्तल
स्पेन्सर याने, शौय सतन पाण्याची एकायपती वित नका!
स्थितीळा जाणे भागात नना, मी बतीना पा क. जात्या
अनुरांधाने जग] (व जी कापती त्त. नगर शिश त मन्रो. ती स उन्मा
गुणाह कणुभ्योळ य णता 11५ ५. कै, (काता शक्यता,
हिं. स. २
क््न्््ि
शट हिंदूचे समाजरचनाशास्त्र
झाली असावी अद्या कल्पना पसरू लागल्या.. त्याच ओघामध्ये राजसत्ता ही
उत्क्रांत होत असते, असें मत पुढें येऊं लागलें. त्याप्रमाणेंच नैतिक कल्य-
नांची उत्कांति(छर०1पॉ!०0 ० 110781 1१6985), परमेश्वरावेषयक कल्पनांची
उत्क्रांति, भांडवलाची उत्क्रांते, विवाहविषयक कल्पनांची उल्ांति वगेरे
झाडून साऱ्या गोष्टींची उत्क्रांति होऊं लागली. जंगी तत्त्ववेत्ता इबेट स्पेन्सर
याच्या मताने, समाजांचा ओघ हा उत्क्रांतीच्या नियमाने नेहर्मी बऱ्याकडेच
असल्याने, आजची संस्था कालच्या संख्येपेक्षा अर्थातच चांगळी असावयास
पाहिजे, आजची राजकारणावरील लेखकांची कल्पना अशी आहे कीं;
राजसत्ता ही परमेश्वरी देणगीही नव्हे अगर मनुष्यप्राण्याने आपल्या बुद्धीने
हैतुपुरःसर घडवून आणलेली घटनाही नव्हे, तर ती सृष्टीच्या रेट्यामध्ये
बनत गेली. या तत्त्वज्ञानाच्या अनुरोधाने पाहिलें, तर राजसत्ता ही अनंत-
काळापर्मेत वाढत जाणारी एक घटना आहे. स्टीफन लीकॉक म्हणतो;
८ राजसत्ता हा कांहीं कोणीं घडवून आणलेला शोध नाहीं तर एक हळू-
टळू घडत वेणारी वाढीची अगर उत्क्रांतीची प्रक्रिया आहे. ती मान-
चाच्या इतिहासाच्या सुरुवातीपासून सारखी होत चालली आहे.' कुटुंब या
आग्रघटकापासून सुरुवात होऊन सत्ता आजच्या राजसत्तेच्या कल्पनेपर्यंत
येऊन पोहोचलेली आहे. पुन्हां आजची जी सत्ता आहे, तिचा मनुष्याच्या
आध्यात्मिक जीवनांशीं कांहींही संबंध नाहीं. अदा तऱ्हेने अध्यात्माशी
संबध नसलेली संस्था मनुष्याचे नैतिक बाबतींत नियंत्रण करस करू शकेल,
हें सांगर्णे बरेंच कठीण आहे. परंतु आजची नीतिन सळी अध्यात्मविरहित
असल्याकारणानें, राजसत्ता नीर्तीर्चे नि्यलण करते असे मानू, परंतु अध्यात्म-
विरहित नीति म्हणजे काय, याचचा नीतिप्रकरणीं पुढे विचार करू. असो.
अक्षया तऱ्हेची सत्तेची कल्पना पाश्वात्यांची आहे खरी. त्या सत्तेच्या कल्पनांत
व्यक्तित्वही आहे आणि म्हणूनच त्या व्यक्तीची वाढही होत गेली. येथेंही
आम्ही पूर्वी सांगितल्याप्रमाणे, पाश्चात्य आणि पोर्वात्य राज्यकत्योच्या
समाजाकडे पाहण्याच्या पद्धतीमळें दोघांच्याही सत्तेसंबेधी कल्पनांत फरक
पडला, हिंदूंना मनुष्यप्राण्याचा कोठलाही अनुभव टाकावयाचा नसल्याकार-
काळ अयन पलट क्क कका काका कक क्ल्व््ाक स्का
१ (188006 )-- 70)600008 ण०७] &ययं७0०७, ७१॥7)501-53082,
२ शाला ट्णोण-प० ॥७प्रा७ ०. 586९,
“दच पमाजरयजनाशारम प
शान, न खव नाच्या भावली नावनाना समाधान कर जन असा
त न कसवयीची होती, म्णून त्यवनी सजसणा हे सर्च तत स्वलंल अभ
(ग कळे नाटो, मानाच्या सा यननवाषकी अण जो आध्या-
त बलुसवे तयाजीच र्या संभावर वतेमन 'यवण्या माही. त्या रथवेळा
* बंता. वेरी क म्हणाचे देल ससतन चाहे! ाभचा सुगापयन समाज
पन, ८ परान ळाता ) ता] नार. पा! ११०... कुरण संमाजायर
सयारी सर्वा निव्वळ विडिवक, नत, स्नख्थांची ता. २ तर नगेळटना र
शिवी रावसनेवदलची कना काथ माडे व ती लानच्या “नम क्ण.
रवा बेत क या, याची चती जविययपिवरणी घळ.
समत न वेची तो नैर्खागीक तरी जसत किया मानती सोलान तरी निर्गाग
१ वसे. काही नहत उन हॉल. सळी, तरी माननप्राणाळा त
का जान झाल अमतच्याचा वयाने पाबलळो-
१ शास्र आणि त्याचे आल वथाग करानपास पाहि. यैसर्गिक
अधिकार गुत. गक. 11 कतो गा,
चिरावी त नजी बनत तसे, तेथे मन
वयाने वाहत्या आनावा याग कसन मती स्थिति टाळा तधास पाहिजे,
मतचवी सनाच्या सकतात समा वरवनली इत्लि जात, ४ जानासगथ मंत
नर बरळ वरी संकेत. शिलकॉारक माहे किया नाही, £ पहाथयास पाहिजे
तगून गालाची जरूर नाली व, कधात्याही तहत विचार कडा, तरी भगव
द्रीवीकारानी पाडल विट: स्म तस्ये पमाण त कार्पीकार्थ
व्यवम्थिती ।) ज्ञाता शाखबिधानॉत, तग ८ महाहील ' वरोबरय आहे. बर
नैसर्गिक ' हा शब्द पाल्याच्या जध्या-्वविरगारिना गड या अभथर्ति तापर
'“. | तोह, तुर परम वर दण भगर इ. कोणीही मणा, ती. दाग ला
सजना सगट वसर, त्या शकीने ठावन विळेडी निपगा ल, अजा
पर्वाने निरस लत्दय वषर नाह हिंबुयी समाजस त पसत मरणे
परनिसयान दिवन येणाया सा टाकीचा समध नहिण मानसा जध्या
व्मिक भम, आ दोहीच्या साह बर्षान तनी भाट, राणून विससांचा समाज
पवन बोलप्यांचा नथिकार किली नाण भागा र्प नभाचा जांबकार किती
१ उता करात कयतात ळोल्यठच त जामिन
1 शविवलॉसि
२८ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
याचाही विचार व्हावयास पाहिजे. म्हणजे मोक्षरूप अध्यात्मिक धर्म आणि
प्रत्यक्ष खरूप आचार धर्म, हे.परस्पराळा पोषक करतां येऊन, “यतो$5भ्युदयो
इ". ध् ९ धमाची ।
निःश्रेयससिद्धिः सधर्मः ? अशी धंमीची समर्पक व्याख्या होईल. म्हणून
: निःसर्गप्रधान शास्त्रे आणि अध्यात्मप्रधान शास्त्रे, यांचा समाजरचनेमध्ये
८ % - - जळ
वे
कितपत संबंध येतो, त्याचा विचार करूं. या दृष्टीनें आम्ही शास्त्रांची पुढील
प्रमाणे प्रतवारी लावतो :-
सर्वसाधारण शाख्रें:- ( १ ) व्याकरण-मीमांसा, ( २ ) न्यायशास्त्र;-
(२ ) गणितशास्त्र. |
जडसृष्टिविषयक शाखेः-(१) पदार्थ-विज्ञान-शास्त्र,;(२) रसायनशास्त्र
: जीवबविषयक शासखत्रे:- ( १ ) जीवरसायन, (२ ) इंद्रियाविज्ञान,
( ३ ) मानसश्ास््र-मनोवि-छेषणशास्त्र, ( ४ ) मानवशास्त्र, ( पप 707
००७५), (५) इतिहास, (६ ) अर्थशास्त्र, (७ ) समाजशास्त्र.
या सर्वे शास्त्रांना मूळ पाया प्राणिशास्त्र हाच असावयास पाहिजे.
सोक्षघमबिषयक शास्त्रे: - (१) नीतिशास्त्र, (8०९1०० ० ए&]10%)'
(२) तोलनिक धर्मशास्त्र, ( €07055158ए0 7011810178 ) ( ३) घमेशास्त्र. .
ही जी वर शास्त्रांची प्रणावळी सांगितली, त्यावरून एक गोष्ट दिसून
येईल; शास्त्रांच्या प्रत्येक गटाचे त्याचें असें कार्यक्षेत्ल आहे आणि त्यापली-
कडे त्याची ग्रहीत कृत्यें ( 0७७४००६ ) लागूं पडत नाहींत" ज्या त्या
शास्त्राने, आपआपल्या अधिकारांत बोलावें, त्याच्यापलीकडे बोळू नये.
शास्त्र हें मानवी जीवितावर दोन तऱ्हेने परिणाम करूं शकतें. एक म्हणजे
मनुष्याच्या कल्पना, भावना, वासना यांचें कोणत्याही तऱ्हेने नियंलण न
करतां, त्यांपासून उत्पन्न होणारे जे भोग ते पूर्ण करून घेप्या'चें साधन;
आस्त्र मनुष्याच्या हातांत देऊ शकेल. दुसरें म्हणजे भोगाच्या मुळांशी अस-
णारे जे मानवी मन, त्या मनामध्ये कल्पनास्वरूप उत्पन्न करून असा फरक
पाडावयार्चा कीं, त्याने सुखाला बाह्य भोगाची जरूस्च रहाणार नाहीं-
हीच सुखदुःखाची कल्पना हिंदु समाजद्यासत्रकार मानतात. मनु म्हणतो,
“सर्व परवशं दुःखं सर्व आत्मवश सुखं । एतद्विघात्समासेन लक्षणं सुखदुःखयो:
या दोन दृष्टीने जी वर शास्त्रांची यादी सांगितली, त्या यादींतील शास्त्रांचा
१ मनु ४- १९०
हिंदूंचे समाजरचनाश्ञास्त्र २४
थोडक्यांत विर्चार करू. थोडक्यांत 'झणण्याचें कारण ग्रंथविस्तारभय हेच आहे.
सवेसाधारण शास्त्रांपैकी व्याकरण पदांचा विचार करील, सीमांसा
वाक्यांच्या अर्थाचा विचार करील आणि न्यायशास्त्र प्रमाणांच्या शुद्धतचा
विचार करीळ. व्याकरणामध्येंच तौळनिक भाषाशास्त्राचा. अंतभाव करावा
ळागेळ. खरोखर आज आपल्या भोंवतीं चाललेल्या वादविवादामध्ये,
निव्वळ भाषाप्रधान अ्षा या वरील शास्त्रांचा जरी बरोबर उपयोग झाला;
तरीही बरेच वादविवाद कमी होतील असें वाटतें. तौलनिक भाषादास्त्राकडे
विद्रानांचे लक्ष आहे असे दिसल्यानंतर बरेचसे पॅडितब्रुव' शब्दसिद्धि वि-
'चारपूर्वक करूं लागतील आणि निव्वळ भाषेवर बादविवाद माजविणार
नाहींत. पुढें प्रत्येक सिद्धांत, न्यायशास्त्र-पौर्वीत्य अगर पाश्चात्य-प्रत्येक पुढ
येणाऱ्या सिद्धांताला लावून पाहिल्यास, बरेचसे सिद्धांत आपोआप गळून
पडतील. परंतु समाजांतील पुढाऱ्यांना या बाबतींत सत्य शोधून काढण्याची
इच्छा आहे, ही गोष्ट आम्ही ग्रहीत धरीत आहोत. आजपर्यंतचा अनुभव
भात्र या ग्रहीत कृत्यांशीं अगदीं विरुद्ध आहे !
उरलेळें सर्वसाधारण शास्त्र म्हणजे गणितदास्त्र होय. या गास्त्रापुर्द
ज्या गोष्टी आणल्या जातील त्यांच्या परिमाणाकडे पाहून त्यांची अपरोत्तर
व्यक्ति ठरविणे, एवढेच त्याचे कार्य आहे. गणित कांही कोणत्याही बाब-
सोत श्रेष्ठकनिष्ठत्वाची कसोटी सांगणार नाही. परंतु कसोला पुढें ठेवल्यास
त्या कसोटीच्या दृष्टीने बरें काय आणि वाईट काय हें अत्यंत काटेतोलपणार्न
विःवार करून सांगेल, म्हणून कोणत्याही स्थितीचे समाजावर होत असलेले
परिणाम मोजावयास गणितागतपद्धतीसारखे ( 8७57७81] ॥॥०६॥०१ )
साधन नाही. अर्थात् येथे मोजावयार्चे काय १ मोजावयारचें कसें १ त्याचे
'परिमाण कोणतें घ्यावयाचे १ या सवे गोष्टींचा प्रथम निश्चय व्हावयास
'याहिजे. नाहीं तर अनेकस्वरूपी समाजांत प्रत्येक कार्य घडून येण्याला अनंत .
'कारणे घडत असतील. परंतु त्यांतील गौण कोणती आणि प्रधान कोणती
यांचा निश्चय होऊन, सव एकाच मापार्ने मोजलीं जाऊं लागून एक तऱ्हेची
'अनवस्था उत्पन्न होईल, प्रधान कारणें दूर राहून गोणांवर दृष्टि लागून
'राहीलळ आणि पायाळा जखम व कानांत फुंकर अशी स्थिति होईल. आज
२ भारतीय अस्पूदयतेचा प्रश्-वि. रा. रिंदे.
र्र _ हिंदूंचे समाजरचनाशास््र
आमच्याकडे समाजसुधारणेचा जो सुकाळ झाला आहे, त्यांपैकी शैकडा
नव्याण्णव बाबतींत आम्ही वर सांगितल्याप्रमाणें स्थिति आहे; हें आम्हांला
दाखवाबयार्चे आहे. र
सर्वसाधारण द्षास्त्रांच्या पुढें बाह्य उपार्धाचिं नियंत्रण करणारी म्हणजेः
मात्रास्पही शितोष्णांचे नियंत्रण करणारीं शास्त्रे येतात. ह्या शास्त्रांचे अधि-
कारक्षेत्र मानवी मनांत असलेल्या वासनांन पूर्ण समाधान करणें एवढेच.
आहे. मानवी बासना ह्या पूर्ण समाधान होण्यासारख्या शक्ति आहेत ही
गोष्ट येथें ग्रहीत धरलेली आहे. त्या तशा नसतील तर या शास्त्रांचा प्रयत्न:
म्हणजे शशद्रोगाचा अगर आकाझापुष्पांचा शोध करण्याइतकेंच हास्यास्पद
आहे. परंतु ती शास्त्र आज तसा शोध करून राहिली आहेत आणि
त्यांचा बोळबालाही जगभर झालेलाच आहे. म्हणून त्या शास्त्रांचा प्रस्ठत.
ग्रंथांत विचार होणें अवश्य आहे. ह्या शास्त्रांच्या बाढीमुळें मनुष्याच्या बाह्य
परिस्थितींत पुष्कळच फरक पडलेला आहि. न्यूटनने कांहीं प्रमेये मांडल्या-
नंतर जगाचे कोडें आतां उलगडले, अशी कल्पना होऊन मानवांतील सर्वे,
बुद्धिमान वर्ग सृष्टीत असणाऱ्या जडराक्तींचा' आपल्या उपभोगवृद्धीकडे
कसा उपयोग करून घेतां येईल, याची विवंचना करू लागला. त्यामुळे वाह-
तुकीर्ची साधने झपाट्याने बाहू लागलीं. सजीव जनावरांच्या ठिकाणीं जड-
शक्तीने प्रेरित अशा मोटारगाड्या व विमाने चद्दंकडे फिरतांना दिसू लागलीं.
भूमिगोळ तोकडा भासू लागला आणि वेगवेगळ्या मानवसंघांचें जास्त जास्त
संघटन वाढूं लागलें. अश्या तर्हेनें स्थळकाळावर मनुष्यानें बराच विजय
मिळविला. या भौतिकत्वांतूनच सामाजिक आरोग्यशास्त्राची कल्पना उद्बत.
झाली आणि याचाच परिणाम म्हणजे कार्ल मार्क्सचा समाजसत्तावाद होय..
यामुळेंच गुन्देगारानें दिव्य केलें पाहिजे, ही कल्पना नष्ट होऊन त्याला
. आपली बाजू मांडण्याचा अधिकार प्रात झाला. आज आपणांला उजेड
देणारे सर्व तारे हे ज्वळत् गोळ आहेत, तरी त्यांचा उजेड पृथ्वीवर अदृश्य.
किरणांनी येतो त्याप्रमाणेंच येथेही आपणाला उजेड उत्पन्न करतां येईल
किंबा काय, याचा मनुष्य विचार करूं लागला. रात्रीसुळे मनुष्याच्या कार्या-
ळा अडथळा येतो म्हणून रावरच नाहीशी करण्याकडे विद्महीपांचा उपयोग:
२ बि्ा-"९९प७॥2 100008,
हिंदूंचे ससाजरचनाशास्तर २३
. होऊ लागला. या शास्त्रांच्या मदतीनें मनुष्याचे कार्य अप्रतिहत चालण्याला
जे स्थळ, काळ, दिवस, रात्री वगेरेंपासून अडथळे उत्पन्न होतात ते बरेचसे
कमी झाळे. बरेचसे कमी म्हणण्या्वे कारण स्थळकाळाचे अडथळे सर्वथा
नाहींसे करणें शाक्य'च नाहीं, कारण हा गतिशास्त्राचा प्रश्न आहे. मनुष्य त्या-
प्रमाणेच द्व्योत्यादनाचीं नवी नवी साधनें उत्पन्न करून, मनुष्याला कामा-
च्या दगदरगीतून सोडविण्याचा प्रयत्न करूं लागला व त्यांतही त्याने बरेच
यश मिळविले, या शास्त्रांच्या मदतीनें मनुष्य जास्त पैसा मिळवीळ, जासत.
ळवकर प्रवास करूं शाकेळ आणि फार मोठ्या प्रमाणावर संघटण करील.
अशा तऱ्हेने बाह्य सृष्टाचा मनुष्य पूर्वी जो गुलाम होता, तो बऱ्याचश्या
अंशीं घनी बनला यांत कांहीं दहोका नाहीं. हा प्रकार ठीक आहे. यानें मानव-
प्राण्यांत असलेल्या बासनांचे समाधान जरा जास्त होऊं लागलें, नसलेल्या .
अनत वासना उत्पन्न होऊं लागल्या. परंतु या भौतिकत्वानें अमुक वासना
सूक्त म्हणून तिच्या संतर्पणाचा विधि आणि अमकी वासना असूक्त म्हणून
तिच्या संतर्पणाचचा निषेध, असे दर्शविणारे वासनांचे सूक्तासूक्तत्व क्स ठरू
दाकेल १ हें सृक्तासूक्तत्व जर निर्णीत झालें नाहीं, तर नेतिक मूल्ये कशीं
ठरणार १? आणि नीतिकिवाय समाजाला अस्तित्व असेल काय १ - म्हणून
मी म्हणतो, समाजशास्त्रांमध्ये या शास्त्रांना अगदीं नित्कृष्ट अधिकार प्रात
होतील. आतां कांहीं लोक अद्यी दका विचारतील की, आजऱचे मानव्य
सर्वेथा कांहीं या शास्त्राच्या काबूत गेलं नाही. तर त्यांना इतकेंच सांगा-
वयाचे की, आपण स्वतःला जडवादी म्हणत नसलो, तरी समाजांतील:
बुद्धिमान बर्ग चंद्र, स्य, गंगा नदी, तारे, एन्फ्ठएन्झा वगैरेंसारख्या.
अत्यंत विमिन्न पदार्थांची प्रक्रिया जडबादाच्या भाषेंत बोळत असतो यांत
कांही शंका नाहीं. याप्रमाणे आपल्या पूर्वीच्या पिढ्या बोलत नसत आणि
आपल्यापुढे येणाऱ्या पिढ्या बोलतील किंवा नाहीं ते कांहीं सांगतां येत
नाहीं. आज शास्त्रांची प्रवृत्ति पाहिळी तर बोलणार नाहीत असेच वाटतें ऱ
रसायनशास्त्राच्या प्रक्रियेने मानवाचा नाद करण्याचे एक साधन जे .
युद्ध त्याच्या शास्त्रामध्ये मात्र अपरंपार वाढ झाळेली आहे. नवीन युद्धाने
कोणतीही लोकसंख्या फारच थोड्या काळांत यमसदनाला पाठविणे शक्य
आहे. परतु तीच लोकसंख्या तितक्या लवकर भरून काढण्याचे सामथ्ये '
कलन
२४ हिंदूंचें समाजरचनाशास््र
मात्र या शास्त्रांत नाहीं. रोजच्या व्यवहाराच्या दृष्टीनें मात्र या शास्त्राने
फारशी क्रांति घडवून आणलेली नाहीं. रसायनशास्त्रदृष्टया इष्ट असे पदाथ
पुष्कळ तर्हेचे असतात. उदाहरणार्थ, धातु, कांच, लाकडे वगैरे यांचा
उपयोग घरें बांधणें, भ्रेष्ठ तऱ्हेची हत्यारे तयार करणें वगैरे बाबतींत होतो.
दुसऱ्या तऱ्हेचे पदार्थ मनुष्याच्या शरिराचे पोषण करणारे घटक म्हणून
उपयोगी पडतात. अज्शा तऱ्हेचे रासायनिक पदार्थ म्हणजे खाद्य, पेय;
तंबाखू , औषधी वगैरे. परतु यांतीळ बरेचसे पदार्थ रोजच्या व्यवहारांत
उपयोगी पडण्यासारस्रे नाहीत. रोजच्या उपयोगाचे अन्न तरी अजून रसायन-
प्रक्रियेने मोठ्या प्रमाणावर उत्पन होऊं लागलें नाही. पदार्थविज्ञानशास्त्रा-
ब ._*
र्चा समाजप्रीक्रयेंत जो अधिकार, तो'च या शास्त्राचा होय.
येथें एक गोष्ट नमूद करून ठेवावीशी वाटते ती अश्शी की, आज शास्त्रीय
प्रगति म्हणून जी कांहीं झाळी आहे ती येथपर्यंतच्या शास्त्रांतच होय. या
क्षेत्रांत देखील सृष्टीचे नियम समजावून घेऊन प्रगति झालेली आहे. मोडून
नव्हे ! यापुढील शास्त्रांच्या अधिकाराच्या दृष्टीनें मानवाची जी प्रगति.
व्हावयाची, ती सृष्टीचे नियम समजावून घेऊन ते पाळण्यानेनच होईल. ते
मोडण्याने नव्हे !
येथून पुढें जीवबजातासंबंधी (४०1॥-॥९४प]8'11)8 4017208 9 ज्ञानाला
सुरुवात होते. मानवी समाजांत दिसून येणाऱ्या प्रत्येक अंगाचा त्यामुळे
ग्राणिशास्त्राशीं संबंध पोहोचतो. मानवार्ची कोणतीही हालचाल घ्या, त्याच्या
मुळाशी प्रागिशास्त्र आणि त्याचें एक अंग मानसदास्त्र ही आहेत असें
दिसून येईल. येथें प्रश्न तरी किती अनंत १ ( १ ) मानवाचची प्रगति परि-
- स्थिति मदु केल्यानें होईल किंबा व्यक्ति जास कठोर बनविल्यानें होईल १
( २.) मानवामध्ये ज्या सत्परत्वात्ति अगर कुप्रवृत्ति असतात, त्या आनुवंशाने
पिंडांत्च उतरतात अगर परिस्थितिभिन्नत्वाने उत्पन्न होतात १ (२)
सृष्टींत प्रगतीचे खरूप तरी काय आहे १ (४ ) समाजरचना व्यक्तिप्रधान
असावी किंवा गटप्रधान असावी १ (५ ) गट आनुवंशिक असावे किंवा
इतर कांहीं तत्त्वावर असावे १ ( ६ ) मानव हा निसर्गतः समान आहे काय
नसल्यास तो शिक्षणाने समान बनेळ काय १ (७) स्त्रीपुर्षांचे समाजांतील
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र २ष
र
कार्य कोणतें व त्यामुळें त्यांना अधिकार कसे असावे १ ( ८ ) लोकसंख्ये-
च्या वाढीचे आणि नाझा'चे नियम कांहीं आहेत काय १ ( ९) वालग्दत्यूचं
ग्रमाण जास्त असणे हे सुद्दढ समाजाचे लक्षण आहे किंबा कमी असणे
सुट्ढ समाजाचे लक्षण आहे? ( १० ) रोगजंतू हे मानवसमाजाचे शत्रु
आहेत किंबा हितकारक मित्र आहेत १ (११) समाजांत कोणत्या लोकांची
संख्या बाढावी आणि कोणत्या लोकांची संख्या कमी व्हावी १ इत्यादि अनंत
प्रश्न उत्पन्न होतीळ आणि त्यांच्या शास्त्रोय उत्तरावर समाजांतील नीतीची
उभारणी करावी लागेल. त्यामुळें नैतिक मूल्ये ठरवितांनाच फार काळजी
व्यावी लागेल. हे प्रश्न जसजसे उत्पन्न होतील तसतशी त्या त्या द्यास्त्राच्या
दृष्टीने चर्चा करीन.
सवीत भ्रेष्ठ मानवी नेतिक मूल्ये ठरविणारे धर्मशास्त्र होय. आम्ही
. हिंदूचे धर्मशास्त्र सर्वश्रेष्ठ मानतो. आणि तें कां मानतो यार्ची कारणें पुढे
- येतील. येथें एवढेंच सांगावयाचें की, धमपद्धति कोणतीही असो, ती निव्वळ
ऐहिक पद्धतीपेक्षा भ्रेष्ठ होय. ती श्रेष्ठ मानण्याचें कारण असे कीं, धार्मिक
- पद्धतीवर उभारलेल्या समाजांत, निव्वळ ऐहिक कल्पनांवर उभारलेल्या
. समाजापेक्षा जास्त जीवनशक्ति असते, याची चार दोन उदाहरणें इतिहासां-
तून घेतो. खिस्ताच्या धर्मस्थापनेचा काळ आणि रोमन साम्राज्याचा उदयकाल
: हरे दोन्हीही जवळ जवळ समकालीनच आहेत. एका बाजूला धन; राजसत्ता,
.सेना, फार काय सांगावे, ऐहिक जगांत ज्या कांही लोभनीय वस्तू असतील
त्या सर्व, तर दुसऱ्या बाजूला मेसापोटेमियामधून आपल्या कल्पनांचे गाठोडे
' घेऊन बाहेर पडलेला एक फकीर. या दोघांच्या ज्या दोन प्रणाली उत्पन्न
: झाल्या, त्यांपैकीं धमसत्तेने जासत जीवनशक्ति दाखविली हें ऐतिहासिक सत्य
आहे. उलटपक्षीं फ्रान्सच्या क्रांतीने धर्माच्या ठिकाणीं बुद्धिप्रामाण्याचे युग
' उत्पन्न केलें. तें गिलोटिनबरोबरच नष्ट झालें असे म्हणतात, आज राशृया-
. मध्ये तोचच प्रयोग चाळू आहे असे म्हणतात, परतु त्याचा पारणाम पहाव-
' यास आपणाला एक दोन पिढ्या थांबावे लागेल !
एवंच जगण्याच्या चिकाटीच्या दृष्टीने बोलावयाचे तर धार्मेक कल्पने-
: बर उभारलेळे समाज निव्वळ ऐहिक कल्पनेवर उभारलेल्या समाजांपेक्षां :
२६ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
जास्त कालपर्यंत राहूं शकतात, हें त्रिकाला-
६ बार्मिक समाज आणि बाधित सत्य आहे. उलट्पक्षी असें दाख-
ऐहिक समाज वितां येणार नाहीं कीं, कोणत्याही धर्म-
पंथाचे सृष्टींतून सर्वथा उच्चाटण झाळें ! असा
कोणताही ऐहिक समाज दाखवितां येणार नाहीं कीं, तो सृष्टीच्या रेट्यांत
बराच वेळ टिकाव धरून राहिला ! ऐहिक सत्तेचे प्रतीक जी राजसत्ता तिचा
तर नाश हाच परिणाम दिसतो. बिल्हण म्हणतो, “ भूपा कियन्तोन बभूवुरु-
व्या नामाड5पि जानाति न कोडपि तेषां | ' यूरोपच्या नकाशाकडे नजर टाक-
ल्यास काय दिसून येईल १ ज्यूलियस सीझर, आगस्टस सीझर, शालमन,
चौदावा लई, गुस्तावस अँडॉल्फस यांची सत्ता काय कमी होती १ त्यांचा
आतां काय पत्ता लागतो १? तोच खिस्ताचा धर्म आज दोन हजार वर्षे यूरोप
व्यापून राहिळा आहे. हिंदुस्थानामध्येंही अगदीं तसाच अनुभव येतो. हिंदु
स्थानांत काय साम्राज्ये झालीं नव्हती १? जगद्विजयी अलेक्झांडरला ज्याकडे
डोळा बांकडा करून पाहण्याचची छाती झाली नाहीं ते नंदांचे साम्राज्य,
त्याच विख्यात अलेक्झांडरच्या सेनापतीला- सेल्यूकसला -बेदम बडवून
वॉक्ट्यामधून हाकून लावणारा महाराजाधिराज चंद्रगु मोर्य आणि त्याचा
अशोक यांचें साम्राज्य, वाहतुकीची साधने फार सुधारलेली नसतांना ज्याने
कावेरी नदीपासून आऑक्सस नदीपर्यंत दिग्बियज केला त्या महाराजाधिराज
ससुद्रगुसाचें साम्राज्य, ठाणेश्वराचा हर्ष, अकबर, औओरंगजेब आणि शोवर्टी
नाना-महादजी यांचीं साम्राज्ये हीं सर्व कोठे गेलीं १ घमेसत्ता पहावी तर
ती कमी अधिक प्रमाणांत अजून शिलूक असलेली दिसते. अशा तऱ्हेने
जेथे जेथे धमसत्ता तेथें समाजरक्षण असा संबंध आलेला दिसतो. ती संर-
_ क्षक धर्मसत्ता नष्ट करावी असा आजचा सामाजिक ओघ दिसितो !
- परंतु येथेही हा प्रश्न संपत नाहीं. जगतीतलावर असा नियम दिसून येतो
कीं, ज्या धर्माचा राजा असेल तोच धर्म प्रजेने स्वीकारावयाचा. महाभारत-
कारानेंही हा सिद्धांत पुढील शाब्दांत सांगितला आहे. “ कालो वा कारणं
रासः राजा वा काल कारणं । इति ते संशयो माडभूत राजा कालस्य कारणम|)
. ९ विल्हृण-विक्रमांकदेवचरेत-१
हिंदूंचे ससाजग्वनाशास्त्र २
गारांनी. ज्या मसळमानी ससपर्ट मग्यभाशिया ॥ आहिका री शभर
बणाल मनटमान झाली, त्या मुसलमानांची पांचर्शे वर्षे सत्ता असून हिंदू
समानच डिप्ककासा राहिटा्या प्रज्ञान पथम उत्तर यावयाला पाहिजे, व्या
स्विस्तीधमाच्या झझानातापद सवथ सरपण नाकळा त्या खिसतीधर्मासे बाण
तिवुस्यानावर हनक वॉोशड काय कारणाने शात तं कळेल तर बरं. ज्या बुद्ध
वमान बीन जाणि अथान खापल्या बतित क त्या चुद्वाला, याच जुनाट
निदेथमसांने पळावयास विट, या पकामागुन एक घडणार्या चमत्कारांचा
स्त्टासा काणीही क करीन नाहीत सुरांच्या नियमाने पादिळं तर जो
राजाचा व धनाचा धस व्हावयास पाहिन, कान्सटिनेशारेन वाददाहाने
पुस्स्कार ब्याचरीलर शिंबस्ती भमाली भराभर वाढ होऊ ळायळी. गूर
व न|. स्पॅननर आाधिराव्य कलं त्या काळी स्थनमाय मसलमानी धमय
पसर आणि प्रडिनाट च इसावेळा यांनी भूर टोकांना पिटाळून लावल्या-
नतर त्याच लोन इशा पन खिस्तीबमांचा उदय झाला. असा कोणताही
दश दाखविता वणार नाह का. करत ताच्या मानि प्रजञांचा दसराच
घम टिकून राहिला ! जळा त्यचा नमत्हार फत टडिंद्स्थानातय दिसून
बी! २|कसत्ता पड धक विस असून दणीळ आज दंनारी वर्ष ठा
बम भाषपल य्थकिच्य राखून नाहे. या बमावर महावीर, भांतमादिक पागं-
बु्षांचे सतवर टाक झाल. नाक, भास्यादि सम्राटांनी याचा पाडाव कर-
प्यायचा प्रसन्न कळा. परतू या घमाने घ्या संतांना तोड देऊन त्याचेच या
यूमीलून उ्बाटन क. ज्या असलमानी ठोवांनी शमर वर्षीच्या अवधीत
पूर्व गुरोषचा व्हिणक्षापयेतचा भाग आणि आफ्रिकेत शिरून स्पेनपर्यंतचे
देशा काद्रीज केले, त्या मुसलमानांना हिंदुस्थानच्या सरहद्दीवर सरासरी
नीनिर्शे बर्ष निध्कळ प्रयत्न करावे ळागठ ! मसलमानी रिंयासतींत तर टिंदु
'र्भाचा पत्यज ७४ झाळा. प्ररंतु हजार ब्षाच्या मुसलमानी हाळ्चाळलीर्च
स्थळ नो पजाल परात, त्याच पंज्ञाबात भजन देखील बरीच पजा हिंदूच
आहे ! हे सर्व कार्य ज्याठा इंग्रजीत ' अझनिझम् ' म रणतात. त्या हिंदू
घेमनिचे घडवून आणल जे. हा जगांतील समे धर्मात बयोबूड आहे, ही
कष्ट त्यांच्या डाबूलाही कबूल कराली ळारोल !' आता तरी त्याला उतरती
कळा लागली आहे किला नाही. हे सागणे साप नाही. वरवरचे कांही सुशि-
व हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
क्षत विद्वान् सोडून दिल्यास, इतर समाज आपल्या परंपरागत प्रणालीच्या
ज्ञाहेर वर्तन करतांना दिसून येत नाहीं. कालिदासाने केळेळें दिलिपाच्या
.राज्याचे वर्णन आज देखीळ प्रजेला लागूं पडेल, * रेखामात्रमापे क्षुण्णा
_ दोमनोर्वत्मनः परम् । न व्यतीयुः प्रजास्तस्य नियंठुर्नेमि इत्तयः । "पुन्हां या
थर्मोत संघाने उपासना नाहीं, देवळांत जाण्याची सक्ति नाहीं आणि कोण-
त्याही तऱ्हेचा धार्मेक जुळूम नाहीं. परंतु हिंदूंचा प्रत्येक आचार संस्काराने
बांधळा गेळेळा आहे. दिंदूच्या अन्न खाण्याला संस्कार आहे. पशु ज्याप्रमाणे
अथे भक्ष्य दिसेळ तेथे खाऊं लागतो त्याप्रमाणें हिंदूला खातां येणार नाहीं.
त्याला त्याबर कांही संस्कार करावयास पाहिजेत. त्याच्या पेयग्रहणाला संस्कार
आहेत, त्याच्या स्थान करण्यालाही पण संस्कार आहेत. या संस्कारांनी हिंदु-
त्वाचें मुख्य गमक जी जातिसंस्था, ती सुस्थितींत ठेवळेली आहे. इंग्रज सम्ना-
टाचा किंवा देशी संस्थानिकाचा कायदा त्याच्या मनावर जितका अधिकार
-माजवूं शकतो त्यापेक्षां सहपट धार्मिक कल्पनांचा त्याच्या मनावर ताबा
असलेला दिसून येईल. या लोकांवर दहा पांच वेळां परचक्रे येऊन गेलीं
परंतु त्यांच्यावरील खरें सरकार जो अव्यक्त धर्म, तो कधींही बदलला नाही.
त्यामुळें कर घेणारा कोणीही असो, हिंदु समाज आपल्या अव्यक्त राजा'ची
ग्रजाच राहिला.
अद्या तऱ्हेच्या हिंदुसमाजाचा, एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास युरो-
यांतील विकृतींशीं संबंध आला आणि त्या समाजाच्या नेत्यांच्या मनांत चल-
| बिचचल होऊं लागली. खरोखर हिंदुसमाजा-
७ पाश्चात्य संस्कृतीचे मध्ये नाहीं अशी एकही 'चालरीत जगांत
आगमन सांपडणार नाहीं. परंतु हिंदुसमाजांत ती ती
चाल अधिकारमेदाने विवक्षित स्थळी आहे,
-सावीत्रिक नाही. अश्या तऱ्हेचा समाज असल्याकारणानें आणि सर्वे हिंदूना
. सर्वसाधारण नियम आध्यात्मिक आहेत, भौतिक नाहींत अशी स्थिति अस-
'ल्वाकारणार्ने हिंदु जातींचे परंपरागत आचार वेगवेगळे आहेत. त्यामुळें सवे
आऱचारावर कांही हक्का करतां येईना. म्हणून हिंदूर्नी जेवढे म्हणून श्रेष्ठ आणि
“भमिजात आचार मानले, त्यांच्यावर हलका होऊं लागला. हिंदूंनी आपली
_ 2 रघुवश-१ 00444३ ति
हिंदूचे समाजरचनाशास्त्र वद.
समाजरचना जातीय म्हणजे गटाच्या स्वरूपाची
हिंद्वेतर समाजांत कोठेंही दिसेना म्हणून जातेभेदाने दिंदूससाजाचा नाश
झाला, अशी हाकाटी सुरू झाली ! श्रेष्ठ आऱचारामध्ये विधवाविवाहाचा
निषेथ केळेळा दिसला तेव्हां विधवापुनविवाहाचा कायदा पास करून घेतला
गेला. कनिष्ठ आचारांत काय विधवापुनर्विवाह होत नव्हते १ शारीर. मानस
आणि समाजशास्त्रदृष्ट्या अत्यंत हितकारक' असे जे स्त्रीविवाहारचे उत्तस
बय प्राण्रतोः ते साहेबाच्या समाजांत दिसेना, म्हणून तीही गोष्ट रानटी
भासू लागली. विवाहित स्त्री अगर कोणतीही श्रेष्ठ स्री दिने अथे एकांती
लोकांतीं परपुरुषांशीं संबंध येणारा असें काम करण्याला घराबाहेर जाऊं नवे
असा हिंदूचा दंडक दिसला तर स्त्रियांच्या आभासिक* हक्कांचा आश्रय
त्याच्यावर हलला केला गेला. अक्या तऱ्हे
ठिकाणीं
र 1. ऱ्े पाहे वय “७
कलला आहे, त्याप्रमाणे
करून
ने ब्राह्मणांची नेतिक मूल्ये सर्व
त्याज्य ठरून, श्रूद्रांचीं नेतिक मूल्ये प्रचान मानली जाऊं लागलीं
ब त्यांचा हळूहळू प्रसार होऊ लागला. आज स्पर्ास्पर्श, भक्ष्यामक्ष्य,पेया-
पेय वगैरे एकूनएक बावतींत श्ूद्रांचे अनिबेध आचार समाजांत प्रधान
होऊ पहात आहेत आणि त्यालाच समाजसुधारणा म्हणावें असे समाज
सुधारक नांवा'चा प्राणिवर्ग आम्हांला सांगत आहे !
अशा तऱ्हेने आडदांड मुसलमानाला जी गाष्ट सिद्ध झाली नाही, ती
इंग्रजाने मायेचा हात फिरवून करण्याला सुरुवात केली ! इंग्रज धूर्व आहे!
त्याला ही गोष्ट माहिती आहे कीं, जोपर्यंत एकादा समाज आपल्या नीतिः
शास्त्राला धरून आहे, तोंपर्यंत तो अभेद्य रहातो. म्हणून त्याच्या नेतिक
मूल्याबद्दलर्च शंका उत्पन्न करा. मग हृदय एकदां संदायाने व्यास झालें म्हणजे
त्या समाजांत कोणताः'च आचार धड राहू शकणार नाहीं आणि विघटन
आपोआप होईल. तरवारीने शरीरें जिकतां येतील,म्ने जिकतां येणार नाहींत.
म्हणून मने अशा तऱ्हेने जिकावया'चीं असतात. परंतु इंग्रज झाला तरी काय?
त्यांच्याकडे ज्या नीतीच्या कल्पना प्रचलित असतील त्याच घेऊन येणार !
यावेळीं यूरोपमध्ये तत्त्ववेत्यांच्या डोक्यांमध्यें प्रगतीच्या कल्पनेने संचार केला!
होता. ती'च प्रगतीची कल्पना त्यांनी इकडे आणली आणि आमच्या इक-
२ हा सिद्धांत आम्ही भरपूर पुराव देऊन पुढे सिद्ध करणार आहोत. करणार आहोंत.
२ 8प0]प४ ०0 ७ '०णा०ा-ठ. 38. 3111.
३० हिंदूर्चे समाजरचनाशास्त्र
-डीळ स्वयंमन्य पुढाऱ्यांनीं-म्हणजे सर्वोत जास्त ओरडा करणारांनीं- ती
मान्य केळी व अजूनही करीत आहेत ! प्रगति शब्द सरवोच्याच जिव्हाश्री
-नाचचू. लागला व नाचत आहे ! परंतु प्रगति या शब्दापलीकडे कोणीही
फारसा विचार केळेला दिसून येत नाहीं. गतिमान् जगतामध्ये गति दिसून
येणारच पण ती प्रगति कद्यावरून याचा खरोखर विचार व्हावयास पाहिजे
आणि बरोबर तेवढाच कोणींही केळेला दिसत नाहीं! प्रगति व्हावयाची ती
. कोणाची १ ध्येय कोणतें १ का सारखी प्रगतिच होत जावयाची ! त्या प्रग-
. तीळा ना दिक्षा ना ध्येय ! त्या प्रगतीचे माग कोणते १ त्या मार्गाने इष्टसिद्धि
होईलच याला प्रमाण काय ! समाजांची सृष्टीकडे पहाण्याची दृष्टि आणि
थ्येये मित्न असल्याकारणाने, त्यांच्या नीति अनीतीच्या कल्पना, त्यांच्या
र्चालीरीति वगैरे एकूनएक बाबतींत आत्यंतिक फरक दिसू लागला. जे जे
- युरोपांतील समाजरचनेच्या पद्धतीवर जाईल, तै तें हितकारक, सुधारळेले,
प्रागतिक, असे शब्द ऐकूं येऊं लागले ! म्हणून प्रगतीच्या कल्पनेचा थोडासा
विचार केल्यास तो अस्थानी होणार नाहीं.आज'ची तर अशी स्थिति दिसते कीं,
जो समाजाच्या लाटेबरोबर वहात जाईल, तो प्रगतिप्रिय ! आणि त्या लाटेशी
. जो मतभिन्नता दाखवील तो परागतिक अथवा अलीकडील शिवी वापराव-
र्याची असल्यास त्यास सनातनी असें म्हणावें !
ही प्रगतीची मानगड खरोखरच कळण्यासारखी नाहीं. सर्वेसाघारण
. सृष्टीच्या प्रगतीचा प्रश्न सोडून मानववंद्याच्या प्रगतीचा जरी प्रश्न पुढं आणला
तरी तोही कळणे फारसे राक्य दिसत नाही.
< प्रगति मनुष्य सुधारला म्हणजे काय झालें £ तो
शारीरिक दृष्टया जास्त सुद्दढ आणि सुंदर
“झाला काय १ त्याच्या मेंदूची वाढ झाळी आहे. काय ! त्याच्या नैतिक कल्प-
नांची शक्यता जास्त आहे काय ! वगेरे एकूनएक दृष्टीने मानवाचे परीक्षण
व्हावयास पाहिजे. त्याबरोबर तत्त्ववेचत्यांना तरी ते प्रगति कशाला म्हणतात
याची कल्पना होती काय व आहे काय ? हें देखील समजावून घ्यावयास
पाहिजे. खरोखर आजच्या समाजांत पाहिळें तर कोणत्यही विषयार्चा चार
दोन जंगी शाब्द वापरण्यापळलीकडे फारसा विचार कोणींही केलेला
दिसत नादीं ! है: १:
व्ह
टदूच समाजरचनाशास्त्र र
निव्वळ शारीरिक दृष्टयाच पाहिल तर आजचा मानववंश २०,०००
वपापूवी शोऊन खेळल्या मानववेशापेक्षां जास्त सुद्दढ आणि संदर आहे
अस ब्टणल यावयाचे नाडी, भोतिक मुधारणांनीं नटलेल्या मानवाच्या
यांच्या दालि, पुर्वील्या मानववेदयाच्या शाकिकषां एमगस्बास कमी आहेत!
डक शकिसंबर्धी देखील तशीच परिस्थिति वियन येते. बौद्विक विष-
याची जाणि भोळा केलेल्या जञानाली बाळ झाली दिसते परंतु मूल-
सत्धिचा विकास काढी झाळेळा दिसत नाही, परीस दात अल्पकालामर्थे
ने पुष्कळ शेडयडीले पुच्ख टोऊन गोल खाज्या तोडीचे तरी. बदिभान
"टॉक आज्या समाजामध्ये असावयास पाहिजेत. कािदास किता. भोक्म-
पिर यांज्यावशा जाजे बर्मा शा. किंवा हनी. इन्सेन वगेरंच्या भेदू
वोम्त नसगिक दो, आहे, अर्से म्हणता. थेईल काय १ टॉळेमी, आर्य-
1: किता वराहमिधिर यांज्यापेक्षा सर जेक्स जीन, आथर एडिंगटन किंवा
माळबड मारनस्टारन याच्या भेदेवी निसगशाकि कांही जास्त नाहीं, दोन
द जार व्ष मनुष्यांच्या मनावर ताचा. खाळविणास आणि मनृष्यनमाजांत
उत्पन होणाऱ्या सगळ्या नैतिक प्रसनांचा विबार करणारा जनकोशतल्य
अंथ जी मठाभारत, याच्या तोडीचे भानवसमाजाला खाळपासून वरपर्येत
हब्ट्यून सोडणार चाळयग्रथ आप निर्माण कां होत नाहींत! का त्यांच्या
थोळीळा * नटकेपार ' आणि ' सृदिट्चा देव "१ त्रा यूरोप, अभेरिके-
भनमाण हिंदुस्थानांताही ज्ञानकोज झाला जाह म्हण ! परतु त्याचा मनुष्यांच्या
भाथुप्यांत कितपत उपयोग होती! एकंदरीने पाट तर असेच दिसून
पुश्ळ को, इंजार पांचशे बर्षे मानवीतभाजाला वळण लावून देईल अशा
1 कोना ग्रंथ निर्माण करण्याचे सामर्थ्य ञाज्या समाजामध्ये राहि नाही,
रव गोए खरी, मग या युगाचा कैवार घेणार ळोक कांहीही माणोत !
नि ार्या पाहू टांग तरी तोच प्रकार दिसून सेईट. मनप्य बसडी
तीलीन नहत जरोळ, परंतु मनायस्वभावाला व्यापून रागारी तीन पाव
जी अजाकरिता म्हणचे दव्याकररित) चोरी, स्त्री मिळण्याकरिता. संभोग
जाणि जायला प्रतिस्थिवी जाटआड करण्याचे जाव्यंतिक स्थल ती, कमी झार्ली
जाहेत काय ! अज्ाकरिता चोरो कराथी ठागते ना १ कोणी कर्सेही उत्पा,
दन केळेळें गब्य असेना, ते समाजाचं आहे असे म्हणू म्हणजे झालं. पूर्वीच्या
र हिंदेचें समाजरचनाशास्त्र
चोराला घंर फोडण्याचे तरी काम करावें लागे. आजच्या चोराला मुळींच
काम न करणें, हेंच समाजाने उतपन्न केलेलें द्रव्य अपहरण करण्याचे एक
प्रतिष्ठित कारण होऊन बसलें आहे! पूर्वी ज्या प्रवृत्तीचे लोक' चोऱ्या करीत
: असत त्याच प्रवृत्तीचे लोक आज सह्ेवाळे बनळे आहेत ! एकंदरीत दुस-
ऱ्याच्या द्रव्याचा अपहार करण्या'ची प्रवात्ते कांहीं कमी झालेली नाहीं.
' स्त्रीयांचे लंपट लोक पूर्वी ज्या प्रवृत्तीने स्त्रीवगोकडे पहात असत तीच
प्रवात्त आज स्त्रीसमाज आपल्या नजरेखालीं कसा राहील याचा वि'चार
करीत आहे ! बावळट समाजाच्या ठेकीसुना आपल्या देखरेखीखाली
आणण्याकरितां येथें कांहीतरी गोंडस हेतु दाखविणे जरूर आहे एवढें
खास ! सावंजनिक अघळपघळ गप्पांच्या खालचे हेतू काय स्वरूपाचे अस-
तात, ह्याचा मनोविनछेषणशास्त्राच्या दृष्टीने विचार करावयास पाहिजे.*
मग या बेगडी सुधारणेबद्दह तिटकारा आल्याशिवाय रहाणार नाहीं.
जगाच्या सुरुवातीपासून खून हा अत्यंत भयंकर गुन्हा मानला जाऊन,
त्याला भयंकर शिक्षा दिल्या गेल्या आहेत म्हणून त्या गुन्ह्याचे प्रमाण
कमी झालें आहे काय £ मानवी मनांतील गुन्ह्यांच्या ज्या मुख्य प्रवृत्त
त्यांत मुळींच फरक झाला नसून मनुष्यप्राण्याची नैतिक सुधारणा झाली'
आहे.असे म्हणणें म्हणजे केवळ निलेज्जपणा आहे ! वेगवेगळ्या तत्त्वज्ञानाच्या
नांवाखालीं, हे गुन्हेच नव्हेत असे म्हणण्या'ची प्रवात्ति मात्र वाढत चाल-
लेली दिसत आहे ! गुन्हा हें नांव कोणत्याच क्रियेला दिलें नाहीं म्हणजे
मुळींच गुन्हे होणार नाहींत ही गोष्ट मात्र निर्विवाद आहे ! अक्ा तऱ्हेने
समाजांत गुन्हे कमी होतात ही गोष्ट मनुष्याला सहज सिद्ध करतां येईल !
सुधारलेला मनुष्य सवसाधारण दृष्टया पाहिळें तर दयाद्रे अंतःकर-
णार्चा होत चालला आहे असे म्हणतात. ही गोष्ट इतिहासावरून पाहिलें तर
सिद्ध होईळ काय? सुधारणाचच दाखवावया'ची असेळ तर समान परोास्थाते
उत्पन्न झाली असतां मानव कश्या तऱ्हेने वागळा याची तुलना करावी
लागते. परवांच्या जागतीक युद्धाच्या काळापर्यंत कोणालाही वाटलें असते
1 खणा ण्लग०्टूर ७४ पघणल् ए007: टपपांगद्यी 0081 05 घ०पीर
91050; '4१6वेण2्ट ७ कयारायगाते ७7 ७०९०१४७ ११०३०७९०७0,
२ 2500101029 ७0 ४1०”) 07 पद्कीटेते,
इहिदच ममाजगचवनायास्त ३३
चेग, सुधास्द्या सळाय हो. जास्त न्यायाग्रय, जास्त परदुःखान द:सित
शोण ] जाग वामी पावतीच! तवंयव्ा मोहे. टिन नाय हा निसगत:य तसा
[
ा
1.
१ फण ता अलीकडील सुवासीनच्या काष्टकांत बसत नाही ! आतां सधार-
| सप काळपरवापसंत कसा यासन्या त पाह. ज्यावेळी जर्गनर्टानें
कुर ज््याचार कल असी हाकाठी वन् गळी, तावेळी जर्मनीच्या विर
तणे उत्पल करापयाच्या हीने था ीशीा जॉनशयाचा, रणे अपरिष्टार्य होते
प्र्त ९२ ब्राश्सन्या उभ्पदा तसा (ती नीना चळ] करण्याकरितां
नेमलेल्या कमिडाननं नत्लत वि्ायपनक मत वि आ. का, अर्गनीने
करॉन्स आणि चत्जममध्ये ज्या तण्हेचे अाचार केळ त्या तपा अप्पायार
यसापियन नारयम्ये तरी निदान तीनशे बषील घडळ नसतील ! पनिन्शळर
सुन्या तळी टोळ घेलिंग्ून ज्यावेळीं बेडेजोज आणि मिठडडाट राडिगो-
माये सिर, त्यावेळी शंग्टिदा डापायानी जे टटीने आणि जबरीसंभोगाचे
प्रकार काल, व्यान कोणाही सहद माणसाच] मनाला बीट आल्यादिवाय
णार नाह! ता शल त्योनी एत कर मग मारी नसल
अशी कारतनी पशा करणारी तरण मुले, स्की बट टागून किती व
कश स टडि्पॉाईड मापाजे पगारी मारकरी बनवी ही. गोर्य जसाच्या रागार
लाजीच जाहे. तुकीनी जभेनियामध्य नहच्या कळी केल्या, त्या
वव्हेच्या कतली नयसीझणानाननर कोणीही केल्या नसतील असं वारे !
सडियन करोलिकारकानी डाळ करण्याचे जे. येगनेगळ प्रकार संस्कृतीमध्ये
पसरविण्यांचा सघाळा खाटिनिळा होता, न प्रकार डिंदस्थानात तरी अमानुष
॥टतात ! सुधारलेल्या अमरिकिमन्य गुन्हेगार नि्ाला जाळण्याचे जे प्रयोग
चाड. आहेत, ते सुधारलेल्या मानवसमाजाच्या अंतःकरणाचें मार्टेब खास
कडीवीन नाहीत! चावसर बंडानंतर थुरापियन लोकांनीं खीनमर्े ज जा.
कश क व्यावस्न सुभास्टल्या मतुष्पालादेखील त्याची सुभारणा जापणा-
पारून साली मित्र असल्यास, युरोपियन लोक सभ्यपणा वागविणार
नोहीत असाच स्पार निपकणे निघतो ! या सर्व गाचा विचार करून अगन
तत्ववेत्ता फे डॉरक निता म्हणता, स हिस पशनील २ २ हिस पू तर
(करा, कात प व्हाय 0
ह. स. ३
३४ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
कोणी असेळ तर तो 'युरोपियन मनुष्य? हा आहे, अशा तऱ्हेचच मत रेव्ह-
रंड डीन इंगनें मान्य केलें. आहे. एक ग्रंथकार म्हणतो, तिर्यक् योनींना जर
धर्मरचना करतां येत असेल, तर त्यांना देवाची कल्पना करतां येईल किंवा
नाहीं हें सांगणे कठीण आहे. परंतु त्यांना सैतानाच्या स्वरूपाची कल्पना
करावयास सांगितली, तर त्या मोठ्या श्रतवणीय मनुष्याचे रूप दाखवितील !
अद्या तऱहेने पाहूं लागळें तर मनुष्याची शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक,
बौद्धिक वगेरे कोणत्याही दृष्टीनें वाढ झाल्याचा पुरावा ऐतिहासिक काळांत
म्हणजे मागल्या तीस हजार वषात झाळेला आढळून येत नाही. सुधारणा
झाली वशधैरे जो हलकलछोळ चहूंकडे ऐकूं येत आहे त्याचा अर्थ इतकाच की,
मानवाचा अंतर्गत वासनांच्या पूर्वीच्या साधनांवर अतोनात ताबा पास
झाला आहे, परंतु त्याने मानवप्राण्याचा नमुना (0१७१ (४0) बद-
लळा असें सांगणे म्हणजे शुद्ध स्वतःची आणि इतरांची फसवणूक आहे !
मानवी नमुना बदळतो आहे किंवा कसे, याची चर्चा संस्कृतीच्या
उदयास्ताच्या कारणांची ज्यावेळीं छाननी करणार आहोत तेथें करूं. येथे
एवढेंच नमूद करून ठेवतो की, जेथे जेथे सुधारणा हा शब्द वापरला जात
असेल त्या त्या देशांत मानववंद्यांची आत्यंतिक अधोगती होत चाल-
छेली आहे !
प्र्न असा उत्पन्न होतो कीं, ही सुधारणा आहे तरी काय! वेळीं अवेळी
तो शब्द तोंड भरून वापरणारे लोक तर त्या शब्दाने प्रतीत होणारी वस्तुस्थिति
किंबा कल्पना यांच्या मर्यादा जाणतात काय १ युरोपांतील तत्त्वज्ञानाने तर
मनुष्याचे मन गोंघळून जाते ! चावी दिलेळें घड्याळ ज्याप्रमाणे दर क्षणाला
सांठवून ठेवलेली शक्ति खर्च करतें, त्याप्रमाणे हें जगत् सारखी शक्ति खचच
करीत आहे असें शास्त्रे सांगतात. परंतु ही सर्वे शक्ति मुळांतचच कोठून
आली असा प्रश्न केल्यास प्रश्न विचारणाराला अज्ञानांत काढतात ! विश्वाची
मूळ रचना कशी आहे हें ग्रहीत धरण्यावर नीतिशास्त्र पुष्कळसे अवलंबून,
म्हणून मूळ ग्रहीत कृत्ये समाजावून घेणें हितकारक असलें, तरी तो फार
दूरचा प्रश्न म्हणून सोडून देतो. परंतु सवेसाधारणतः मानववंशार्ची सुधारणा
०७ सकट टट
२ ७50 ७७७ 1800४ 800 0७०016५.
- २ (3पा80००॥ 658895 0४ 12९670 11126.
हंदेचे समाजरचनाशास्त्र २५९
ककी असावी याची ख्यस्पा कळज्याशिवाथ सुधारणा करण शोवय नाही.
यरठ ती सपस्षाच तर कळत नाही ! च्या पंगतीच्या नावानं पयढा गोधळ
चाऱ्टळा आह, त्या पंगतीसंवथी युनयातील तज्बवव्यांना तरी कल्पना आलेली
नत नार्ही ! प्ररंतु आमल्या एक सुशिमित वगाची तरी अशी स्थिति
साळी आहे का, एंग्वादा दोष सनातनी आजि पात्यात्स तत्यज्ञानांत समान
असेल तर त्यांना सनातनी दाय लालटतीच. डिलल. परत पाश्वात्यांचा दोप
मळा दिसणार नाही ! उंदाटर ऊन सागावे तर घसानी उत्क्ाति
सांगताना प्वक तष्ववच्या] न॑ (२ सुर १ गत. जापण
अमक ठिकाणादून सुख्यात कली जर माळ्ल्यानतर, त्याच्या पूवीची मळा
महती नऱ्हती. असं सांगणारा म्हणतच असतो ! परतु चतपुवा काय होत
तसा प्रन विवारावयाचा तोजख परक जागणा सता विवारय्यास प्रश्न
वित्ारणाराळठा मूखपणा प्रशासितिपन देऊन, * टॉप कोपेन पृर्येत् ' य़ा
न्यायाचा अनल थांचा! मिह भनप्य माणेल काँ, परग्मेश्वर ह्या
पेगाचा कता. आह म्णून त्याची अडा कसययाली. बसत माद सहीत
बरला ती प्रकानि पित्या कोठून जाळी, जना घल निवार्यास कारच
उतर यातयाचं नाही. हा य्यासा न्यास आ,
असो. आम्या जळीकडीठ विदानांच्या सुखा तरी या. प्रगतीच्या
करूपनेची ळाननी कितषन झाली होती च जट, याचा विजार करू. हवे
सॉन्सर म्हणतो, ' उल्कालीचा मोध जसा जाह का, जाज आपण भानब-
समाजांत ज्या गोष्टी क्नि् समजता त्या ळत ष्ट हीत जाऊन, मानब-
घाण्याा पृणीबल्था नक्की यावयाची जाहे.' भरल बापडी ! परतु हजारा
पार्नी परे जी पृणीवस्था नक्की सोवयाची जाद, तिथ्याकरतां अपु्णीवस्ओेत
असतानाही आल ग विथिनिषेच पाळू नभेत, असे त्या टि:
2० मार््या वाचनात नाही. पाचीनांच्या कल्वनेकडे पाटिट तर मयुष्याचे
[णित्य . नि] तुस प लेआन गोळ अर्ल त अ हिंडच्या
महीमासतादि अथातून ज्याप्रमाणे या कल्पनेला जाधार सापटनात, त्या-
मागच ते सहटी, ग्रीक नगर जुन्या सागाच्या चाझायामर्थही सापडतात.
आजची कलाना पाहिळी तर कतसुग ह पुटं यावबयाचं आहे आणि तं मनु-
च्याच्या बुद्धीच्या शुणांच्या जोरावर मात व्हाथयाचे नाहे. कुतयुग पुढे याय-
३६ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
याचें आहे म्हणजे पुढें येणारा काल, पूर्वी गेलेल्या कालापेक्षां जास्त चांगला
आहे, अश्या तऱ्हेच्या कल्पना प्राचीनांमध्येही थोड्याशा तुरळक तुरळक
सांपडतात. इतर ठिकाणीं अद्याही कल्पना आढळतात कीं, कृतयुग पुढेही
नाहीं आणि मागेंही नाहीं ! तें अनेक वेळां येऊन जात असते; यालाच
आमच्याकडे युग, मन्बंतरें वगेरे कल्पना लावून दिलेल्या आहेत. प्लेटो हा
तीन लक्ष साठ हजार वर्षाचे एक युग समजत असे; आय ग्रथकार एक
युग त्रेचाळीस लक्ष वीस हजार वर्षोरचें समजतात. अलीकडच्या तत्त्ववेत्या-
मध्ये गटे आणि नित्शे हे युगकल्पनेळा पाठिंबा देतात. पूर्वी मानव हा
देवांचा भ्रष्ट झालेला वंशज आहे, असे मानण्याकडे प्रवरत्ति होती. हली
मानव हा माकडार्चा उच्च पदवीला पोहोचलेला वंशज आहे, असें मानण्या-
कडे प्रवृत्ति आहे परंतु मानवाने कोणत्याही तऱ्हेने प्रयत्न न करतां;
निव्वळ सृष्टीच्या ओघांत त्याची सारखी प्रगतीच होत चालली आहे, असे
म्हणण्याची शक्कल हा एकोणिसाव्या शतकाचा खास हक्क आहे !
ही कल्पना इतर क्षेत्रांत खरी मानावयार्ची तर कांही विळक्षणच कॉडी
उत्पन्न होतील, अक्ा तऱ्हेच्या ओघाने रोमन लोकांच्या अनेकेश्वरी धमापेक्ष!
खिस्ताचचा एकेश्वरी धम हा श्रेष्ठ ठरू लागेल, खिस्तीधमामध्ये देखील कर्थो-
लिक पंथापेक्षां प्रोटेस्टंट पंथ हा जास्त चांगला. वैदिक धर्मापेक्षा बुद्धघमे
चांगला आणि या आयंधर्मोच्यापेक्षां आज उत्पन्न झालेलीं आर्यसमाज, देव-
समाज, तरह्मासमाज आणि प्रार्थनासमाज हीं पाखंडें सवंश्रेष्ठ ! महमदच्या
इस्लाम धर्मापेक्षा अकबरार्चा दिन इलाही श्रेष्ठ ! या सर्व गोष्टी सिद्ध करणें
आधुनिक प्रगतिवाद्यालादेखीळ जरा जड पडेल असें मला वाटतें ! नाही
तर धमांच्या बरेवाईटपणाचें कांहीं तरी मापन सांगून, त्या नियभानें वर
आम्हीं दाखविलेल्या गोष्टी त्यांनीं सिद्ध कराव्या अशी त्यांना प्रेमाची
विनंति आहे. * ४
संस्कृतीचा विऱ्चार केला तरी हा प्रगतीचा नियम सिद्ध करतां येईल
अर्से मला वाटत नाहीं. पराभूत संस्कृति ही जेत्या संस्कृतीपेक्षां नेहमीच
हलकी असते काय ? डॉ. कार सॉडर्स म्हणतो, जेव्हां आपण कांहीं गटांचा
विध्वस झाला असें म्हणतों, त्यावेळीं त्यांचा पूर्ण नाश झाला असेलच असे
टप हफरकीक000 टम१९क
यची नह तयी 3020120 रात
२ कळा ४7१ 0100"9-00060 00 चाय 8६0१075
» क ही फर ह
देण सथानरजनाशास्न ऱ्ऊ
क. क 1. आ 1 २: निवळ दडयून टाकळे गेळे जस्त 4 श[-
तीव नित खाचे साहल्या असतील आणि झिणून विजयी संस्झतीने त्यांच्या
सवि टेवडल्या असल्या, तरीही त्या त्यांच्या होत्या ह'ओळ-
र इर केत्ठीणि पडेल |! विजय हा वाच्या अपत्याचा पुरावा होऊ डाकत
न. विकपची ज्याच्याजवळ सहारक खण तव्यार असतील त्यांनाच माळ
माट. परतू अष्ट हत्यार असणा | बशा बपवयाचं लक्षण नव्हे!
१२ तन्यारे मिळायामध्य बुदीशवकच नशीबानळी जाग जमन. ४ नशीब
न तीचे नतिमानाप रण मनतय झवि जाणि नवभननादी जोळ-
गी नाही. नती न्न, " पॅलैलानि मदाबाटी कारणानि्निवाथमे]
खसाकत्य कत. नने रिक सवे कमागान ॥ अधिष्ठान तथा कता करणं
व पन्ति: | वितिवास् पेथग खया दैव येवाच पॅलमम् ]]) ' येथ देव
म. सनप्वीच्या चत्डीच्या जलीव, ( कातात किला] ) अर्सभे एक
गन्य आल या या.
गळतीच्या क्यास्ावस्न पा. तर खरलीचा नियम सिद्ध हॉईल
अख मत्त वाटत नाळ. नंगलीनडाचसन इततया पक सन्कली नध रीअन
रता वात क, पूट नारी सरकत ही पवी हाोडन गजल्या मस्ती
जैन जर हती. वले हरवणे फार कठीण पडळ असे गळा वाटत ! जअरन
हिंद आणि उनरकडीठ सुसाविधनत यानी सस्ती उन केल्या तर मोंगो
वियन बशी घ्पक विकार्णी त्यांचा नाश करायचाच प्रभूने केळे
वसती ! नशी वाढणी झाल्यामुळे जर कनधियाचे काथ तस्वावर ठरवाव-
थायी ! घोल्यांचर घरून भरटकाणाऱ्या टॉकांच्या ळ्या जेथ जेथ गेल्या तेथ
तज त्याती समाजाचा नाशच केळा., पाजव्या शतकांत मध्यआशियांनन
प्रभ या नालाने पॅसिदध असलेल रावडी डठोकांचे कळप, आढिया आणि युरोप
या नव्ह नमन्य सथीसारखे पसरळे, गिबन रोमज्या तिरसांत
म्हणती, * तठिलार्या हण सरदाराने युक्प्िनपासयन अटित्राटिकपरयतच्या
बीड मेळच्या सवे राम्हेडीयर जापण्या लाग्या आनयासांस् दशा वरून
ही हाट कान्सबथेत नंडने पोहीनधिळी, आळन्सच्या पुदागरे ख्यावेळची
सये पाओल सडनीचे जवळ जवळ नार होण्याच्या वेतात. जाळी होती.
र व्यय म त्ताात हणते कि वित 1७७ळा यात.
ड्ट हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
दुसरे हृण-ज्यांना इतिहासजञ श्वैतहूण म्हणतात, त्या लोकांनीं महाराजाधिराऊ'
समुद्रगुसाचा नातू स्कंदगुस हा उत्तर हिंडुस्थानांत राज्य करीत असताना;
हिंदुस्थानावर स्वाऱ्या करण्यास सुरुवात केली. स्कंदगुसाने किंचित्काल ही
स्लट आवरून धरली. परंतु त्याच्या मृत्यूनंतर त्या लोकांनीं गुत साम्राज्याचा
नाडा केळा' ! समुद्रगुत्ताची संस्कृति आणि इूणांची संस्कृति या दोहोंमध्ये
कोणती भ्रे्ठ होती, ही गोष्ट एकादे शाळेतील पोर देखील सांगू शकेल !
युढें कारूरच्या लढाईत पराजय झाल्यामुळें दषूण लोक काह्मीरांत रेटले गेले.
या युद्धाचे कारण तरी असे झालें कीं, दूणांनीं आपल्या प्रजेच्या ज्या कत्तली
केल्या, त्या कत्तलींसुळें आयोवत खडबडून जागा झाला आणि बालादित्य
आणि यशोधर्मा यांनीं हूणांना या पुण्यभूमींतून हांकून लावलें. ही प्रथ्वी-
वर पसरळेली रानटी लोकांची पहिली लाट होय. दुसरी लाट म्हणजे अरब
लोकांनीं आपलें अरण्यांतील घरदार सोडल्यापासून शेभर दीडशे वषाचे आंत
पूर्वेकडील रोमन साम्राज्याचा नाश केला, आफ्रिकेमध्ये असळेला नार्डिक-
वंश बँडाळ उधळून लाविला, स्पेनवर अधिराज्य केलें, फ्रान्सवर स्वारी
केळी आणि आपल्या पडत्या काळांत देखील युरोपांतील सर्व राजांना पिटा-
ळून लावलें, आशियामध्ये इराणी साम्राज्याचा नाश केला, अफगाणिस्थान,
बळुच्िस्थान तुडवून ते सिंधप्रांताच्या किनाऱ्यापर्यंत येऊन पोहोंचळे.. तिसरी
लाट म्हणजे तार्तार लोकांनीं हिंदुस्थान व चीन देशांत आपलीं अघिराज्ये
स्थापन केलीं, रक्षियामध्यें अधिराज्य गाजाविळे आणि सतराव्या शतका.
पर्यंत व्हिएनापर्यत मुळूख पादाक्रांत केले !
आजच्या प्रगतीच्या विषयानुसार पुढें आळेली हूण संस्कृति पूर्वी होऊन
गेळेल्या गुत आणि रोमन संस्कृतींपेक्षां श्रेछठ असावयास पाहिजे. परंतु इति-
हास तरी तसें सांगत नाहीं. पण खरोखरच प्रगति ही काय भानगड आहे
आणि ती कशाची होत असते, ही गोष्ट आजच्या प्रगतिवाद्यांनीं आम्हां-
सारख्या प्राकृत जनांकरितां स्पष्ट करून सांगावयास नको काय ! परंतु एकदां
प्रगतीची कल्पना डोक्यांत खिळून बसली म्हणजे जो आजच्या ओघाबरोबर
य पणे ७७५ सकी “ककल शोणपाकशकी च ९९
२ पडा झाडा ण गात्यळ | काय विणा 0: ४७0 ७ तः
उघताळ १9०: /-110
२. "ए७ उल 10 तळ 0४ तकळ्पणा,
हिंदूचे समाजरचनाझास्व ३९
वहात जाई" ती. प्राातिक ! आणि ओं जाजच्या आधाबरावबर वरात जाव-
यास तयार नाही. ती परागतिक असें समीकरण होऊन बस्स ! या. समी-
करणाच्या हीने इतिहासाचा अथ ल] र ळागल्यास, बऱ्याच मोजा प्रतात
टीक ठागतात. मागळी साहाज्याचा बदेकाटे असल पसरू कागल्यानतर आणि
सरले स्जपूत राजाना त्या तुफान टाटपुढ मान लबविस्मानतर शा तुपा-
नाळा छातीचा कोट करून तो दणारा एकच हा फ बीर शिसोदियाकुलावं-
[स महाराणा प्रतापरसिस हा परागातिक ! तर अवबर बादणादाला मदत कर-
णारा देशद्रोही आणि पमद्रोही अंवर्चा मानसिंह हा प्रागतिक ! रिंदच्या
रशिकरता टळणाच्या वाण्यारावळाच्या नडाजांनी |! तमी अमस्थित जाउन
ठदार मत का शिकला सोहील प्राटस्टट घम मातबर झाल्यानंतर त्याळा
तोड दाणार कथलळिक अगर कथालिक र्म उद्च असतांना त्याला विशध
करणार पाटिस्टट हेपरागंतिक ! जपल्या आठवणींत जन्मापासून मृत्यूपर्यंतची
संव नैतिक मूल्ये सुराधियन पद्धतीवर मेळी पाजत, अशा तऱ्हेचे मत
प्रचलित करणारे महात्म हे प्रासतिक आणि आतियक्त टिंदसमाजाच्या घर-
नेशी विसंगत असतील जा चालीरीति आम्दी मुळींच उजलणार नाही,
अर्स म्हणणार जून्या पद्तील जालणार लोक परागतिक अगर अळीकडे
प्वलित झालेली शिवी यापराययाची तर त्यांनाच सनातनी म्हणावे ! गोतम
वक्ष, अक्षांक, मोथ बवरोर ठोक प्रागतिक आणि त्या लोटला तोंड देणारे
कुमारिलमडध, शंकराचाय बगर सगळे परागविक ! त्याबरोबरच हरविलास
सारडांल्या विवाहविषयक विटाळला विरोध करणारे सनातनी ब मुसलमान हे
परागतिक ! काय सुंदर जोडी जमली ! प्रार्थनासमाज, अह्योसमाज बगेरे
सवे प्रागतिक आणि स्मूतीबरील नित्रघप्रंथ लिहिणारे टीकाकार परागतीक !
सर सांगावयाचे तर प्रागतिक आणि परागतिक हे दोन्ही शब्द अर्शश्-्य
शहत ! सेनेका म्हणता, ज्याला आपण प्रगति म्हणतो ती. परागातिदी पण
असू दाकळ ! मानवाच्या इतिहासामध्ये प्रगतीसारखी भ्रामक कल्पना इतकी
कशी प्रबल होते.हे कोडं मानसास्त्रज्ञांनी सोडवावयासारस आहे. खरी गाष्ट
अशी आहे की, सष्टीचे नियम प्रगतीही सांगत नाहीत आणि परागतीलाही
जचलून धरीत नाहीत ! मानवी प्रगति काय आहे हेच सृष्टीला कळत नाही!
ते-सष्टीचे नियम-इकडेही नाहीत आणि तिकडेही नाह्दीत. खरी गोष्ट अशी
४० __ : _ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
आहे कीं, कोणत्याही जातीची नैसर्गिक स्थिति गति ही आहे, प्रगति नव्दे-
भोवतालच्या परिस्थितींत टिकाव. धरून राहण्याची लायकी येईपर्यंत, त्या
जातींत थोडे किरकोळ बारीक सारीक फरक पडलेळे दिसतील; परंतु जातीचें
स्वरूप स्थिर झाल्यानंतर त्या जातींत स्थायिमावच उत्पन्न झाला पाहिजे.
' मनुष्यजातीचा आहे ह्या स्वरूपांत उत्क्रांतीजन्य फरक झाल्याचें कांही
आमच्या वाचनांत नाहीं ! जातिभेदावरील आमच्या लेखमालेमध्ये आम्हीं
दाखविळेंच आहे की, चार लक्ष वषोमध्यें मुंग्यांच्या आकारांत कोणत्याही
तऱ्हेच्चा फरक पडलेला नाही !
असे दिसते की, लोकभ्रमाचा सवे मानववंशावर पगडा बसवावयाचा
असेल तर त्यानें कोणते ना कोणते तरी तत्त्वज्ञान काबीज करावयास पाहिजे.
या प्रगतिरूपी दंतकथेने त्यावेळी युरोपांतील
९ प्रगति आणि कांही तत्त्ववेत्यांवर आपला पगडा बसविला
तत्त्ववेत्ते होता. हे तत्त्ववेत्ते म्हणजे हेगेळ, कॉर आणि
स्पेन्सर हे होत. त्याचप्रमाणें डार्विन ह्या तत्व-
बेत्यालाही या कल्पनेची बाधा झाळेली होती. आश्चयाची गोष्ट अशी कीं,
या तत्त्वज्ञान्यांचा लेखांतून प्रगतीचे तत्त्व सुळींच सिद्ध होत नाही !
उत्क्रांतितत्त्व हें जागातिक जीवनाचे प्रधानतत््व असं धरून चालल्यास,
जगामध्ये नैतिक मूल्य, बरे-वाईट, सतू-असत्; सुजन आणि दुर्जन या
जोड्यांत प्रतीत होणाऱ्या कल्पनांना काडीचाही अर्थ रहाणार नाहीं. जे कांही
घडत आहे तें, मानवाला आवरून धघरण्याला अशक्य अश्या उत्क्नांतीच्या
लाटेत घडून येत आहे. मग 'सुखं दुःख भवो भावो भये चाभय मेव च ।
अहिंसा समता तृष्टिस्तपोदानं यशोडयदाः । भवति भावा भूतानां मत्त एब
पृथाग्वधाः || ? अश्यी स्थिति होऊन कर्ता आपल्या कमाोबद्दळ जबाबदार
रहाणार नाहीं. मग जगांतील प्रगति-परागतीची भाषा म्हणजे एक अर्थ-
शून्य बडबड ठरेल ! मनुष्य हा काळ होऊन गेलेला, पुढें होणारा यांचा
बेजबाबदार दुवा बनतो. मग सर्वसाधारण चाल अगर प्रगति हे शब्द अर्थशून्य
जड न यित
९ भगवर्दाता.
२ स. उ. ऊळाावाहऱ पृषणं०्व ७४7 1)8600: ट्ट उ) फाड ०9०.
86358४.
क
दच समाजरचनाशास्त्र तट
लँलील ! "पवन लवडा नसत, या दान्दसमुखयाळा सवात संदराणी जग सवान
निदान नकर संवीत बेळाढव अगर सवात सुंदर अगर सवात उपयुक्त वस्तु अगर
| ही, नचर वश शिक स्हालील असाही अर्थ घेता यावयाचा नाही
वल खगसाजयाचे तर सागुत्व, सांदय जाणिसत्प या कळनांचा आ
पान स्व नीचिझाखराचा पायाच उसन जाईल ! मरा बाकी जे उग्छे त
स नशास्त्र | पुन्हा साकल्याने एकंदर सवाची प्रात गोते, असे म्हणण्याला
3. अर्थ नाही.
कोणतीही रचना जर कोणताही सेंद्रिय प्राणी या साथे गन गता.
तीच्या रवनधत जाणे, टाख सव ठिकाणी प्रगतीचा नियम वसन भेनो
से शिल सन्सर १.णती, ह हवेट स्ॅन्सरये प्रयातिधिषयक गेदेवाक्य जा
ह गे जसे कत, कोडंही पश प्रथम एकाबथती पिंड अगर रममा
| दाव्याची पाणि पेट लीच जनकावयवी होऊन प्रगत व्हावयाची.
करीच्या शतिठाीसात कितीही यायवत पाहि त तरी ४ निथम कांही सरा
वती बसते शता का णाय वत शोणोरव रता आकोरर्ग ती
ढे तर सगनतच्या खे आोतीयाकाववती ब्विनिवेशिकिननर व्या
र निचे मागच्यास रॉगनंतुच्याचे माली. ख्ीमन्य सनतंथा वित्वी होन
देत, मरी दिसून बट | योना परनिधिय घाणी मर्ग मर्पातात त्यांची
व वत्काळ परात कन, तेह्या ख्णीनून मुळीच न होऊन जानात या
सिता नरस्थस्त्रातन वाटल ववर पुरथ मिळती, सारिपनकाळी
वे मोठमाठ परवड प्राणा “कून गळ, तयाची हा माज जाज युपपाज्या
वरले सापडतात, परत ते घाणी जसतीनटावरून नार झळ आहेत! ज्या
रसिमतून भगवाच जीकप्णांचा नाशी कळा असेल, त्या. रॉगजंवूज्या जाति
[ये शमन वि ध्क जागत ! मनुव्यजञाि नसरगीतीळ सर्व जीयजा,
कनी बत्वेते दुखळी जाट नाणि त्यामळे दिसून येणारी, निसागत; असली
पेंगिरा मनायिणाण्याम्ये जत्पंत मोठ्या प्रमाणांत नाही जाहे!
शाशत जगून पहाण्याचे तीन मार्ग असतात, (४) मनगटाच्या ओरावर
घॉलिस्थध्यांचा निघ्यात करून डिकाच भरून सहाव्या, (२) प्रमोलाति
"नकी झपात्मान करागथार्न प्रविसची जे जील असतीळ त्या जीवांना
नसत्या डोकतर्येच्या जोरावर दडपून टाकावयायें अगर (२१) प्रति
क्
च
।
५२ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
स्पर्थ्यांना अनेक लन्वेगिरीच्या युक्त्या करून फसदून आपण श्रेष्ठपणा मिळवा-
वयाचा ! त्यांपैकीं पहिळी तऱ्हा जरी दिसावयाळा कार उदात्त दिसली;.
तरी त्या मार्गानें जाणाऱ्या प्राणिवर्गाचा नेहमीच नाश होतो. सृष्टीमध्ये
पाहिळें तर व्याघ्रसिंदादि जाती आणि मनुष्यांतील लढाऊ वर्ग यांचा
नादच झाळेला दिसून येईल ! दुसऱ्या मार्गाचा अवलंब करणाऱ्या जाती,
ह्या सृष्टींत चिरिंजीब झालेल्या दिसून येतील. तिसऱ्या वर्गाने जाणारा जो
मानववर्ग त्या मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर, आपल्यापेक्षा बलाब्य
प्राणिवगीवर सृष्टीमध्ये आज तरी जय मिळविलेला दिसत आहे खरा !
मेचनिकॉफसारखे इंद्रियविज्ञानवेत्ते मानवाला जे काम करावयाचे आहे त्या
दृष्टीनें मानवाचे शरीर किती गैरसोयीचे आहे हे दाखवून देतात. इति-
हासाकडे पाहिलें तरी स्पेन्सरच्या सिद्धांताला पाठिंबा मिळत नाहीं ! इति-
हासामध्यें तरी जेथें जेथें मानीव प्रगति, तेथे तेथें नाश असा च्रिकाला-
बाधित सिद्धांत दिसून येतो ! प्रगति म्हटली की नाश ठेवळेलाचच. मग
नाश हाही प्रगतींतील दुबा आहे असें म्हणावयाचे असल्यास नकळे ! हिंदु
: आणि चिनी लोकांनीं किंत्चित्काळपर्यंत प्रगति केली व ते तेथें थांबले, ते
समाज आज प्रथ्वीच्या पाठीवर जिवंत आहेत. ग्रीक आणि रोमन लोक
सारखे प्रगति करीत गेले, ते विनाश पावले ! कारण आम्ही मागे सांगित-
ल्याप्रमाणें प्रगति हा सृष्टीचा नियम नसून, ते हर्बेट स्पेन्सरचे एक मत
आहे. परंतु हर्बर्ट स्पेन्सर आणि सृष्टि हे कांही समानार्थक शब्द नाहींत.
आज पाहिळें तरी एकाच समाजाचे जे कांर्ही थर पडतात त्यांपैकीं आपल्या
दृष्टीनें सवोत ब्रेष्ठ मानळे गेलेले थर हळूहळू कमी होत चाळले आहेत
आणि त्याळा कारण या लोकांची पिंडगत अधोगति असेळ, असें मेजर
डार्विन आपल्या सुप्रजाश्यासत्रावरील ग्रंथांत म्हणतो. आपल्या आंग्ठि-
प्रभूच्या समाजाबद्दल डॉ. फिशर म्हणतो, उदाहरणार्थ ग्रेब्रिरनच्या लोक-
संख्येची एकोणीसदें अकरापासून एकोणीसशे एकवीस पर्येतच्या काळांत
केव्हांतरी पिंडगत अधोगति सुरू झाली, तरी देखील एकोणिसरशे एक-
बीसच्या खानेसुमारीत लोकसंख्येमध्ये वाढच झालेली दिसळी आणि एकी-
णीसशे एकतीसच्या खानेसुमारींतही प्रजोत्पादनाला योग्य अशा व्यक्तींचे
एकंदर संख्येशीं प्रमाण वाढलें असल्याकारणानें थोडीशी आभासिक वाढं
हिंदबे समाजरचनादयास्म श्रे
झाळेळी दिसे. टा. कुझिन्स्की म्हणतो, ' उत्तर आणि पश्रिम यरोपां-
तीळ तोकसेरया नष्ट होणार, ही गोष्ट टळण्यासारखी नाही.” हच भत
पो'सर एख. जे. शेक्स याने कबूल केळे आहे.' आजची राष्ट अजून
ही जीबश क्ति दाखवितात याचे कारण, प्रगतीच्या रोगाची त्याला
स्वर बाधा झाली अयून तो. अजून लांच्या एटडीमा्सी खिळला नारी,
नाहीतर सष्टींचि परिणाम कांही टळणार नाहीत !
पंगतियादी तत्ववेता एंबेळ यावी प्रगतीची कल्ना, सि अगर इति-
स याच्या बाबतीत निरसन आहे. ता म्हणता, * प्रगति मणजे जआाण्या-
प्मिक स्वतंबता. जाधिगातिचा मयामध्ये, खरीच अनत परिणास दारीर
आणि मन नावर होत असून, आध्यात्मिक स्वातेर््याये हे काय बेड आही
बे ल काय तुने उसन केळं गळ, ह्या दोनही गोही कळणे बरेच कठीण !
सव नगिनिक होकीचा परिणास ज्या आत्मतख्वावर व्हावयाचा ते. आत्म-
क्व स्वत मानल्यानतर. पा. त्वमानाचा हिंद तख्वशानांशी फरक
पय आहे तल कळत नाही ! तरत साधवाचे जाव्यात्मिकस्वातेऱ्य म्हणजे
गान त तरी त्य त करी 1 विवा तोत्त याती तो
करायाची १ 'सत्टची वादीधरतिवादी परडिति जगाच्या 'तिदासामभ्ये दिसून
वेर असे मळा वाटन नाही. इतकाही करून पवी केव्हा परमाति झाली
झरसळ ती. असा. परत एकोणिसाव्या डतकात जी गुजसरोेची पद्धति प्राशि-
धा होती, तीच सवात जण होस. त्यामध्ये सुचारणा होणे डॉक्य भाषी
भरीही हरेल साहेबाचे मत हाले. मळा जस नातं की, त बरोबरही होतें
प्रगतीसाररन्या जथेशून्य कलगेज्या माग ठागून, समाज अस्थिर करणे हँ
मानयाच्या दिंताच्या दषीने खागळ नाट, मग त्यासंबंषी नयमतवादी
ही गष्या झोकीत ! अशा तऱ्हेने पाहिल तर, हृगेळची मगतीष्टी
हीस निरा जसल्यानळ, आमच्याकडे हाडी प्रगति डोळ्याला जी जथे
होती त्या माने यांनाही मान्य नेसावी असे बाटतें.
आणखी एक पगतिनादी तत्यवत्षा म्हणजे आधिमौनिक तत्यभानी आगस्त
१ यल य तता जा तहाहतार्ता ७४ र. १. ळा,
प. डिक ७. 1101114 110 तंहळा च ७४ ४८००,
यै तण्या पळा ता काळत.
"४४ हिंदुंचे समाजरचनाशास्त्र
“कौत हा होय. याच्याही मताची तीच स्थिति आहे. त्याने जे प्रगतीचे
रप्पे लावळे आहेत, त्यांनीं तरी एकामागून दुसरा जास्त सुधारलेला .असें
सिद्ध करणें शक्य आहे काय १ आपले प्रगतीचे टप्पे सिद्ध करतांना,
'खिस्ताचा एकेश्वरवाद हा जुन्या रोमन लोकांच्या अनेकेश्वरवादापेक्षां श्रेष्ट
' आहे असे ग्हीत धरावें लागलें आहे ! दुसरे आधिदेविक स्थितींत आहेत
म्हणणारा कोंत हा स्वतःच आधिदैविक स्थितींत आहे ! ह्यालाही धर्म
. शब्दाने ज्या तऱ्हेची सत्ता प्रतीत होते त्या तऱ्हेची सत्ता पाहिजे होती;
'फक्त मार्गे प्रत्यक्ष हा शब्द त्याला लावावयाचा होता !
इतिहास आणि राज्यसत्ता यांच्या क्षेत्रांतदेखीळ या प्रगतीने बेसमार
थुमाकूळ घातलेला दिसतो ! कोणतेही राष्ट्र अगर संस्कृति नष्ट झाल्यास,
ते राष्ट्र ब संस्कृति नष्ट होण्यालाच कशी लायक होते, तें इतिहासकार दाख-
-वितांना दिसून येतील. राष्ट्र विजयी असलें कीं, ते श्रेष्ठ गुणांनी युक्त अस-
-छेचच पाहिजे ! त्या हिशेबाने रोमन साम्राज्य हें त्या साम्राज्याचा नाश. कर-
“णाऱ्या रानटी जमंनांच्यापेक्षां दह्विणकस असलें पाहिजे ! जर एकादे राष्ट,
'एकादा धर्म, एकादी कला, एकादी कल्पना, एकार्दे तत्त्ववान, एकादी
'पड्धति सृष्टींतून नष्ट झाली तर ती जगण्यास नालायक कशी होते हें-दाख-
विणे, एवढेंच इतिहासकार आपलें कार्य समजतात. त्यामुळें शतक आणि
विसावे शतक यांमध्ये झालेळे इतिहास मानवी समाजाचें तात्पर्य लावण्याचे
दृष्टीने चूक आहेत. मोठा स्वाभिमानी इतिहासकार असला तर तो, पोकळ
अशा प्रगतितत्त्वाच्या तडाक्यांत सांपडला कीं, चुकीची विधानें करूं लागतो !
' सुप्रसिद्ध इतिहाससंशोधक राजवाडे म्हणतो', “थोडक्यांत आगस्त कोत याच्या
भार्षेत सांगाबयारचें तर, महाराष्ट्र् त्याकालीं १1०1७७॥५/४०७1 अवर्स्थेत
होता आणि 0०,४४७ अवस्थेंत यावयाला त्याला अद्यापि पांचर्शे वर्षे अव-
"काश होता. म्हणजे शक २००० च्या सुमारास महाराष्ट्र 0०8ए० बन-
" णार होतें. ? हें वाक्य प्रधान धरून जीं कांहीं पानें चचा केली आहे, ती
'मानवी संस्कृतीचे कोडें समजण्याच्या दृष्टीने निरुपयोगीच नव्हे तर घातुक
“ देस्रीलळ आहे ! मुळांत आगस्ट कोंतनें कल्पिलेल्या अवस्थाच असमर्थेनीय
आहेत ! पुन्हां अध्यात्मिक अवस्थेतून 0030४० अवस्थेंत जाण्याला पांचशे
२ राधामाधवविलासचंपू, प्रस्तावना १०७-१०८.
हिंदूचे समाजरचनाशास्त्र ४७...
वर्षे लागतात हें गणित राजश्री राजवाडे कशाच्या आधारें करतात १ असो..
राजवाड्यांसारखा स्वामिमानी इतिहासकार हत्यारे करतां येत नव्हतीं म्हणन
महाराष्ट्र मागासलेला होता असें विधान करतो, तर आम्हीं पूर्वी दाख-
विल्याप्रमाणे प्रो. कार सांडस श्रेष्ठ आयुधे असणे हे. वंशाच्या श्रेष्ठत्वाचे लक्षण
नव्हे असे स्पष्ट मत देतो ! याचें कारण राजवाडे हा आभासिक अज्ञा
प्रगतितत्त्वांच्या खालीं चिरडून गेला आहे आणि कार सांडर्स हा शास्त्रीय
मापने लावून मग सिद्धांत बनवीत आहे. राजसत्तेचेही हे ठोक एकापुढे
एक असे टप्पे लावतात. परंतु एकराजसत्तेपेक्षां प्रजासत्ताक पद्धति श्रेष्ठ
कां; त्यांचे श्रेष्ठकनिष्ठत्व काय परिमाण लावून मोजावयाचें, यांसंबंधी
कल्पना व शाब्दिक कोऱ्या यापलीकडे कोठेंही कांही खुलासा सांपडणार
नाहीं ! एक एम, ए., पीएच्. डी. एकदां असें बोलतांना ऐकू आलें
को, * फ्रान्सच्या क्रांतीने मनुष्यप्राण्यांमध्यें स्वत्वाचा आभिमान उत्पन्न
करून दिला, ? या विद्वानांना ही साधी गोष्ट माहीत नाहीं की, स्वत्वाचा
अभिमान प्रत्येक व्यक्तीच्या ठायीं पाहिजे त्याहून फारच जास्त प्रमाणांत
असतो ! तो कांहीं तरी युक्तीने कमी करावा लागतो. गन्हेगारीश्षास्त्रा-
वरील श्रेष्ठ ग्रंथकार डा. सीझर लोंब्रोसो आपल्या क्रिमिनल मॅन ग्रंथांत
म्हणतो, “खत्वाचा अभिमान हा खऱ्या लायकीशीं व्यस्त प्रमाणांत असतो.
चेटरटन (हिल म्हणतो, ' स्वत्वाचा अभिमान ( एपकांएांतिप811 ६) )
हा आमच्या संस्कृतीचा फारच मोठा शत्रु आहे. ? परंतु खत्वाचा अभिमान
या शब्द्ससुश्वयाचा उव्चार करण्यापलीकडे या ग्रहस्थांना कांही बोध झाला
असेल, असे मानण्याचे मुळींच कारण नाहीं.
याप्रमाणें सर्व अंगांनी आणि उपांगांनीं प्रगति नांवाच्या लोकभ्रमाचा
अगर दंतकथेचचा विचार करतां सारखी होत जाणारी प्रगति नांवाचें तच्व,
सृष्टीच्या नियमावरून होंत असल्याचा
१० मानवी ध्येय. कोठेंही पुरावा सांपडत नाहीं. सृष्टीचे नियम
प्रगति आणि परागति या दोनही बाबतींत
कांहींच बोलत नाहींत.कारण प्रगति आणि परागति हे दाब्द मूल्य उत्पन्न झाल्या-
१ यय एकाण68 1य7605617 88 [118 788] आ0ी/यी,
२ असहकार 910 5शेशलाला 1 80लं0)0४१
४६ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
. चर उपयोगांत आणणें शक्य असतें. एकंदर सावोत्रिक प्रगति होत नसली तरी
'एकार्दे क्षेत्र निवडडून घेऊन तेवढ्या क्षेत्रामध्ये मानवसमाज कांही विवक्षित
स्थितींत ठेवणे शकय असते. त्याकरितां आपणाला सृष्टीचे नियम समजा-
चुन घ्यावयास पाहिजेत. परंतु या सर्व गोष्टीला आपले हेतु स्थीर व्हावयास
. पाहिजेत. आपले हेतु स्थीर रहात नाहींत, पावलोपावली आलेल्या नव्या
कल्पनांच्या वाऱ्याच्या झळकेबरोबर आपण चंच्चळ होतों. आणि यक्षाच्या
- बाबतींत आपली निराश्या होते. “ पुनर्रपे जननं पुनरपि मरणं ? हा मनुष्य-
प्राण्याच्या जीवितानचे बाबतींत दिसून येणारा नियम संस्थांनाही लागूं पडतो,
असं ज्यावेळीं आपण म्हणतों त्यावेळीं आपण आपलीं साध्ये अस्थिर
-ठेविलीं आहेत, या गोष्टीला कबुलीजबाब देत असतो ! आपलें ध्येय न
इलणारे असें निश्चित असावयास पाहिजे. म्हणजे आपण काय करूं इच्छितो
'ब॒ आपणाला कोठें जावयाचे आहे, या गोष्टी निश्चित झाल्या पाहिजेत.
ध्येये नेहमीच सापेक्ष असतात हें या प्रश्नाचं उत्तर नव्हे. सृष्टींत ज्यांचा
पाय आहे, अशीं ध्येये सापेक्ष नसतात. आध्यात्मिक प्रगति
"म्हणून जी कांहीं व्हावयाची असते, तीही सत्य सृष्टीला धरून व्हावी
"रामते. आपलीं ध्येये आपणांपुर्ढे जास्त जास्त स्पष्ट होत जावयास पाहिजेत.
ध्येये स्पष्ट असलीं म्हणजे मग मार्गाची विवंचना येते. येथें ध्येय आणि
-मार्ग यांच्या भेदानें चार पर्याय उत्पन्न होतात.
व्येयें स्पष्ट परंतु मार्ग चुकीचा,
व्येयाऱचा पत्ता नाहीं परंतु मार्ग परंपरेने बरोबर चाळत आलेला,
व्येयही चक आणि मार्गही चूक,
व्येयही बरोबर आणि मार्गही बरोबर.
'पुढें, ध्येय स्पष्ट असलें तरी शुद्ध असावयास पाहिजे आणि मार्ग बिनचूक
असला तरी नीतियुक्त असावयास पाहिजे. म्हणून व्येयांची आुद्धाशुद्धता
आणि मा्गौची नीतिअनीति यांना धरून पुन्हां पर्याय उत्पन्न होतील.
आश्चयोची गोष्ट ही कीं, हे सवे पर्याय कोठें ना कोठें तरी मनुष्यप्राण्याने
अवळलंबिलेळे दिसतात ! ज्याप्रमाणें ्व्याक्ति अस्तित्वांत आहे, त्याप्रमाणे
जगत् हेंही पण अस्तित्वांत आहे. कोणी पहिल्याचा आश्रय करून स्वात्म-
'चादी ( ९8०18 ) बनेळ तर कोणी दुसऱ्याचचा आश्रय करून परात्मवादी
रिंदूचे समाजरचनाशान्त्र ४७
बनेल, दोघांचीही ग्रहीत कत्से स्री मानल्यास त्यांना खोडून काढणे
दावत नाही; मग दोन्दा अत्यंत परग्स्परनिसद्ध भ्येये सष्टिनियमांनीं प्रतीत
होतात असे म्हणाबयार्ने काय १ सरीमध्ये परस्पर विनिमय चाललेला आहे
गोट सहज सिद्ध करता येशल आणि त्यामुळ परात्मबादित्य (1101811)
7 ब्यँथ नाही. अस म्हणतां येईल असे मत्र वाटत नाही. अशा तऱ्हेच्या
सरीकडे पहाण्याच्या हटिकानाचा, 'एते सत्पुर्या: परारथ घटकाः स्वाथीत्
स्व्यिज्ये ये] जशा तझडेचे तत्वजान टा पक परिणाम आहे. उलट सृष्टी
गर्थ्ये जीवनाथे कट चा. आहे, हीळी गार स्टीवन सिद्ध करतां येईल !
मग जे आहे त वरोवर आढे हा हंगोळ्या सिद्धांत, जीवनाथ कळड चाळू
आहि हा जर्विनचा सिद्धांत, हे दोन सिांत पऊन तिसरा सिद्धांत काढावयाचा
बेर, तस्मात सर्वपु-काळप मामनुस्मर सुष्यन] ' म्हणून सर्व कालीं माझी
वाळवण देवून उद, मजा तध्टेचा हत्पारांज्या खणखणाटाचा सिद्धांत प्रतीत
टी ठागलो,. दाचे निळी, टिक, वनदाडी यांनीं काढलेला सिद्धांत खरा
मानल्यास, मोठमीठाळी सेने नेण त्यार गोळा करून नेहमीच लढाईला
सूज गरव्या, एवडच न्येथ सागापृर शिक रहाते ! असल्या तत्वसानाचया
पर्सिणामरजे १९९७५ ४सा्ठी झालेलं जागानिक युद्ध, त्यामध्ये झालेला द्रब्य-
नाज जाणि मनुष्पतहार आणि त्यानतर जगावर वाळविळेळे आर्थिक संकट
य ग्टींना विचार केल्यास जशा तर्हेचे तलजान जगाळा टितावद्द होईल
म वाटत नाही. जशा तळेने संजंथा स्याथेवादी तत्वजान पकांर्गी तर, सर्वथा
परात्मवादी तच्यशञानही तसेच ! त्याप्रमाणे आणखण्यी तिसरा बर्ग उठून
सांगू लागला कीं, सजीव सेड्रिसमाण्याची निसगतः प्रवासि सुख्यप्रवण असते.
नदु:स्वावृद्रिजते सर्व: सर्बल्य सुख्यमीप्सितं | ? किंवा ' सुस्वाथी: सर्व भूतानां
ताऱ्सवा: परशनरः!' किंचा "मनुष्य द्दा मुख्वतुःख या दृंदाच्या ऑकिल आहे'.'
पुस ्चिटे सामानाचे प्येस असवें. मा तस्बज्ञानाचा परिपाक म्हणजे पुप्क-
कीचे पाकळ सुख. जायबाडपांमध्येदेखरील ही. कल्पना सांपडले पण
शभ पृकळांचे पुष्कळ सुख नाही. तर पुष्कळांचे पाकळ दित आहे.
१ मदा नारत-
*. त॑काळा १ ि611153111,
२. ळा 3 त, 3. भा,
जअनस््न््य
४ट . हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
< सर्वेघां यःसुहृन्नित्ये सर्वेंषांच हिते रताः । कमणा मनसा वाचा स घमंबेद
जाजले ॥ अथवा * यक्भत हितमत्यन्त तत्सत्यमिति धारणात् । अश्या तऱ्हेने
आत्यंतिक हित हें ध्येय सांगितलेळें आहे. परंतु बेंथम आणि मिल यांना
पुष्कळांचें पुष्कळ सुख पाहिजे, एवढाच फरक आहे. सध्यां तरी या तत्त्व-
ज्ञानाचा परिणाम पुष्कळांचें पुष्कळ सुख म्हणजे पुष्कळांचा पुष्कळ आळशी-
पणा असा अर्थ झालेला आहे ! जिकडे तिकडे कामाचे तास कमी आणि
करमणुकीची साधनें जास्ती अशी मागणी चाललेली आहे. यावरून सुधार-
ळेल्या युरोपमध्ये ' सुख ? हा शब्द आळस या शब्दाचा पर्याय होतो असें
मला वाटते ! तर कोणदेही राष्ट्र किंबा व्याक्ते यांची प्रगति कष्टाच्या मार्गा-
नेंच होत असते, म्हणून मात्रास्पर्श शितोष्णसहत्व हेंच उक्तांतीर्चे कारण
आहे, म्हणून तेंच समाजांचे ध्येय असावें असें फ्रेडरिक नित्हेसारखे तत्त्व-
ज्ञानी सांगतात, अक्या तऱ्हेने पाहिलें तर सृष्टींत दिसून येणाऱ्या असंख्य
अश्या दुय्यम ध्येयांपैकी, कोणतें तरी एक घेऊन त्यावर वरून गोड दिस-
णारी तत्त्वज्ञानाची पद्धति उभारणे शक्य आहे, परंतु ती कांहीं समाजांना
मार्गदर्शक होऊं शकणार नाहीं ! नित्हे म्हणत असे, वे. शा. सं. माळथस
भटजी म्हणजे कांही सृष्टि नव्हे, तें बरोबर आहे. ऐका गोष्टींची अशीं अनंत
; कारणें यालाच न्यायशास्त्रामध्ये पुष्कळ कारणरुपी हेत्वाभास म्हणतात. परंतु
शास्त्रीयदृष्ट्या हीं सर्वेच कारणें प्रधान असूं शकणार नाहींत. ? यामुळेच
श्रीकृष्णासारखा सांगणारा गुरु भेटला असूनदेखील अजुनाला. मार्ग बरोवर
उल्गडेना, उलट मनाचा गोंधळ होऊन, '* ज्यायसी चेत्कमंणः ते मता
: ब्याद्धेजनादन | तत्कि कमाणि घोरे मां नियोजयसि केशव || व्यामिश्रेणेव वाक््येन
बुद्धि मोहयसीव मे । तदेक वद निश्चिच्य येन श्रेयो 5 हमाझर्याम् | ? असें
अगर * यच्छेयः स्यान्निवितं बहि तन्मे शिप्यस्ते5हं शाधि मां त्वां प्रपन्नं ||
अश्या तऱ्हेचे उद्गार काढावे लागले ! भगद्वीताकारालाही तशीच अडचण
पडली. त्यांनाही असे म्हणावें लागळें की, “ कि कम किमकर्मेति कवयो£-
य्यत्र मोहिताः ।
हा सव घ्य कंवा आज युरोपमध्ये नीतिशास्त्र म्हणून जी कांहीं गोए
_चाचेली जाते, ती दोन्ही प्रत्यक्ष आचार लावून देण्याच्या दृष्टीने निरुपयोगी
१ महाभारत. ल व्याप गलती
हिंदूच समाजरचनाशास्त्र ४९
आहेत. नीताचे नियम कोणत्या तरी तच्वज्ञानाशी निर्गा<त नसल्यास पांगळे
पडलात - सजुष्याने नीलीनं वागावे हे सांगर्णे जितके सोपें आठे, वितकेच
यान नातवुकत कां रहार्च टे सांगणें कठीण आठे. आज आपल्याकडे पहावे
पर यस जाणि नीचियांची फारकत करण्याकरे प्र ॥" वाढत चालली आहे
धरत ह्या दोर्न्दी वत्याची कार्ये पुरक आटत. नर्भाथे कार्य नेतिक मूर्ल्ये उत्पन्न
रणे ८ आहे, तर नीतीर्जे कार्य त्यांची प्रव्यस अम्यज एणी ह आहे. हेतू-
शिवाथ कायाळा महच्च नारी, त्याप्रमाणेच पत्त ॥सडावाय हेतूलाही
फारशी किंमत नाही. माजार तिन शगियेचे नोनिधयाण कण्याचे सामी
उसन होतं, नर्स नुसत्या ऐववस्न डोलत या म्हणूनच समाजात तरी प्रत्यक्ष
दिसून येणाय आवार हाच परधान माना यास पाटिज, ती आजारांची
नियमावटी दाखविण्याचे कार्य नीधीशास्य्रा रील काणत्या तरी ग्रंथांत केळे
जान काय!
लि दाब्दाचा खरोखर अर्थ काथ दोतो हे पाहिल्यास तीतिशासत्रा या
खाजाखाली जा एक पसारा जाज युरीमन्य पसरा जा! ) शॉ सवथा मवाळा
१
स.न कसा नाह 2 “गर तलितीच लकात
112: येर, आमच्या मताने नीतिझन्दा पा अथ.
" व्यक्तीने आपल्याबाहेरी 2 कोणतव्या तरी
शके अकिन जसावयाय' असा आठे. व्यक्तीन आपल्या कश्पना,बासना
शतचा आसन जापणणा बाहेरील दुसरी एकादी कोणती नाफ असेल तिच्या
रील गोण मानावयास पाहिन, पर [ निळ नाद्िप्रामाण्य- आज जॅ सर्ब
नौतिहास्त्राचा पाया होऊ पदात आहे च धस्न बोलाबयाचे तर कोणाही
व्यक्तीन बाहेरील शक्तीच्या अनुरोधाने आपल्या वर्तनाला नियंत्रण का घालावें
पाचे कारण ससिया साव नाही. अस मला वाटते. कारणे सांगतां न आला
मायने तया पकाच्या नतिक प्रबत्तीलाच दोबरी कोळ खाया गळ 1
कथा, नतसभ्ये नतिक परबर्तीची जर थोडीही वाद झाडी असेळ
नर्ध्या लवतपुढे बाहेरून नीतीचे पोषाडे गाण्याची जरूरीच पटणार नाही,
"गि जर नाद झाली. नसेळ तर सावे गेलिक कल्पनांची थडा आणणि
तिस्स्कार हाचे त्यांज्याकडन कळा जाईल जाणि अदा लोकांना तुम्ही चूक
१ वतत. कठडत्याडात, पळवे, (तता 11त] एच णच (आघहा क,
हि. प. ४
| का
२ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
आहांत हेंही दाखविणे राक्य नाहीं) नीतिप्रवतक,मानवी प्रदृत्तींचा आश्रय करून
आपली बाजू मांडील, तर नीतिथ्वसकही त्याच मानवाच्या तदिरुद्ध प्रवृत्तींचा
आश्रय करील ! मग राग-दवेष, क्षमा-सूड, खार्थ-खार्थत्याग इत्यादि ज्या
परस्परविरूद्ध भावना एकाच व्यक्तीचे ठायीं स्थानभेदाने प्रतीत होतात;
त्यांपैकी अमकीचाच आश्रय कां करावा आणि तद्विरूद्ध प्रवृत्तीचा आश्रय
कां करूं नये? सर्व मानवी'च प्रवृत्ती आहेत. समाजांच्या इतिहासाकडे पाहिलें
तर, सत्प्रदत्तींनींच समाजावर उपकार केळेळे आहेत असें नव्हे. 'इयामी-
कृत्याननेन्दूनरियुवतिदिद्ां संततेः शोकधूमै: । कामं मंत्रिद्रमेग्योनयपवनह्तं
मोहभस्म प्रकीर्य । दग्धा संभ्रांत पौरद्विज गणसहितान् नंदवंश पररोहान ।
दाह्याभावान्नखदाज्ज्बळन इब वने शाम्यति क्रोध बन्हिः 1 ' अथवा ते
पर्ल्यंतु तथैव संप्रति जना नंन्दं मया सान्वये । सिंहेनेव गजेन्द्रमद्रिगिखरात्
सिंहासनात्पातित' ॥ ” अकद्या तऱ्हेच्या तीत्र द्वेषामुळेंच जगाला अर्थशास्त्रा-
स!रखा ग्रंथ प्रास्त झाला. केकेयीनें केलेल्या सापत्नभावामुळेंच जगाला राम-
रावणयुद्ध आणि त्यासुळें रामायणकाव्य प्रास झालें . इंग्लंडचा बादशाहा
आठवा हेन्री आणि जरसनींतीळ पाद्री मार्टिन ल्यूथर या दोघांचेंदी स्त्रियांवर
प्रेम बसल्यामुळेच इंग्लंडला आणि युरोपला प्रॉटेस्टंट धर्म प्रास झाला.
आम्ही अश्शी वाटेळ तितकी उदाहरणें दाखवून देऊं कीं, जिला नीतिदास्त्रा-
मध्ये वाईट प्रव्रात्ति म्हणतां येईल- अक्याच प्रवृत्तीने जगावर अनंत उपकार
केळेळे . आहेत. मग त्या प्रव्रत्तींनाच अनिष्ट कां म्हणावें १ इति-
हासाकडे पाहिलें तर ज्यांना सत्मद्वात्ति म्हणतात, त्यांच्यामुळे व्यक्तीचे किंवा
ससाजाचें हित झालेलें आहे आणि होत राहील असे नक्की कोणी सांगू राकेल
काय १९ रजपूत राजांनीं मुसलमानांशी केलेळें वर्तन आणि उलट सुसलमा-
नांनीं त्यांच्याशी केळेळा दंगेखोरपणा$, यांपैकीं नेतिकदृष्ट्या श्रे कोणतें
वर्तन ठरेळ ही गोष्ट एकादे अज्ञान पोर देखील सांगेल ! असे पाहतां तुम्ही
: ज्यांना सत्मत्रात्ति म्हणतां त्यांचें वेयाक्तेक अगर सामाजिक फळ मिळेलच असें
नाहीं; आणि ज्यांना कुप्रदृत्ति म्हणतां त्यांचें वेयक्तिक़् अगर सामाजिक फळ
नाप णा"णेी शी णी णा?णी शण चीही यी
९ मुद्राराक्षस'वेशाखदत्त-
२ जानकाहरण-कुमारदास- .
२ 870065 छापत ७0णिवृण७5 8818500811 09 (जि उ६९5 ॥'०पेठ,
िद्च समाजरचना "९४
नवौशट मिय सरस नसत्यासुळ संतू जाणि घासत, भाग्य ना सऱ्या, वा
नाण निज या जीड्यांमध्य पतीने होणाच्या कल्पना फळावरन ठरा त्य्ल्या
नीत जरस वाटत नाही. म्णून नानी म्हणता की. कडा आ ात्मिवः
. यचा रया सादा, म्हणचे नीता नवस जगर पथ्या यांगेकी कोणितिन्न
सिन सवात नाल. पन कोणत्य बाविक पशनीन क; हुवूम त्या
वन्लीच्या जनयायाची न वळ्यासत बना यक. अनी $ पर्द़धा;
| 'यणेर्च निर्यवणे कोणतया मायाने करणार ? ना र््यान्विव, पवतीमध्यं
तता क्वताल्या 0 चोचा वि का जा. त्यना, "भी
अंदेकारी मनपधालीवर तिचा पगट वकर वसती, नात्यावर. ग,
र्जे म्याच सवी सणी च खबर पळून वणार पान्णाम जाग ॥ नर
नल कान यी ढिल्या वतनासुद जभुक पव तदा दवी ल भा
वि! बत चे नीतिशार्ज आमी सनचा नीति मनीश ठरविण्याव,
सपक तात नि न :: पर्त याचा नोतिज्जनीत ठरविण्याचा
1000000110 ह डी ली शाक ची माप
कात्यायन १ का क व दाता
र्बाल जथे तच लख कुळी पता येगर चा! पगड द ण ह,
" सुमावाचा पडि नियम नला मात व अका तिशी
यने स्वता टस्वातरयाचे नस पाळिवयाय नता नगम २१: :थास्न्या
काया पयाशिपाकासाक्ययागाग्राचा नासना, मावना,
पना वगर खवाच्यावना खर कती काणी वराचा शाक या? , ही गो
यल घरीतच असले, फ्त घरच बनवसळया पकाचा जामी गानू तील
नाच संखात बेर माना असा जाग्रह जगत! बाही तर तात्काळिक भावना
रून कोस्यात्याठा बळीचा पदव्यासारच कारण सांगणे डाने हाद!
नीर नात, परद्रत ध्या. त्या पद्धतीच्या गार) .. त ३ नरा.
क कवन वक. ग काणी व्यताचा बरमाच्पा बाततार ता. कर्ती,
कणी. कांत त्या, अ.| स्तन, कोणी अनाव नाता,
कैरलीन- 'नाणि कर्ण नीतीन रा नाने आती... ७ पृयक िवार्ण|
याक ही. माणच आनली कशन! वता जो अनया 2111
दैवण्याकरिता जपल्या नावना, क्लवना. "सना, फार पल
१५२ हिंदूचे समाजरचनादास्त्र
व्यक्तित्व आणि आपलें जीवित यांचा देखीळ होम करावा लागेल ! * राष्ट्रा-
करितां मरावयास तयार व्हा ? अक्या तऱ्हेची आज ऐकूं येणारी. आरोळी
आणि “न जातु कामान्न भयान्न लोभादवमे त्यजेत् जीवितस्यापि हेतोः ।'
-' धर्मांकरितां मरा -अशी पूर्वी ऐकूं येणारी आरोळी यांच्यामर्थ्ये नैतिक
तत्त्व या दृष्टीनें पाहिळे तर काय फरक आहे! देशाकरितां मरा म्हणून
सांगणारे व धर्माकरितां मरा म्हणून सांगणारे, या दोघांनींही नैतिक तत्त्व
एकच मानठें असल्याकारणाने त्यांची अधरोत्तर व्यक्ति त्यांच्या ध्येयाच्या
स्वरूपावरूनच व्हावयाची ! मग राष्ट्र हें ध्येय, धर्म या थ्येयापेक्षां श्रे टरू
लागेल; पण ती गोष्ट शास्त्रीय पद्धतीनें विचार करणाराला ठरविणे अशवय
आहे, एवढेंच बजावून ठेवतो !
मानवी प्रवृत्तीचे नियमन करणारी ही जी बाह्य शक्ति ती बुद्धिगम्य असावी
किंवा मीमांसकांनीं सांगितल्याप्रमाणें अतिमानुष (8१७1०-४७०॥91)
अलौकिक असावी हा प्रश्न उतपन्न होतो. मनुष्यानें आपल्या बुद्धीचेच हुकूम
पाळावयाचे असा नियम ठरल्यानंतर, त्यानें आपल्या वासना असंतुष्ट कां
ठेवाव्या हें कोडें बुद्धि कांहीं त्याला उलगडून सांगू शकत नाहीं ! पुन्हां
बुद्धींचेही एकमेकांवर थर पडत गेळे असल्यावर एकाच्या बुद्धीला जे गम्य
तें दुसऱ्याच्या बुद्धीला अगम्य, अशीही पण भानगड उपस्थित होईल !
जीव निसर्गतः सुप्रवृत्त आहे आणि त्यामुळें नुद्धिमंताचें वर्तन नेहमी हित-
कारकः'च होईल, ही गोष्ट जीवशास्त्र आणि इतिहास, या दोनही दृष्टींनी
असिद्ध ठरलेली आहे. जीवा'ची नैसर्गिक प्रवृत्ति, समाज वगेरे कांहीं न
_ जाणतां स्वतःच्या वासनांची पूर्ती करणें एवढीच आहे आणि तिला बाहे-
रून आळा न घातल्यास ती वाढतच जाणार! ' न जातु कामः कामाना-
नुपभोगेन शाम्यति । हविषा कृष्णब्त्मेव भूय एवाभिवर्धते | हे मानस-
शास्त्रीय सत्य आहे आणि त्याची आधुनिक मानसशास्त्राच्या दृष्टीने पुढे
आम्ही चर्चा करणार आहोत. आज चहूंकडे शास्त्रांची वाढ, प्रगति वगेरे
ज्या शब्दांचा फार गवगवा होत चाललेला आहे, त्या शास्त्रांमध्ये आणि
त्या प्रगतीमध्ये मानवाच्या वासनांचें नियमन करण्याचें सामर्थ्य नाहीं, असे
आमर्चे निश्चित मत आहे ! आम्हांला तर सर्व तऱ्हेच्या वासनां*ची “आमच निश्चित मत आहे ! आम्हांला तर सवे तऱ्हेच्या वासनांचची चहूकडे
क्म
हिंदूचे समाजरचनाशास्त्र डे
वाळ शह दिसत जाट जाणि तीच ' सुघारणा ? असें * अज्ञानेनावृत
सोनं नन सृह्येति जन्तव: | अद्या स्थितीत असलेला मनुष्यप्राणी कंठरवानें
२ त. वा! याच स्थितीला भगबद्वीताकारांनी : अधर्म घमीभिति या
* येते तमसावूता | संयार्थांच विषरीतांच्व बुद्धि: सा पार्थ तामसी ॥ ? असें
नाळे जोते.
पर टीक असे म्हणतात का, समाजरकण टा गेतिक तत्त्वांना पाया
'ऊ पकल, आम्हाळा सुप्रयथा माणसे अस पा कसे उपस्थित करतात,
बजे कारच जाविस चाटते | संमाजरधण हा. देसखीळ ममप्याच्या आमि-
कवीचाच १. होणार, त्याच्या अभिस्यीच्या नियेचणाचा मार्ग नव्हे !
या वाम . कालीच्या हवन जि्राचे गान करणारे कांही लोक असूं दाक- ,
1. ! भित्टन म्हणूनी, शुद्ध अंतःकरणाला मोह पाडणारी एकय्च एक
४" तही कलि. ती. उेदाष पूथ्पांना सग धगारून देऊन दुःखमय जीवि-
वचा भ्र करणा रश ग? करानथयास ळावते., ' त ग्हणतो,* “कीर्ति ही
शी आहे का. तिन्याकरिति भनय टा म्यलःन टखीळ बलिदान करा-
वथास तयार लशळ, ' सुमदास मणता.. ' मरन परी कीर्विख्ये उरावे ?
केळ उसने आणि काकोरी उरानं ! मनु टा जर नश्वर आहे तर
मानवी कीति तरी सनातन आहे काथ १? बदात्यांना कितीही हंसळे तरी
वना, कालाच्या कराल वाढामर्ध्ये सापडलेलं स्वर्ष किती अस्थिर आहे
हे त्यानी भागयाळा सांगान हे बरे. किनिव्काळ तरी काळाच्या अनंत अव-
काझांत जगून रहाणे हं समशीला डाक्स जा, व्यष्टीला नव्हे ! हे जे वर
कीर्तितत्य म्हणून सांगितलं, त सवाना सुलभ नाहीं, ज्यांना आयुष्यामध्ये
फारसे सख्य अगर संपत्ति प्रात होन नाहीं, अशा कष्टजीवि व्यक्तीला जर
नाली. पिळवाकरिना, समाजाच्या हिताकरितां, तू. आपल्या आजच्या सुखा-
७२. पाहता काबाटकर करीत रहा, असा पोक्त उपदेश कोणी
१ अंगनद्ानी,
_ नराअद्रीता.
8 81011 8)/11160110,
ह पकी ह विन जा ७ कीप (0 १ 806, 9प6.
".. अमा काज.
१2 हिंदूचे समाजरचनाशास्त्र
पोक्त महात्मा करूं लागेळ; तर मळा तुमच्या पुढच्या पिढ्या, समाजहित
वशेरे गोषी कांहीं कळत नाहींत आणि त्याकरितां मी आपळें आजचे सख
सोडावयास तयार नाहीं, असें सरळ उत्तर तो देईल ! “ भावी हिताकरतां
आजचे सख सोंडा, असें व्यक्तींना सांगून त्यांच्याकडून तें तत्व आचारांत
रतरदन व्यावयाचें असल्यास त्या व्यक्तीला असेंच कांहीं तत्त्व सांगावयास
ज़ वादविवादाच्या आटोक्यांत येऊं शकत नाहीं ! तत्व सर्वे-
साधारण व्यक्तीला वुद्धिगम्य झाल्याबरोबर नेतिक मूल्यांना अस्थिरता प्रास
दोजार, ही गोष्ट निश्चित जाणावी. या नैतिक मूल्यांच्या अस्थिरतेचे परिणाम.
युरोपांत आर्थिकद्टट्या देखील जाणवू लागले आहेत, असे कोठें कोटें
बाचण्यांत आलें आहे ! म्हणून नैतिक तत्त्व जर बादविवादाच्या आटो-
क््याच्या बाहेर नसेल आणि व्यक्तीचे तात्कालिक सुख आणि समाजाचें
भावी हित. वांमध्यें एक तऱ्हेचा झगडा उत्पन्न होईल तर, सर्वसाधारण
442 ;€६८४
1. “ह जि
पाज कद.
क
भै २» ४७
याक आपल्या सुस्वराकडेच लक्ष देईल ! समाजाच्या हिताकडे देणार नाहीं
ही गोष्ट नक्की जाणावी. त्याच्ची खात्री पटबाबयाऱ्वी असल्यास त्याळा अति-
मानुष, अलोकिक, अचचळ आणि मनाचे समाधान करील असेंच फ
द्यावयास पाहिजे, तें फळ सत्य आहे किंवा असत्य आहे, हा प्रश्नच येथे
उत्पन्न होत नाही, ते त्याच्या मनाचे समाधान करून त्याला हितकारक
कर्म करावयास भाग पाडते, एवढीच गोष्ट महत्वाची आहे. अलीकडे जो
' सत्य ' हा शब्द चहूकडे ऐकिवांत वेतो लो उच्चारणाऱ्यांची त्याचे स्वरूप
काढ्य्याची तयारी आहे किंवा नाहीं या बाबतींत आम्हांला जबर
सराय आहे :
वराल कल्पना श्रमविभागाच्या तत्त्वाच्या दृष्टीनें पाहिल्यास जरा जास्त
विशद होइल, समाजाऱर्चा गाडा हांकावयाचा तर समाजामध्ये अनंत खाती.
असतात. या सवे खात्यांचा कमीअधिक प्रमाणांत भोतिक सष्टींशी संबंध
यता. आजच्या सव सुधारणेचा मुख्य हेतु पाहिला तर या भौतिक शक्तीशी
राक्य तवढ्या संतान प्रत्यक्ष संबंध टाळणे एवढाच असलेला दिसतो
पूर्वा ज्या गोष्टी मनुष्य हस्तांदिकांनीं करीत असे, त्या सर्व तो आतां यंचांच्या
सहाय्यान करू लागला आहे. याचा अर्थ एवढाच कीं. त्याच्या ट्स्तपा-
च्यचा यत्यक्ष सवध सृष्ट पदाथोशीं न येतां तो यंत्रांशी येऊ लागला !
रॅ
हिंरचे ममाजरगरचनाशास्थ (3;
गजे ह पनीत भौतिकच आरीत ही साष्ट येथे विसरून नाता ना,
थांत नन वरळी गोप. ती. णत्पभसप्रीताही हध्रियांचा साच हते २
र. निकी जास्त जोगी, री. मानववेशयांना नकी तिलकॉसकच नाह,
अस बरी ससता येणार नाह! सीली सचथकमी थे चर या कलवनेच
१॥७१॥॥॥॥आआादिद््यावरिश्षासा [| । नसन स.न अय २ केव ]कयं
ना २] 2 आप्राभाडक्ाभाभभापााशियावाधिपपाच्का त्स
नही संगत वणार नाटी. डा. गे. . तोक. : णता. * सर्व तची
कहे परतू गत्या ता कि रवनरक गदा] नगा त. ह णात्तो
घरागती थिटा पवन सावकप. “मानती ४४ हश स रित
वाग अवा चा वतिक शोर गितापेत शिवा कोनत्या तत
यावर बवळबन रगासा घाणी चनाविण्याक ह असली विस, त्यान
वन्य आविभे की पदती, प्रत स्ावातीठ खत्रिमाविचासाचे त्व का!
नाभ णार नात! मपास्या ती पसत्यास सॉटॉस्याती कत्णास मि
गठार गाळीत वसारी भर र पन. १ वन गर्त | नागणे पिक शूर
वते गणीत तग गग वग वान त ला ता तली
नमीच २तणार | घात बसे वियन अड व, समत तात. क]
यतीन शभ कमा पवन दकत आरार नितैतल बला. वसत पाती
यास तोह. विमाने काकत्यॉनि सास्बशाड ( ]' या) नैरीर उपसून,
( अग , कँैनय, वशाल, कंमत त र्वतवन्य यची वील करा.
तयाची मराल. तर. बसण्यात तसणार क्या वमा तागणारॉल्सिॉपिने
त्री फारस धग न करत त्यास मि्यियास पाने, भानवी जीवित तरे
र्से आहे. की... पहितासून्पमथन्नतम्यमताने वाजाससत्कातित | स्यॉलान!
परान: स्वात समन: खश स्थलीशायिनः रसर पय मपनपभोिय.
नि: का खाजण |) धभेन्यधथना परयानि गतल सन 1 १॥॥: ||
ससारसमुदर न तरून नाण्याची बाळ असल्या मनायधाण्याची जीवन
भजाच अशी हाळी. माहे की. ती. शोधण्यानच मानवाचे सव गुण
स्वळास होऊन जातात. मग मर[पाटिताठा उपभानिकनी 1 निळा.
काया जयात (वतत. ]तचनत १ त. वि. ळर कती
२ भर्तदृरी.
५६ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
ल्यास, त्यानें या सर्व गोष्टींची विवंचना कशी करावी ? |
या तत्वक्षानाला अगर समाजशात्रज्ञाळा अगर कवीला रोजची उप-
जीविकेचीं साधनें मिळवून देण्याकरितां कांहीं माणसांनी तरी त्याच्याकरितां.
काम करणें जरूर आहे. अशा तऱ्हेने विचार केला तर, अशा तर्हेने
नियत असा वर्ग असणें हें हितकारक आणि निसर्गसृष्टींत दिसून येणारे
आहे. परंदु निसर्गसृष्टींशीं इतर बाबतींत आम्हीं वर सांगितल्याप्रमाणे
जशी फारकत, तशी या बाबतीतही करून निव्वळ कल्पनांच्या जोरावर
मनुष्यप्राणी समाजरचना करूं इच्छितो आणि अक्या तऱ्हेचा कामकरी वर्ग
असणें हें समाजाच्या उत्कर्षाचे लक्षण आहे, अपकषाचें नव्हे ही गोष्ट
त्याच्या नजरेसमोरून दुरावू लागते ! आज अशा तऱ्हेच्या वर्गवारीचा
नार्या करून, जी द्रव्योत्पादनाची आणि अर्थविभागणीची पद्धति* यापुढें
सर्व तऱ्हेच्या समाजांनी अवलंबावी म्हणून पुढें केळेळी आहे, तीमध्ये
: आध्यात्मिक, वौद्धिक, तात्त्विक आणि नैतिक अश्या तऱ्हेच्या शोधांना पोषक
अशी स्थिति प्रात झाली आहे असे आमच्यानें म्हणवत नाहीं. या सर्व
* सुधारणांमर्ध्ये हेतु असा आहे कीं, ही जी मनुष्याचे ध्यान, वेळ आणि
शक्ति हीं तीन राखून ठेविली गेळीं, त्यांचा उपयोग विर््चार आणि मूल्य
हें ठरविण्याकडे म्हणजे आत्मानात्म विचाराकडे केळा जावा. प्रत्यक्ष
वद मानवाला पुष्कळच ज्ञान झाळेळें आहे, परंतु नैतिक* जगाचे
(_ छ०70८ 0£ ए81य8 ) वावतींत मनुष्य हा पूर्ण अज्ञानी आहे आणि
कोणी जर ह्या नैतिक मूल्यांची भौतिक प्राक्रिवत मांडणी करील त्या वेळीं
आपणाला त्याचा बोध होतो ! म्हणून वस्तुगत सृष्टींतून खेंचून काढून
सनुष्यांचे मन नीतिगत सृष्टीकडे लावर्णे हाच सर्व सुधारणेचा हेतु
असाययास पाहिजे तसा तो होत नाहीं. कारण, मानव हा बुद्धीच्या
अनेक गुणांचे बाबतींत अजूनही अपूर्ण आहे आणि तो तसाच अपूर्ण
"हाणार; त्या मानवाला नेतिक तत्त्वांची ओळख भौतिक प्रक्रियेत करून
. देण्याचें कार्य तत्त्वज्ञानी, 'अगर शासत्रश अगर महाकवि यांना करावयाचे
हिं शश आआआ
| २९ अळू कभेषधळ ७ लक र्शशिशिशस '७कत एग 07 णडा०,
२ घ०७3 0 6००ाठांठ पणाळठा 0४ 0७0दया' उक.
-! थय टी 1४७ ७7 0. उ. 91. चळत,
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र "५७
सित, त्याठा लायक जली परिक्ष्यांन होडाच्या अर्थेनिमागणीळ्या पदाला
“ाऊ टात नाही अस मासं माणणे झाटे. जाजच्या तची आशिव
चिशाग्णी ऱ्या. काळी नाती - माणाज सर्वगुणसुक, परमेश्वराच्या ठिकाणी
र्त दुसणांनी बुजजुनळेला समाज, हे ज्या मामथाे ऑतिम श्येय झा?
गेट त्याकाळी उस्सल झाला भगवान बीत, टा ऑामिच्या तब्थ-
क्षा कमी दजाचा होता घस जागटाडायाटत ना, गोंतिकाच्या पदाथ.
तया दखिळा ताडून लाखिकाचा विचार घाडविण १.१५; सपुथारणा, ही
२ सित गर्या सरी असत तर. झननच्या समायांना उसर
िमिसाकार चादरावण पाणि ताशास्कि माष्यकार शकर यार््यापश, सत्य
"िनाचे चावल मजल कर सारी नान नाही. १ आ<न््टानन सांग
नेचे तन्य लही नैतिक चाबनील काढला शतक 'वयवाद ( विळा )
की ्व्साथाताद याचाच पाठपूरावा करताना ! न्याकरणाये बाबतीत
लाळ पाणिनीच्या तोडीचा पाकरणक्रार जाजपर्शत झाला नाष्टी, असा
ग्यास पंडितांचा कसलीमवाच घाट ! सर्प तन्ययान शि 'ना"[निक
िगणिवाद याती चा वेळेत शोण त व कीवा नां
यानाची तुटता करता. मोड्या कारने जस उणा , यत की.
रच घजोर बर्षात मानवी मनाचे पाऊ आगे. हळट जात. | सुगाषकड
धि टाकळी तरी हीचे स्थिति दियन येर, जथन्समध्ये काटी जाजच्या
पमाणे अभाविमागणीची पदि नती, परत थव आपा स्य तस्वज्ञान
वरस्टाटळ या महान तत्वयेच्यान निर्माण कटे, सुधारणीचा हत म्हणजे
तिषिसान्याच्या मर्यात झसलटालमानवाचे मन मीतिकापायून परामृत्त करून
भॅपिमीतिक मूल्याकडे न्यावयाचे; तर सर्वसाधारण म ुष्पाच्या मताने
रवाच्या जनवखाची त्मवस्था होईल अशी अर्थाची विमागणी करावयानी.
सुपा वील विषाद परशुळा त्यांतल्या त्यांत मुख्यत; रशियाला, ही पोटाचे
ळी नरफ्यापडीकंडे मानव म्हणून कांही असता ही कळना च शिन.
रली नाहीं! या सवाचे कारण जामच्या मतागे तरी मशी आहे की,
रसाजांतीळ एका वर्गाने दसऱ्या घगीठा कोणाही तेची स्पर न
करता. पोसावयास पाहिज. ज्यांना ज्योड सादचानी यर सांगिवडड व्यय
१ (करच ३89 ताळा 0 ह प... [१ प्रॉ.
ह
ष्ट हिंदूचे समाजरचनाशास्त्र
मान्य असेल आणि जें हिंदुस्थानांतील आरयसंस्कृतीरचे ध्येय आहे, त्यांना
वर जो श्रे्ठांचा वगं सांगितला त्या बरगाचें समाजाने बिनतक्रार पोषण
करादें हें मत मान्य होईल, असेंच प्राचीनांचे मत होतें. अर्वाचीनांचे मत
ह्याच्या उळ्ट आहे. अर्वोचीनांच्या मतानें “ जे कोणी स्वप्रयत्नाने खतः ण
जघफ करण्यास नालायक असतील ते समाज, कोणत्याही तऱ्हेचे कायें
८रोत असोत अगर नसोत, त्यांना कांहीही भोतिक अगर नैतिक कार्य
करण्याची लायकी असो अगर नसो, ते सामाजिक महत्त्वांत अगदींच
सालच्या थरांत आहेत एवढ्याच फक्त कारणास्तव अद्या द्विपादांस समाजाने
पोसावयास पाहिजे. ” असें मत असणारे लोक महात्मे म्हणून मानले
जातील. कारण समाजामध्ये आतोचचाच जास भरणा असतो. परंत अदा
तत्वज्ञानाचे समाजावर आणि मानव वंद्यावर काय परिणाम होतात ह
दरराज नटणाऱ्या परसेश्वराकडून समजावून घेण्याचा कांही महात्मे प्रयत्न
करीत नाहीत : कर्त्या प्रजेने उत्पन्न केले द्रव्य आणि अर्थसामुग्री कराच्य
रूपाने, वारसावरीळ करानें किंवा इतर कोणत्याही दृष्टीने काढून घे
मानवी ऐक्य ( इतकया 9 पणाचे 7806) वगेरे अथंश्रून्य
रब्दाच्या जोरावर, नाकलत्यां प्रजेमध्ये वाटल्यास त्याचें समाजावर अत्यंत
कातुक फरणान हातात. स्वतः नाकती प्रजादेखील काय स्वरूपाची बनते.
त्याने वर्णन इंग्लंडमधील दाखला घेऊन व्हाइटहेड' यानें केळे आहे ते
जिज्ञासूंनी जरूर वाचावे. ती प्रजा तर बिघडतेच परतु एक सामाजिक
१: सा इटांन पहातांही त्याचे परिणाम चांगळे होत नाहींत ! कर्त्या गरजे.
पासून द्रव्य काढून थेतळ म्हणजे जीवना्थं कलहांत त्याची जगण्याची शासि
कमा होते आणि तोच पेसा नाकत्यी प्रजेच्या हातांत पडटून त्या प्रजेला आपर्ल!
प्रजा बाढवितां येते! आधुनिक काळीं ज्याला सुधारणा म्हणतात ती
झधारणा घडून येते सरास ! अक्या तऱ्हेने ज्या राष्ट्रांत नाकत्या प्रजेची सारखी
वाढ हात जाइल आणि कत्या प्रजेच्या संख्येला ओहोटी लागेल. ते राप
त्यामध्य महात्मे निमांग झाले तरीही काळाच्या उदरांत गडप होऊन
जाइल ! नाकत्या प्रजेतून क्ती प्रजा निपजेळ, अशा तऱ्हेची कल्पना मुसळाळा
अकुर ऊरण्याइतकीच राक्य आहे ! परंतु ती चचची पुढ करू. सांगण्याच्या
लमेत त ६०१ ७7 0७०८४७ शा ७७७0 शिरा
हिंदरचं समाजरचनाशास्थ ९
अथ दतक. रसाजामध्य प्रवकाळा कामा भरपूर वेतन (पळाळय
| कोस व्यात्पादनाच्या श्इप्यीनं फकट जाऊं नये, अध्या
या पंगत परणवरावबर न. पन कामरची वगवेगळी प्रतवारी लावणी
1 ब्रि मो. कणात कमाली नांभाभिक जीवनांत किमत टग-
ब किती तळण या. त गोव घाणजाना नांगांवायं कारणर््यन नाटी
व्य स्थित मपसल्यासृळा ससामांनील ता वगाने श्रमविभागणीच्या
पन द या कषा करता नं केन्ना निकस पृयगथतन पाटिजे', म्ग
थेची पीस्क तत्वे कोणती लान्याय यर अशास्ीय पायावर टेग्वीळ
भारलन् नात न. सि काल मावस णि व्याज जनयायी काटीशी झ्य
म्हाणून नार. ७. बगत दा, समा नाती प्र्येक कामाला श्रमांवभांग-
1.८ ७ कयी नियतन बस असण, ८ समामाऱ्या उन्नतीचे लक्षण
1. सतीचे न : 1! वयास करणानने स्वार्थत्याग काय तत्वावर
त. “|. गोप संगाजाला हातांत सत्ता
वक अ कजव व्वा होत्य ला क्ला शा रसात
नवन त अम वोत्यात (कन्या तदनगत क नीजा मंबंचथा
". नो नर, तसमीन मोन री काते | वभ कराव्या
बा बर्निकिचा करण सर नन्हे काथ १ :: सव टॉक
मरज, परत संसानाचा सोल विवार ज्यानी कळा आऊ त्यांना
ति 1 स्वन कावा क. करन नीसयाचा पार पाडणाऱ्या
निक बत. याझबत्तष्वनाना ता वया उपयीस तारे अस आम्टांळा वाटत
नाही... बमायिभांगाल्या तथ्याचर याच्या नशीची ळव. अगर निर्वेतन काम
सप्याचे परे, लो. मसप्य अजगर तो नश तस सागणार की, मळा तेमन्या
रकन त्वा त्याचे स्षाणे या दोन्ही सविता दी. कव्य गाहीं. कारण.
अत 1 ब्निक क| म्हागाना मरीस्थान तमी मळा दडी यकत गायी. सग!
वीची. उव बले मागून की जपणे सांगता ली. गळा समती नाहीत
2 शितल याजक तमदतातया, तुक ३ ५ (७. 9 (1) ७001.
1111101
न 111) १ नारा 1७६. १011110 1९ १1७ 111),
७ 810101010001000,010101070,0707010303030001156
६० ' हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
- आणि तीं समजावून घेण्यऱची इच्छाही नाहीं. अतएव समाजरक्षण हें नीति-
शास्त्राचा पाया होऊं शकत | नाहीं.
जगांतील राजकीय, सामऱजिक, धार्मक कोणत्याही क्रांत्यांचा इतिहास
पाहिला तरी ह] मत्सरच त्यांच्या मुळांशीं असतो असें दिसून येईल. क्रांत्या
'समाज कर्धीच करीत नसतो. त्या कांही
९ क्रांलांचें स्वरूप थोड्याशा मत्सरानें ग्रासलेल्या व्यक्तींच्या
'हातून होत असतात. या दृष्टीने ग्रंथ जाळून
टाकता भ्रथकारच जाळून टा:कावे, अर्से मत एका सप्रसिद्ध फ्रेंच लेख-
काने दिळें आहे'. समाजांतून स्त्थानभ्रष्ट झालेल्या आणि मत्सरानें भेरित
झालेल्या कांही व्यक्ति आपल्याला स्थान मिळेळू अश्या तऱ्हेची त्या समा-
जाची! नेतिक मूर्ल्ये बनविण्याच्ची खटपट करतात. अर्थातच खरपटीमध्यें
आपण काह तरी हित करीत. आहोत म्हणून समाजाला सांगण्याकरितां
काह तर| एक तत्त्व पुढ करावें लागतें. बहुशः ज्याच्या जवळ कांहीच
नखळ अगर ज्याला कांही गिळबाबयाचे असेल, अशा मानव वगाीलाच ह्या
. गोष्टी पटतात आणि हा बया बहुसंख्याक असल्याकारणानें, असंतृष्टाला या
बगाच पुढारांपण सहज मिळवितां येतें. यूरोपांत मुख्यतः भेद, सत्ता आणि
आधकार या बाबतीत असल्याकारणानें युरोपमध्ये सत्तेच्या मत्सराने सत्ता-
'बनाला घुळीस मिळविण्याचा प्रयत्न केला गेला, या प्रयत्नांपासून ऐहिक अगर
शर्ढ॥कक फायदा असो अगर नसो, पुष्कळ वेळां असे प्रयत्न निव्वळ
डतोड करण्याच्या मानवी इच्छेनेंच फक्त प्रेरित झाळेळे असतात. पार-
वॉकिक फायदा प्रत्यक्ष मरणांतीं सिद्ध करणें कोणाळाच शक्य नसल्याने
काणत्याही समाजाचा नश करूं इच्छिणारी व्यक्ति नेहमीं धर्मांची सधारणा
करण्याचा घोषणा करते. म्हणून घर्मसुधारकांडतका समाजाचा भयेकर शत्र
'इुसरा कोणीच नाहीं
पूर्वीच्या पेगन धर्माला अनुसरणारे लोक नरकांत जात होते आणि त्या-
' नंतर आलेले खिस्त्वचे अनुयायी स्वर्गालाच जातात, अश्यापैकी भाग थोडाच
: आहे ! परंतु भ्रेष्ठांने ऐश्वर्य नष्ट करून त्यांना हतप्रभ करण्याचे प्रयत्न
खिस्ताने केळे, त्याच्याशीं देव बोळत असे, इतकेंच नव्हे तर तो देवाचा
९ क -प ९ 0७7 एल पपड० कि
७ कुळ. 00.१ 0. 8.0. 2 0 अत यी.
१
“६ ६.
पुंज होता असे म्रणत. दा देवाचा पुभ जर सवोर्चे तारण करण्याकरितां या प्रथ्वी-
वर अवतीर्ण लाळा होता नर, समाजांतील कोणत्याही एका वर्गाबद्दल तो मत्स
राने का बोलला १ माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लीनांचा (110116 011९8)
जो काणी जपराथ करीळ, तांच्या गळ्याभोवती दगड बांधून त्यांना समु
दरांत बुटावि्णच बरे, काय सुंदर भाष ! यार््याटरन जास्त मत्सराची उदा
ह पुवी खिस्ताने केलें तेंच पुढे
टरणे असात फास्च थोडी सांपडतील !
मार्टिन व्यथर आणि आठ्या दन्री यांनी कळ ! जुन्या धमार हून दोघां-
श्र ऱ्यू| व्य
नांही बायका करावयाज्या टावखा. पकाठा ता. भटजी झु
हर्ता येत नाने जाण दुसया जुन्या बमात राहून थटल्फोट मिळत
नव्हता. दाथ नीही ताबितोब परमखराकडे वशिला लावून हजार पंघरारी
रणे या क्क वमान सुगेपियन रामाजाय रक्षण केट, जो अजनही
प्रलळ नो, त्याच्या कतवगारीबदली साक्ष सवे धर्मांचा कडा शत्रु जो
असुर कात याने दीले विळी जाट. म॑ घूक आहे असे ताबड
तीख ठरवून टाकल, जाणि जवा नन स्िन्ती धमाज्या पोटांत अंत:कळ
होण्य बीज पकट | परत रमन कशिकापयी पाटब्ल्टे टोक स्वसाला जागत
प्रभाणात नाताल ही गीर रे. टील टसप्रसाति प्राटस्टट घमानुयायी सिद्ध
करू दली कार्ये १ स्री गोर जशी जटि का, म्वगाली लाळ. आणि
नरवनची मोति दाखवी म्णजे समाज आपणाकडे सरज बळबितां येतो
ही सोर या भुतांना नकी ठो, असते |! असगांतील कोठल्या धमांबद्दल
रिक बर त्याची सुस्नात जशाचे झाळळली. दिसिळ, शावय गौतमाने
आपली नगीने घमस्थापना बआहाणजातीच्या बरोस्चाच्या मत्सराने केळी, ही
गोर आता. निःपक्षपाती इतिडासकार नाकवूळ करीत माहीत' ! प्रत्येक
ठिकाणी मिा कलि माणून मरणतात, नथ एंच तच्य असळेळें दिसून येईल,
पुढ गळू या न्थितील कनारी याप्रमाणे त्या शथितीला पोपक अस तच्यजञान
सागत असतवात, त्याप्रमाणे नवीन तष्ववचे नथीन स्थितीला पापक अस
नेख्वशान सत्य टायतात ! परतु या गलमेकॉरितां घळेल्या दान अवस्थांपैकी
अमकीच खराडे का, टे त्या त्या पथाळा विद अस तष्यशञान गदीत वरल्या
। १ अळा ४.42
२ ठक त्याल 1 1110015 13 12, 11४01.
दिंदूचें समाजरचनाशास््र
उरावाय सांगणे दाक्य नाहीं. असो. धार्मिक क्षेत्रांत आम्हांला हवे तेवढे
लिडिता वेईल परंठु दिंडुस्थान देशांत तर्से लिहिणे हितकारक होणार नाहीं !
य क्षेत्रांत पाहिळें तर, इंग्लंड देशाचा सव इतिहासचं या मत्स-
याचा एक अतिळय ठळक दाखला आहे ! प्रथमतः त्या बेटामध्ये एकराट
ती, त्या राजाच्या खालोखाल असलेला जो सरदारवगं त्या सरदार-
वर्णे मनांत राजाच्या सत्तेबद्दल मत्सर उत्पन्न होऊन त्याने राजाला
डोली सत्ता आपणाकडे देणें सैन्याच्या जोरावर भाग पाडले. या सर-
दारांच्या मनांत राजसत्तेवद्दल मत्सर आणि समाजरक्षणाची कळकळ यांपैकी
कोणती गोष्ट वसत होती, हें ठरविण्याला कांही तत्वज्ञानाचा
नको. पुढे हळहळ तशीच अधोगती होत होत आज
सत्तेचा गुसत्वमध्य हलक्या लोकांमध्ये येऊन राहिळा आहे ! यांपेकीं प्रत्येक
स्थतोचे नमथन करणारे अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित, तत्त्ववेत्ते वगेरे होऊन
गळे आहेत. या पयरत्येकाच्या म्हणण्यांत कांहीं तरी सत्यांशा सांपडणारच !
एकराट्-सत्तेचें समथन करणारे तत्त्वेतते होऊन गेले, त्याचप्रमाणें आज
प्रजासत्ताक राज्यपद्धति, समाजसत्तावाद वगेरे वेगवेगळ्या खुळांचे समथन
करणारेही अथंशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ते आहेतच. परंतु या वेगवेगळ्या
स्थितीची अधरोत्तर व्यक्ति कांही पत्यक्ष पुरावा देऊन दाखविणे राक्य नाहीं !
फ्रान्समध्ये झालेली क्रांति अखिल मानवांचे कल्याण करण्याकरितां
३९
आणि प्रत्येक व्यक्तीला हक्क मिळवून देण्याकरितां होऊन गेली असें म्हण-
तात; त्याप्रसाणेंच आज रदियांत चाललेले प्रकार सर्व मानवांच्या हिताचे
आदेत; असे नासविळें जातें. परंतु बा सर्वोच्या मुळांशी केवढा जबरदस्त
:- पयाड, ह गाट कोणाच्याही फारशी लक्षांत येत नाही. द्रव्य दाच देव,
वर त
द्रव्य मिळविणे होच नीति, द्रब्यांत जगांतील सर्वे कांहीं गोष्टी येतात अशा
तऱ्कषेची नीति समाजांत पसरू लागल्यास तिला विरोध करणारे दोनच वर्ग
सनाजांत असतात. पेकी एक परळोकाला मोठेपणा देऊन इहलोकींच्या आरथि
स्पथेन होणाऱ्या वाईट पारिणासमाला आळा घाळणारा धसाध्यक्षांचा वर्ग: त्यांच्या
नःतेक सूल्यांमध्ये द्रव्यसाधनाला बरीच खाळलऱ्ची जागा दिलेली असते. कारण
त्वांच्या मत दव्याजेनाचची प्रवत्ति मनुष्यप्राण्यांत निसर्गतःच आहे आणि
तच ध्येय सवथा ठेवल्यास मनाची जी अधोगति होळ. त [पासून मान-
की]
वि.
सुख्यतः
आश्रय कराववास
त शो वतत ८३
व वा व म चट श् गील "१. भ्
येक कोत ची य या वत साता य.
शी हीच क्व क ् प 4 र ४ 7 वि क र. ; र 3 चक ठं ब, £ 8-५ रज भृ तह रा चं
[त र | "न शा साड (६ १ |..|. पं
कायी क्व क या र्जर ह खी > जक श्व कः व 1 ळे ह का डे च
"| हट्ट “2. इद ररत बरितितर्कि, 6 बका १. कुच ॥॥ाारप्रिक्ाा कराकरा ४ आक
| ह) 1५] आप टु ल्क | $ शु न्न्र | हि म) शा ब. 111) | गुर.
1 शू ग र ३ । ग ी ह शू हिर 6 "१ प. काक. कतर जक क
१ 1: हि. भा बह ७४ ११] «!'% | 1] *."ष्कश्य्त | र] न
क व्र त र ह व्य ड् शर ह | क्त
*“ की अतोनात ततून तुन. च १, ाककंभाव्रपाड
न्या नाच द्दा ताव
त वबा ती आज अ जा का वा व
'गयाण्या पेत कोल वि टुन्वानानीलज माथा अंग पव च जक
रणे 7 जेर त्यप मनुष्यप्राण्याचे निराशेने करायाला पुरण य्य .. ।
1 दराचा किसी बंच होण्याने कारणच नत | परत नोकस्थारीऱ |
विरस स कशी कराणयाच्या हेवन कायस क्ल झाली आणि देबमांच
४ रं क र शी डू 0
१ न् 1६ 1 | ह मी! बं | चि आ १६ | र 1. | [: | | क हि र
य, | 1 व ३ 1.1 :|: श्
ह क क शि
1: कि 1५]: | हि) "४४६ ॥. “११:७६ |... बि,
क
प 0, १ ये « १ ३ 0... यारी डी कह त ती क्य क “]
त क्क की ला तक ण. कन अव्वल
चिसून घेत नाही, पवन सानालाय एनताच हो, सावरणे व्यय भं
1 वतन नीतियुचा बनण्याठा जाधान्नन शे नवन नाही.
! म्हणूण जसे पाडले का, मानती समानाय, मानवी जिवा,
* ग 7: म त ता क मी या की 2: १
१ १0 त्य जोती नत चीनच्या तत. 7...
डा र तिक निता करेल यति ६.
0 य ही की का क क की ताका
धि म आवि ह $ क
4 - वव आ त | १0 क वशा... किक
६४ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
सिद्धांतामध्यें इतक्या पुष्कळ गोष्टी ग्रहीत धरलेल्या आहेत काँ, वा
कल्पनेचा सांगोपांग परामर्षे घ्यावयाचा म्हणजे तत्त्वज्ञानावर एक प्रंथच
लिहावा लागेळ ! पहिलें ग्रहीत कृत्य असें आहे कीं, आज शास्त्र या नांवाने
जो ज्ञानससुः्चय ओळखला जातो, त्याला या सृष्टींचा बोध झाला; त्याने
या सृष्टीचे काढलेलें चित्र यथातथ्य आहे म्हणून त्याला या सृष्टीतील यव्च-
वादत स्थितींना हितकर वळण लावून देण्याचा अधिकार आहे. तो आहे
कवा नाही हें पहावयाचे तर, ज्ञानाचा विषय तरी काय असतो हें थोडक्यांत
उहावयास पाहिजे.
आपण ज्यावेळीं “ जाणणे ? हा शब्द उच्चारतो त्यावेळीं जाणणारी शाक्त
आणि जाणण्याची वस्तु ही एकमेकांपासून भित्न आहेत असेंच मानीत असतो.
जौपर्येत आपण इंद्रिया्थी बोलत असू , तों-
१३ विचार-कतेक पर्यंत ही गोष्ट सहज लक्षांत येऊ शकेल.
जगत् पहाणारा डोळा आणि पुढें असलेली वस्तु
ही दोन मिन्न आहेत; ऐकणारे कान आणि
ऐकलेले गाणें हीं मित्न आहेत. ह्या गोष्टी सर्वसाधारणतः पटण्यासारख्या
आहेत. परंतु ज्यावेळीं आपण विर्चार करण्याच्या प्रक्रियेचा विचार करूं
लागतो त्यावेळीं ही गोष्ट तितकीशी स्पष्ट होत नाहीं. समजा कीं, सर्व इंद्रिय-
विषयांपासून मन परावृत्त करून डोळे मिटून आपण विचार करावयास बसलो;
समजा, आपण शिवाजीमहाराज अगर गौतमबुद्ध यांच्याबद्दल विचार करीत
आहो. येथे आपण कशाचा विचार करीत आहे ? हे दोघेही कांहीं प्रत्यक
वस्तु नाहींत ! कारण या दोघांचाही भोतिक देह या जगांतून केव्हांच नष्ट
होऊन गेलेला आहे! ज्या परिमाणूंन्वे ते पिंड झालेले होते ते पारेमाणु अर्थांतःच
सृष्टीमध्ये परिमाणुरूपाने असतील, परंतु या परिमाणूंबद्दळ कांही आपण
विऱ्चार करीत नाहीं ! शिवाजीमहाराजांच्या अगर गौतमबद्धाच्याबद्दल्चा
विचार म्हृणजे कशा तरी बद्दलचा विचार खास असला पाहिजे. ही गोष्ट
सत्य आहे. कारण ज कांहींच नाहीं, त्याबद्दल विर्चारच करतां येणार नाहीं
शिवाजीमहाराजांच्याबद्दलनचा विचार अर्थातच औरंगझेबाबद्दलच्या वि-चारा-
पासून 1भन्न असावयास पाहिजे आणि गोतमाबद्दलचा विर्चार हा दाकरा
वहळ्च्या (वर्चाराहून [भन्न असणारच ! म्हणून या व्यक्तींबद्दलच्या विचारांत
ी
श् र
हिंद त स्व्साजिवयंतानातल्न य
त्या व्यक्षाचे व्यक्तिचे दे जवावधित रदावयास पादिओ. काणी १९७ > ड़ >,
॥ म्याच काटा सत्य नसून ती. एक मनाने उत्यन्न केळेली कळ्यना अ:
असेन्न्दी; परंतू ती कल्पना कोणातरी “यक्तीच्या भाच असाव यास पा ;.
म्टणूजे ती व्याचता आपल्या मनांत पनीपासून असळेल्या गोपींचा वियार
रील आदे, असे ठरे ळागेल ! भग यांच्या भनांन पूवी उसळलेल्या त्यचा!
र ्यीच्या मनाला नान कल टाणार ? तमना पृन्य यणजे व्यसां-
"यी सनीच्या कत्पना ठरू. ळागयल्या, आज यन ग नु: स त्याव्यक्तो
हर्थीचि टॉऊन गेल्या बारात असे मरणाचे तागा ! च क शोतात
फर अत्यध चार आणि विचाराची सि याची पय नन जयात.
न्न साला साद आणिस्ययांनोन्ाथाचा आया
र्व त त्वया ३ हत. यासाभधत््, सोंदथ आणि गत्यय'
"! वाने मागण. होत नाही. कारण, च्या आपणाला प्रत्य-
नेव: बाक सगाच्या पाघार भोर 'टोयसाच्या जसतात. नाविक, शारते
80000 00 1000) 0 ही का | न्ससाजाना
चार स्व र| दस्त नी त सन ्वयाणा यावयास नाग ्ता
पर्ला स्त मता. 'मुन* १ ५0५) "क 4, शास्जा चीच
मानवी शल्कूतीचे थडगे स्वणार अशी जाग्शाला साधार गोत बाहे काग
उठली आह. ' म्णून शास्त्राचा समाजरनणाचय चानतीच वाळण्याचा वि.
अधिकार आहे.याचा विचार करू. मतिवशाखरानी मदत जरर! पवंथाऱ
स [करत नि:; भ्सित्म शास अरार घगळाख्र टा जा: >:
वार. उ्हणते सुख टी धार्मिक तचयशानाची करसोठी ७०. 1 ता
धागिक नजान हेन झाखीय सिद्धांताचा निकष व्टनचान ८:
"निरणे पद संतीटिन. वत्नतः कोणत्याही गोधन: हास्याचे पाहिल दर.
र टोच्या अगा तात सत गवत तात त. शता. र. कण
काच्या ) आणि वजन ( पिळला) ह जाजयमापी र
१ नालाल त पतत ह ळक जी, |
हि. स. ८
न ____ हिंदृंचे समाजरचनाशास्त्र
कली असतात. दी प्रणाली सुख्यतः बकलेच्या तत्त्वज्ञानानुसारी आहे. न्यूटन-
च्या गुरुत्वाकर्षणादि तत्त्वज्ञानाने या प्रणालीला फारच जोरा'ची पुष्टि मिळाली
भादे, परंत आम्हीं वर दाखविल्याप्रमार्णे मनुष्याच्या विचारसृष्टीतील जगत्
चा. तीन मापनांच्या क्षेत्रांत मळींच येऊं शकत नाहीं, ही गोष्ट आईन-
इनसारख्या तत्त्वेत्यांना देखीळ मान्य आहे. शस्त्राने -म्हणजे भौतिक
ान्ताने-- मनप्यप्राण्यावर जे उपकार केलेले आहेत, त्याची चर्चा आम्ही पूर्वी
कळलीच आहे आणि ते उपकार आम्हांला सर्वथा मान्य आहेत. परंतु आपलें
वस्तविचाराचें क्षेत्र टाकून देऊन विचारसृष्टीच्या क्षेत्रांत त्यांनी ठडबूड कां
करावी तें आम्हाला कळत नाहीं! नीति ही वस्तुविचारक्षेत्रांतील नसून विचार-
प्रणीत जगतांतील आहे. म्हणून शास्त्रे जेव्हां नैतिक बाबतींतही बोलण्याचा
आव घाल. लागतात त्यावेळीं, त्यांच्या अधिकाराबद्दळ जास्त खोळ पहाणे
जरूर दोऊन वसते. दुसरी गोष्ट अशी कीं, शास्त्रांना कोणत्याही गोष्टीचें
कारण कळत नाहीं आणि शास्त्रे तें कारण शोधून काढण्याची भानगडही
करीत नाहींत. शास्त्राचे मुख्य मूलतत्त्व म्हणजे अनुभवार्चे त्रिकालाबाधित
यौगपद्य ( ९०-९४1818506 ) सिद्ध करावयाचे इतकेंच. म्हणजे असुक एक
गोष्ट आपल्या नजरेस आल्यास, त्या स्थितीचा अमूक एक परिणाम होईल
इतकेच. तो परिणाम असाच कां व्हावा हें सांगण्याला शास्त्रें समर्थ नाहींत
राणि ते त्यांचे कामही नाहीं!
ररंतु तास्त्रेंही अतिदाय धूत असतात ! आपणांला कळत नाहींत अश्या
णे जगांत आहेत अकद्या तऱ्हेचा कवुलीजबाब सर्वसाधारण मनुष्यप्राण्या-
दो गोष्ट त्यांना कमीपणाची वाटते ! तरी देखीळ आपण निव्वळ
प्रेरित झालो आहोंत, ही गोष्ट ती पुनः पुनः बजावून
सांगतच असतात ! आपलें अज्ञान तीं वेगवेगळ्या शाक्तींना वेगवेगळी
नांवें देऊन झांकण्याचा प्रयत्न करतात ! नांव दिल्याने एकाद्या शक्तीचे
वास्तव स्वरूप आपणांला समजलें असाही पण आपला भोळा समज करून
बेतात. उदाहरणाथ, सव वस्तू प्रथ्वीकडे ओढल्या गेल्यासारख्या दिसतात
याचें कारण काय असा प्रश्न विचारल्याबरोबर, शाळा काळेजांतून सर्वज्ञ
णाऱ्या पोटभरू शिक्षकांपासून तों तहत सर आळलिव्हर लाज, आईनस्टाईन
पयत सवे लोक उत्तर देतील कीं, रुरुत्वाकषणाचा नियम ! किती समा-
"१६. के
न्च्ह
ऱ्ऱ्ज
|
न. ही.
१
कि
आळा
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र ६७
'तरी काय १ तूं सांगितलेस तें त्या शक्तीचें कार्य झालें, त्या शक्तीचे स्वरूप
-नव्हे ! कार्यकारणभाव याला म्हणत नाहींत. कारणापासून कार्य व्हावया'चें
म्हणजे त्यामध्यें कांहीं तरी निश्चित फरक व्हावा लागतो. जें पूर्वी होतें
तेच स्पष्ट करून सांगणें म्हणजे कार्यकारणभाव सांगणें नव्हे ! सृष्टींतील
कार्यकारणभावासंबंधींच जेथें संदायास्पद' स्थिति उत्पन्न झाली आहे, तेथें
कार्यकारणभाव तरी कसा सांपडणार १ अक्या तर्हेनें शास्त्रे हीं दिकालांनीं
बांधलीं असल्यामुळें व सृष्टीची व्यवस्था दिकालाद्यनवच्छितन्न असल्यामुळें
असलेली स्थिति विदाद करण्यापलीकडे जाऊन सृष्टीचे कारणस्वरूप सांग-
ण्याची शास्त्रांची हिंमत नाहीं, ही गोष्ट शास्त्राच्या अमिमान्यांनीं विसरू
नये, जे कोणते समाज निव्वळ विचारकूत जगताच्या नियमांवर समाजांचची
उभारणी करतीळ अथवा जे कोणते समाज निव्वळ शास्त्राने जाणलेल्या !
जगतावर समाजाऱ्ची उभारणी करतील, ते दोन्हीही विनाशीच होणार !
म्हणून शास्त्रीय जगत् आणि आध्यात्मिक जगत् या दोन्हींच्या समप्रमाणां-
तचच समाजरचना उत्पन्न झाली पाहिजे. आम्हीही शास्त्रांचे अभिमानी
आहोत. परंतु शास्त्रे देखील आपल्याच अधिकाराचा अतिक्रम करूं लागल्यास
त्यांचा मुलाजा ठेवतां कामा नये ! शास्त्रे सहसा आपल्या अधिकाराचा
अतिक्रम करीत नाहींत, परंतु शास्त्रज्ञ सात्र त्यांच्या आधारावर वाटेल तीं
असिद्ध अनुमानें काढतात ! |
शास्त्रे म्हणतात कीं, मनुष्याच्या नैतिक, वौद्धिक, आध्यात्मिक वगैरे
सर्वे तऱ्हेच्या हालर्वालींना, नियंचण लावण्याच्या आणि त्यांचें समाधान
करण्याचा अधिकार आमचा आहे. त्यांपैकीं वासनांचें समाधान करण्याला
शास्त्रे किती प्रमाणापर्यंत समर्थ होऊं शकतात, याचें दिग्दर्रांन आम्हीं
पूर्वी केळेलेंच आहे. तं येथें थोड्या विस्ताराने दाखवू, आमचे म्हणणे असें
आहे की, समाजावर नियंचणरूप अधिकार गाजविणारी जी शक्ति असेल
त्या शक्तीचा समाजांतील बदुसंख्य लोकांच्या तरी मनावर ताबा असाव-
यास पाहिजे तर तेथें संघशक्ति उत्पन्न होईल. फक्त व्यावहारिक नव्हे, तर
बौद्धिक आणि तद्वारां मानासिक आणि आध्यात्मिक क्षेत्रांत देखील मानवी
क 00४९२ 00 पणाला माका. ताल
१ ४४.ऊा.टाण009 ७०३४७5७ 0४ तः उकका0७5 899113.
क्क
4. रन्स
६८ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
च
मनाचे कांहीं मर्यादेपर्यंत समाधान करण्याचें सामर्थ्ये शास्त्रांमध्ये आहे,
यांत कांहीं दोका नाहीं. मनुष्याच्या अंतःकरणांत ज्या अनत खळबळीं
चाललेल्या असतात, त्यामुळें मनुष्यमनुष्यांमर्ध्ये मतैक्याचे ठिकाणीं मत-
'भन्नता उत्पन्न होते. एकाच वस्तूबद्दल दोन मते प्रतीत होऊं लागर्ली
म्हणजे मनुष्य कार्यकारणपरंपरा शोधून काढण्याच्या उद्योगाला लागतो १
ज्या गोष्टी पूर्वी गूढ होत्या त्या आतां हळूहळू त्याच्या डोळ्यांपुढे विद
दोऊं लागतात. या प्रयत्नाचा परिणाम म्हणजे सृष्टींतील नवी नवी रहस्ये
उलगडें लागतात. अश्या तर्हेनें मानवी बुद्धीला काम लावून देण्याचे आणि
मानवी मनाचे समाधान करण्याचें सामथ्ये शास्त्रांमध्ये आहे असे दिसते.
परंतु जसजशी जास्त रहस्ये उमगू लागतात, तसतसें सृष्टीर्चे रहस्य उल-
गडणें हेंच त्याचें ध्येय होऊन बसतें ! मग कांहीं लोक ह्या जगाचे कोडें
सुटण्याच्या मार्गावर आहे, कांहीं तें आपणांला सुटळें आहे, अशाही गोष्टी
सांगण्यास सुरुवात करतात* ! ( १ ) जसजसा शास्त्रज्ञ सृष्टीच्या नियमांचे
न्ह्स्य उकळून घेण्याचे बावतींत जास्ती प्रगति करतो, तसतशी त्याच्या
स्वतःच्या अंतःकरणांतील बौद्दिक पूर्वपरंपरा नष्ट होऊं लागते ! मग अंतः -
करणामध्यें आणि सृष्टीमध्ये कार्यकारणभाव ९ 15" ० ०७89101 )आहे
अशी जी काळ भावना होती ती आज नष्ट होते ! परंतु कार्यकारणभाव
वाह्य जगांत आहे किंवा नाहीं, हें सिद्ध किंबा असिद्ध करण्याचे साघन
आापणांजवळ मुळींच नाहीं ! (२ ) एकाच मनुष्याच्या अंतःकरणांत असे
द्रविध्य उत्पन्न झाल्यास, त्या अंतःकरणाची काय स्थिति होणार १ धर्म,
भाषा, शास्त्रजञानाची प्रगति या बाबतींत तर श्रद्धेशावाय एक पाऊल पुढें
टाकणे शक्य नाहीं; शास्त्राचे बाबतींत श्रद्धेची काय जर्री १? असे कांही
लोक विचारतात. तर आम्हांस कांहीं तें सांगतां येणार नाहीं. परंतु पदार्थ-
विज्ञानश्यास्त्राचा एक अत्यंत मोठा अधिकारी मनुष्य मॅक्स प्लॅक हा, “ श्रद्धा
पाहिजे ? असे म्हणतो एवढी गोष्ट येथे नमूद करतो. ज्ञानाचा आणि
श्रद्धेचा हा संबंध पूर्वीच्या तत्त्वज्ञान्यांना देखील माहीत होता. भगवद्गीता
म्हणते, * श्रद्धावान् लभते ज्ञानं ' श्रद्धेने युक्त असा मनुष्य विचार करूं
९ उपसत ७ रज 0७७ प्ापांश्क'56 ७४ -प168 860०.
२ शााछा०ठ 15 5लठय०ठ टुणंप४् ७7 ३६७7 17160,
हिंदूचे समाजरचनाशास्त्र ६९
लागला म्हणजे अर्थातच बौद्धिक वाढ आणि त्याबरोबर भावना आणि
बासना यांचीही वाढ होते. म्हणून शास्त्रे बुद्धीची आणि भावनांची वाढ
करूं शकतात, ही गोष्ट सह॒ज सिद्ध होण्यासारखी आहे. परंतु त्यामुळें
मानवी भावना आणि वासन! यांचें नियंत्रण करण्याचा भोतिक शास्त्रांचा
हक्क मुळींच सिद्ध होत नाहीं !
याचे पहिळे कारण, मानवी वासनांचा अतृस्त रहाणे हाच तर मुख्य
गुणधम आहे ! ही गोष्ट प्राचीनांना आणि अवौचीनांना मान्य आहे
विष्णुपुराणामध्ये ययाति राजा म्हणतो, “ न जातु कामः कासानामुपभोगेन
शाम्यति । हविषा कृष्णवर्त्मे व भूम एवामिवधेते ? मानवाच्या प्रधान वासनांचचें
स्वरूप “अतृस रहाणे? हेंच आहे, ही गोष्ट कोणत्याही शास्त्राच्या अनुरोधाने
सहज सिद्ध होण्यासारखी आहे ! पुत्रेषणा, दारेषणा, वित्तेषणा या तीहींच्या
तडाक्यांतून सुटलेला प्राणी विरळाच आणि आधुनिक युरोपच्या संस्कृतीत
तर नाहीच नाहीं ! कामवासना दुष्पूर आहे, ही गोष्ट ए. ए. रोबक' यानें
कबूल केली आहे आणि त्याच्या ह्या मताला डो. सिग्मंड फ्राईड याचा
दुजोरा आहे !
शास्त्र मानवी वासनांची कांहीं प्रमाणापर्यंत तृप्ती करू शकेल. परंतु
“एका वासनेच्या उपभोगाची पूती ही पुढील वासनेचा पाया होत असल्या-
कारणाने, आम्ही गणितरास्त्रांत म्हणतो त्याप्रमाणें ही प्रवृत्ति अनंताकडे
जाऊ लागते ( प्थातै5 ४0 उग्पीगाए४ ), याचें द्रव्येषणेचे बाबतींत एका
-सुभाषितकारांने फार सुंदर वर्णन केलेळे आहे. ' निःरखो वष्टि शतं शती
दरशतं लक्ष सहसखाधिपः । लक्षेशः क्षितिपालतां क्षितिपतिः चक्रेशातां वांछति
चक्रेशाः पुनरिंदरतां सुरपातित्राह्यन पदं वांछति । अह्मा शेबपदं शिवो हरिपदं
आशावधि को गतः || ? शास्त्राने वासनांच्या पूर्तीचीं साधनें ज्या प्रमाणांत
चाढत जातील, त्याच्यापेक्षा फारच जास्त प्रमाणांत वासनांची बाढ होईल.
( मनोरथानां अगतिने विद्यते । ) सर्वे वासनांचा उपभोग घेऊन देखीळ
अंतःकरणाऱची स्थिति अतृस राहीळ आणि जग दु:खमय आहे असें मानण्या-
कडे प्रत्नत्ति होईल (?8581101570 ००70108100), अद्या तऱ्हेचा असंतोष-
“बांद उत्पन्न झाला म्हणजे नैतिकदृष्ट्या आपण जेथून निघालो त्याच
। १ छळ ऊण नणाळाळ, 9७8७280.
सजन
७८ हिंदूंचे समाजरचनाशास्त् |
ठिकाणीं पन्हा आहोत, ही गोष्ट त्याच्या नजरेस आल्याशिवाय राहणार
नाही. मग या सर्व जीविताचा, सर्व खटाटोपाचा हेतु तरी काय हे कळणे
बरेंच कठीण पडेल. अश्या तऱ्हेचा प्रश्न प्रत्येक विचारी मनुष्यापुढें केव्हां
तरी आल्याशिवाय राहणार नाहीं. दोळे कवीने म्हटल्याप्रमाणे, “ ९7 पेर्ा
876 फछ€ 800 ७॥0७॥06 876 ७, 0 एप; 8506716, 116 800078
०02 3506618078” आपण कोण आहों १? कोठून आलो १ आपण या जगतू-
पी चित्रपटावर स्वतः काम करणारे नट आहोत कीं, नाटक पाहणारे प्रेक्षक
आहोत १ तोच प्रश्न भगवान् श्रीश्षंकरा*चचायोनीं अगदीं याचच शब्दांत पुढ
मांडलेला आहे, “का तव कांता कस्ते पुत्नः संसारोड्यमतीव विचित्र: । कस्य
त्वे बा कुत आयातः तत्त्व चिन्तय तदिदं भ्रातः ” (२) भगवद्वीताकारदेखीळ
अव्यक्ताटीनि भतानि व्यक्तमध्यानि भारत । अव्यक्त निधनान्येव तत्र का
परिदेवना !। ) या राव्दांनीं हा बिकट प्रश्न अधान्व सोडतात ! सर आलिव्हर
लॉज म्हणतो. * जीवसृष्टीचे कोडें आजच्या स्थितींत शास्त्रांना सोडविणे
शक्य नाहीं. ? शास्त्रज्ञ या प्रश्नांना उत्तर देतांना दिसत नाहींत. अर्थात्
शास्त्रांच्या पूर्व॒परंपरागत पद्धतीला धरून शास्त्रज्ञ औद्धत्याने उत्तर देईल कीं,
व्यक्तीला ज्या शंका येतात त्या शंकाच नव्हेत ! कारण, शास्त्रांत नसलेली
गोष्ट अस्तित्वांत असणें शक्यच नाहीं ! व्यक्तीने जीविताच्या मागर्चा हेतु
शोधण्याचे कारणच नाहीं ! आमच'्चे म्हणणे असं की. हें उत्तर 'शेष कोपेन
पृरयेतू अद्या स्वरूपाचे आहे. अक्ा उत्तराने ऐकणारा फार तर गप्प बसेल
हें त्याच्या सनाचें समाधान नव्हे ! परमेश्वराने सृष्टि उत्पन्न केली असे
रक सांगत; परंतु त्यांच्या ठिकाणीं शास्त्र आतां उत्क्रांतिवाद सांगू
लागल. परतु उत्क्रांति म्हटल्याने आयुष्याचे कोडे सुटतें काय १ सवे जगार्चा
नियंता परमेश्वर आहे असे म्हणणाराला, परमेश्वराचे आराधन हं व्येय होऊ
शकतें ! परंतु उत्क्रांति मानणाराला स्वतःशिवाय कांहीं ध्येय राहे शकतच
नाहीं! या जीवाचा अंतिम हेतु तरी काय? त्यानें सुखदुःखे कां
सोसावी ! त्यानें कार्याकार्याचा विचार कां करावा ? सर्वच उत्क्रांति असल्या-
सुळ पुण्य आणि पाप या शब्दांना अथ तरी काय १ पुण्यकृत्याला शुभ
00 0 0 क ना 0
१ 001875 57 3॥शा]6१. रि
२ मोहसुदर.
१७
ऱ्य
न
र शमल॒ाख््य्य
या
कपट
व
जर
वट
छ्च
ळ
क|
हिंदचे समाञजरचनालान्म ७
टी
काळ नाह. आणि पापकूत्याला अझुभम फळ माही, म्हणून । तटा मिथ्या
जगन्मिथ्या ' असा निगशामय सिद्धांत प्रतीत झाल्यास, त्यात काहा वायर
घार अरी नामाला वाटत नाही! दी. आमच्या कल्पनांनी र्मलिटिटा स्वि
ना" असंटी नाही. अणा तनय विजार टी. पल, हक आणि त्याचा
म मान्य करणारा आधूनिक टचा बरड स्मेल यांनी मांडलेले जाद,
८ जापळं ब्येस न ओळखणाऱ्या जागातक शोगेचा मनष्य हा परिपाक आह.
त्याचे जीवित, खाज्या आशा जाण निराशा, त्याने घम जाणि त्याची
दा इत्यादि सवे गण परिमाणुच्या सदज संथवरनतिवटनामळ उत्वन होणार
परिणाम आहेत. तन, लाव, भावना आणि विचार याच अपत्व डी. मन-
घ्याला मत्भनतर अगन उकलत नालाल. सयेमाळ्यांचे नाझी होणार असल्या-
करणाने मनप्यपाण्याने आतकानळतचे कळे. श्रम, घ्याल बयसवादिल्व,
याच्या वाधिभाला निशित्काळ भासमान शोणारी तक, या सवाचा नाद
हवे नले आ त्या तवंग पठन ताणा, या. अत
गोधी नि्विबाद नसल्या नर वया सथ आहत का, काणतही तव्वजान
यांच्या जाती आणली तंगी ततने गो. शवणार गाती, लालन ग
निरावायन नन्वजानातर याणा शनावधाण्यारे लोपले सत अकार अवल.
बन हेनिळ पार्टनर ता सगळ्यांचा नर्थ जसा का, गनायाच्या भोजला
गैखर और कन वि त ती व्य तालागी! ) नार. मनग्ष च १ नीति.
युत, प्राणी मार. वत तयाने कसवासात १ जी भर्मजर याट, ती ननीति-
मय जा: ज्या परमनाचे मजा नोनशन करती, लो. पर्मलर त्याच्या
अंत:करणाबाहेर असलात ना. पर्थ अन्य ज्थातच जापल्या अंत:
करणाने ठरनिठल्या परमञरानीच पता दस्णाऱ. त्याचे त्याठा पळे मिळे,
मता ने नरन्मिञ्याचाचा नाज करण्यापक्षा आनली जाना.
भमान! लोण न्न चीच काडे सोद्ि१”णवाच्या खालती बसत न
१२) तर. जसे जागती वाट, मापून दरल. सोन्पन्नान्य! नत्ववच
कंसाचे कोळ. घशय नार नत मरषानाल | प्रन जय 1 कल्द बोवकत्यान
मनाच सभाधान रर आोनती लना भवादीा वीर त्ता र
शै नतित्तताचा'क % 11] व क िवाच्च 1६. द ६: कत पृ 11
हु यय जे त जोडल्या क$.
रे हिंदचे समाजरचनाशास्त्र
न्वरी, तर, ती कवूळ करून त्याच्यापुढे श्रद्धेचे क्ल आहे ही गोष्ट
कबूळ करणें बरें असे आम्हांला वाटतें. 'अचित्याः खळ ये भावाः न तान्
तर्केण चिंतवेत् । * असे प्राचीनांचें मत आहे. परतु प्राचीनांचें मत नवीनांना
पटणार नाही. म्हणन आधुनिकांपैकीं दोघां शास्त्रज्ञाग्रणींचीं मतें पुढे.
देतों. प्रत्वक्ष शास्त्रांचे मूलतत्व असे आहे कों, बाह्य जगाच्या ज्ञानाला
पंचेंद्रिवांना होंगाऱ्या संवेदना यांपेक्षा दुसरा मार्ग नाहीं, या मतांतून दोन
'सदांत प्रतीत होतात. १ आपण जाणो अगर न जाणो आपल्या ज्ञानाच्या
चावतींत निरपेक्ष असे वाह्य जगत् सत्य आहे. २ बाह्य जगत् हें स्वरूपतः
न्यमजञण्यासारखे अगर जाणण्यासारस्वे नाहीं. या दोन सिद्धांतांत थोडासा
वेरोध आहे. त्यामुळें मनुष्याच्या इतर शास्त्रांतील ज्ञानाप्रमाणे भोतिक
शास्त्राच्या ज्ञानालाही आध्यात्मिकत्वाचा थोडासा दप येतो! सृष्टी
. मध्ये असणाऱ्या नदस्तूंचे पूर्ण ज्ञान मनुष्याला कोणत्याही शास्त्राचे
"ने दोणे गाक्य नाहीं. याचा अथ असा कीं, जीं सृष्टीची रहस्ये उल-
डणे दे शात्तांचें कर्तव्य आहे तीं रहर्स्ये, भोतिक शास्त्रांना कधींही पूर्ण-
स्वानें उळ्गडतां वेणार नाहींत ! आधुनिक भौतिक शस्क्षंच्या वाढीकडे
पाहिळें तर एका रहस्याचें उत्तर हें दसऱ्या रहस्याची सुरवात होऊन बसते!
एका टेकडीवर आरोहण केल्यावरोबर पुढे दुसरे शिखर प्रतीत होऊं लागते !
सचैद्रियांपासून होणाऱ्या ज्ञानाचे वर्णन करणें हेंच भोतिक शास्त्राचे ध्येय
आहे असे सांगून, आपणांला हा सुद्दा उडवून देतां येणार नाहीं. शास्त्रांचे
र्येदध यापेक्षां वरेंच उच्च आहे. तें ब्येय घेऊन शास्त्रे त्याच्या मार्गे धांवत
आहेत, यरेत व्वेवसिद्धि होणें शक्य दिसत नाहीं, म्हणून आम्ही म्हणता
की, तें ध्येव कांही तरी आध्यात्मिक आहे आणि तें मानवाला प्रास होणें,
णजे जास्त्रांच्या मदतीने प्रात होणें शक्य नाहीं.' हे मत जगांत जे चारदोन
मोठे पदाथविज्ञानशास्त्रवेत्ते आहेत त्यांपैकीं एकार्चे मत सांगितळें. आतां
डाविनच्या काळानंतर होऊन गेळेला एक मोठा प्राणीास्त्रज्ञ आगुस्त
वेझमान यार्चे मत सांगतो, “जर आपण सत्याचा निर्भयपणे शोध करावयास
निघाली तर मानवी बुद्धीच्या घटनेच्या दुबळेपणानें आपणांला आज काय
किंवा पुर्ढे काय मानवी जान अमर्याद नाहीं याच सिद्धांताला यावे लागेल !'
]
ग:
टी
1
4
क
वक
श-
क-न.
र)
डीप धा ण ण ला स्क्क
2 सळ 39 लाट टण 00 ऐक ०1800.
हिंदूचे समाजरचनाशास्त्र ७३
ही ज्ञानाची मयादा पोहोचळी म्हणजे पुढील भेत्र श्रद्धेचे आहे. हो श्रद्धा
ज्या स्वरुपाची असेळ, ती तर््दा समाजांत प्रतिबिंबित झालेली दिसेल.
या संवर्धी गटेनं फॉस्टमध्ये सष्टीच्या तोंडांत पुढोळ शब्द घातळेळे आहेत,
' कूज्या तऱ्हेची कल्पना करशीळ तशी मी तुळा दिसेन. * मनुप्यानें या
चाक्याचया जप करीत बसावे ! तरी देग्वील कोणता तरी धर्म, कोणती तरी
नेतिक पद्धति या दोन गोष्टींची समाजाला आवश्यकता रद्दाणारच. हें सय
भगबद्वीताकारांर्नी, 'श्रद्धामयो ठ्य पुरुषः यो सच्छद्धः स एव स: या एकाऱच
लाक्यांत घातलें आहे. पुढें तोच ग्रंथकार म्ट्णतो, ' नीतीचे निजम बदलळा-
वयाचे म्हटल्यास जागतिक नियमांच्या कार्यकारणभावाची आपणांस
स्वरेखर गाडिली झाळी आहे. असे सिद्ध करावयास पाहिजे. ' हे आम्ही
वेर दिळेळे दोन शास्त्रज्ञाप्रणीचे शब्द, आमच्या इकडील जहाळ सुधारकांनी
ऊरूर व्टक्षांत ठेवावे, अशी आमची त्यांना नम्र विनंति आहे. रसायन
संगर पदोर्थविशाचे यांसारग्य्या समाजरचनेच्या दृष्टीनें अगदी स्वाळच्या
स्थितीत असलेल्या शास्त्रास आभ्ययन करून कोवळ्या सुलांच्या मनावर
नादी नाही ते संस्कार करणार प्रोयसर : विक, वर्लमानपत्नकर्ते बोगेरे ळोऊः
सनाआये दात आहत अभे आ म्य स्पा मत आ; *.
म्हणून आम्ही म्हणती, मानवनिरपक्ष उ "णजे अनाभ्यात्मिक अद्या
'ास्रांचा नीतिनियमांय मावर्तति बोलण्याचा एक नाही आणि त्यांनीं य़ा
मीबतीत ळडबुड करू नये. वेर्तुमय बाह्य जग ( (1४ ) आणि विवार-
प्रणीत आंतर जग या दोटोयाऱी समाजाची नीति ठरवितांना विःचार व्हाव-
यास पाहिजे', बस्तुमय्र जगाने परिणाम मनुष्याच्या बाह्य प्रक्रियेत म्हणज
आजारांत दिसून येणार. परंतु बाह्य जग हें मोजमाप करतां येण्यासारखे
आले म्हणून त्मागे परिणामष्टी मोजता येतील. तेव्हां मनुष्याच्या बाह्य
लातासा या आखांच्या अनुरोधार्ने नियंत्रण पाहिजे. परंतु तादेतर क्षेत्रांत
“डघुड करण्याचे त्यांना कारण नाहीं.
धर्म हा कांही शास्त्रांचा शतु नाही. शास्त्रांनी उत्पन्न केळेल्या अनेक-
जिथ भावनांच्या जेजाळाची पूर्ती होण्याचं ठिकाण या रप्ीनें , धम दा
२ प््ल्रणपताळ १०७०१ ७४ ॥'. त. (पाळ्या,
७% हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
शास्त्रांचा पूरकच आहे. धम हा शास्त्रांच्या
१७ घर्मे आणि शाखे टप्यापळीकडील गोष्टींची विवंचना करीत
एकमेकांचे पूरक असतो, म्हणून जती धर्म -सिद्धातांना
मदत करावी आणि धर्मानेंदी प्रत्यक्ष प्रमाणां-
म्ये शात्रांचे साहचर्य राखावे. त्या तऱ्हेनं तै साहचर्य फक्त दिंदु-
घर्मात राखलें गेळें आहे असें आमचें म्हणणें आहे. मनुष्याला भासमान
होणाऱ्या प्रगतीला युद्ध, दुःख वगेरे गोष्टींची काय जरूर आहे! ही गोष्ट
|
जर शास्त्रांना कळत नसेळ तर, त्या बाबतांत मानवी मनाचे समाधान
करण्याचें कार्य धर्मावरच सोंपवून देणें बरें असें आम्हांला वाटतें. आतां कोणी
असे म्हणतीळ कीं, शास्त्रांनी हीं कोडी सोडविली नसतील ! परंतु शास्त्रे
हीं रहस्ये कधीं तरी उलगडणार नाहींत; असें म्हणण्याला कांहींच आधार
दिसत नाहीं ! आम्हीं वर दोन पाश्चात्य पंडितांरचो मते दिलळेलींच आहेत.
परंतु असें समजूं कीं, केव्हां तरी मौतिक शास्त्राला हीं कोंडी उळगडतील.
परंतु त्यावर उत्तर इतकेंच आहे कीं; ज्यावेळीं शास्त्रे सृष्टीचे कोडें सोडवतील
त्यावेळी धर्मशासत्राची जरूर राहणार नाहीं; परंतु ती वेळ आज प्रात झाळेली
नाहीं ! येईल तेव्हां पाहतां येईल! वरीळ चर्चेवरून पाहिलें तर असे दिसून
थेईल काँ, भौतिक शास्त्रांची वाढ अथवा निरीश्वरवादाची प्रर्त दिनें मनु-
व्याच्या मनांत अनंत वासना उत्पन्न करून त्यांची पूर्ती न करणें, श्रडेने
उत्पन्न होणारें समाधान नष्ट करून त्याच्या जागी दुसऱ्या कोणत्या तऱ्हेचे
समाधान मानवी मनापुढें न ठेवणे, आणि अशा तऱ्हेने 'जगत् हें निराशा-
मय आहे ? ' एवढाच मंत्र मनुष्याचे मनावर ठसविणे, एवढे परिणाम माल
झाळेळे दिसतात. थोडक्यांत सांगावयाचे तर, आह्या नांवाच्या ज्या सुणा-
वर मानवी मनांपैकीं शैकडा ९९ मनें काळ कंठतात, एका मोठ्या धर्माने
जो परमेश्वरी सदूगुण मानला आहे; त्या गुणाचा नाय होतो ! आशा
नसलेला मानव अर्थातच आजचा दिवस हेंच आपल्या आयुष्याऱचे ध्येय
समजणार ! हे वर सांगितलेले परिणाम घडत असतील तर शास्त्रें ही मान-
वांची शत्रू आहेत, हा सिद्धांत कबूळ करावा लागेळ, मग ज्ञानवृक्षाचे फळ
इवेने खाल्यामुळे मानवप्राण्याचें स्वगोत असलेल्या एडन बागेतून उच्चाटन
झालें, ही खिस्त्यांच्या वायबलांतील दंतकथाही खरी मानावी लागेल ।.
"०५ ऐ फेक
ह्दूचे समाजरचनाशास्त्र ७८९६
आम्ही ती खोटी मानतो असा त्याचा अर्थ नाहीं आणि ज्ञानाच्या प्रत्येक
प्रगतीने मनुष्याचा कांहींना कांहीं तरी स्वर्ग नष्ट केला आहे यांत कांही
तिळमात्र शंका नाहीं. आपणांपुढें दानदाता सैतान आणि अज्ञानांत ठेव-
णारा परमेश्वर, यांपैकी कोणाची उपासना करावी असा प्रश्न दत्त म्हणून
उभा राहील, म्हणून धर्म अगर नीति यांसंबंधी बोलतांना शास्त्रांत.
प्रतीत होणाऱ्या सिद्धांतांना आध्यात्मिक सिद्धांताची जोड द्यावयास पाहिजे.
एवेर््च, शास्त्रांचा समाजरक्षणाचें सर्वांधिकारित्व मागण्याचा हक्क मुळीच
सिद्ध होत नाहीं !
तिसरें, असें म्हणतात कीं, शाखांत प्रतीत होणारें ज्ञान सवीना पात
झाल्यास प्रत्येकाची क्रिया अर्थांतच नीतिकारक म्हणून समाजाला हित-
कारक अशीच होईल. या शास्त्रांनी मानवांकरतां काय केलें 9) याचा आढावा
कांही फारसा आशाजनक आहे असें आम्हांला वाटत नाहीं. आम्हांला तरी असें
वाटतें की, भोतिक शास्त्रांची वाढ मानवाला हितकारक आहे की त्याचा
नाश करणार आहे हें आज तरी ठरवितां येणें शाक्य नाहीं !' आज तरी
चैनीची वाढ, लोकसंख्यांची वृद्धि ( त्याही पण आतां हळूहळू घट्टूं लागल्या
आहेत ही गोष्ट आम्हीं मार्गे नमूद केलीच आहे. 9) आणि उरल्या-
सुरल्या वेळांत राष्ट्रांनीं आपसांतील यादब्रीकरितां जय्यत तयारी ठेवणें,
एवढेच भोतिक शास्त्रांचे परिणाम झाळेळे दिसतात. शाखे ज्याच्या हातांत
असतील त्याचे ध्येय प्रास करून देण्याला त्याला मदत करतील. त्याचें
“येय गह्ये असल्यास त्याची लवकर प्राप्ती करून देतीळ ! त्याचें ध्येय
साधु असल्यास त्याची सिद्धि लवकर होईल ! परंतु ध्येय गह्य असावें
किंबा साधु असावें, (कोणतें ध्येय गह आणि कोणते व्येय साधु, याचा
निर्णय करण्याच्या बाबतींत भौतिक शास्त्र ही लंगडी आहेत. ज्ञान है काही
सदूगुणाःची जागा भरून काढणार नाहीं. ज्ञान झालें म्हणून इंग्लंड देशांतील
लार्ड कर्झनचे भाईबंद हिंदु लोकांच्या न्याय्य मागण्या पूर्ण करणार नाहींत;
साऊथ आफ्रिकेतील जनरळू स्मट्सचे भाऊबंद तदेशीय लोकांना चांगले:
वागविणार नाहींत; अमेरिकन सरकार एलिस आयळंडमध्ये असलेल्या
कैद्यांना सवलती देणार नाही; युरोपियन राष्ट्रं इतर संस्कृती आपल्या
िऑऑऑऑऑऑॉगऑ[ऑऑऑऑऑशश्ााममडड मायावती ४00१ णाय...
१ पण पपा 01 5010131068 107 5860007510 '.प७38.
ळव हिंदूचे समाजरचनाशास्त्र
भट
॑स्कुतीच्या वरोबरीच्या- नव्हे कांकणभर सरस आहेत -ही गोष्ट कबूल कर-
जार नाहींत आणि हिंदुस्थानांतील समाजसुधारक सुधारणा आणि शास्त्र
याः उदात्त नांवांखालीं सुरू केळेळे आपले वेडगळ 'चाळेही बुंद करणार
नाहीत ! एवंच ज्ञान हें नैसर्गिक सद्गुणाची उणीव कधींही भरून काढू
द्राकणार नाहीं, शास्त्रज्ञानाने मनुष्यसमाजांतीळ तामसी वृत्ती कमीही
झाल्या नाहींत, अगर सात्त्विक वृत्तींची वाढही झाली नाहीं ! शास्त्रांत ज्ञान
मिळेल परंत भावनांचे आणि वासनांचें नियंत्रण होणार नाहीं, आणि
अक्का तऱ्हेने सर्व नीतिद्यास्त्रांचा मूळ पाया जों “मानवांवर कांहीतरी बाह्य
शक्तीचे नि्यंतण,' हाच मुळीं भोतिक शास्त्रांवर उभारलेल्या समाजांमध्ये
आणि संस्कृतीमध्ये सिद्ध होऊं शकत नाहीं ! म्हणून म्हणतो कीं, भौतिक
आास्त्रे हा नातानेयमांचा पाया केव्हांही होऊं शकत नाहीं,
देथपर्येत धर्मल्ास्त्रविरोधी नवीनांकडून समाजाला आधारभूत म्हणून जीं
तर्य्व- म्हणजे समाजरक्षण आणि भोतिक शास्त्रे -पुढें आणली त्यांची
चचा करून ती समाजरचनेला आणि समाजधारणेला किती अपुरी पड-
तात त्याचे दिग्दर्शांन केळे. येथें असा प्रश्न उत्पन्न होतो कीं, मानवाच्या
भावनांवर सत्ता गाजविणारी जी वाह्य शक्ति ती बुद्धिगम्य असावी किंवा
सानवीदुद्धीच्या पलीकडील ( 38918-75101181 ) असावी ? प्राचीनांच्या
मताने नीतिज्ञास्त्राचा पाया अलौकिक अशा कांहीं तरी तत्त्वांवर अधिष्ठित
असावयास पाहिजे. मग तो शब्द असो, आज्ञा असो अगर इतर कोण-
नेही तत्व असो. तें तच्वय अमीमांस्य होय. तेथें हेतुशास्त्र उपयोगांत आणा-
चाचे नाहीं. जेमिनि म्हणतो, “ वेदांच्या शब्दांनी सूचित होणारं दृष्ट व्येय
अथवा परिणाम हा घर्स होय', “चोदनालक्षणोः्थो घमः' । अथातो धमेव्या-
स्यास्यामः ! श्रति प्रमाणको धर्मः । प्राचीनांची कितीही मतें गोळा केलीं
तरी, धमेनिणंयाला केवळ बुद्धिप्रामाण्य कोठेंही अवलंबिलेळे नाही, ही
गोष्ट कोणाच्याही सहज लक्षांत येण्यासारखी आहे
परतु आमच्या सशिक्षितांना प्राचीन मते कशी पटावी १ कारण
ती पूर्वी आणि संस्कृतांत लिहिळेलीं ! म्हणून अलीकडे आणि इंग्रजींत
कब डाका
पूवेमोमांसा - नोमान
“- कुळकमट्ट ०) मनु 2!
रिच समाजगचनाथशयर ५७७
लिहिलेल्या कांही तत्वांचा विजार करतो. मन्स्टरबर्ग म्हणतो. * अळोकिफ
पैतिक मयायराटया संडाय ( ".11:0:1र्061[(:11 ए७[ ९७७) दा स्वतः लाव!
तोय नगर ली: संडाय या शटीन पाळ तर त्याने यार्य स्वतःयंय अस्तित्व
नष्ट टोल; विचार सा हपरीनं ती परस्परविरोधी ठरता, आणि श्रद्धा या रानं
"गै निराशावादच आहे. ' कोणतादी निनार साय आहे. म्हणून सांगणे
गात्या ( विनारच नाही अर कनन्ट करण्यासाऱये आदे. २. डीन
ग माणून, ' म्हणून जापणास अरे मागण भाग. जाट का. अलोकिक
अ.
ल्यानी प्रदोडात केळ नग द्य नतिक वावलीचन सत्व जागे पाणि लार्याना
तार्गिलेळे अस ६ यातन उचवरन पतलेळा एक परान जाट. आणित्ता
कार्यापुरतच याजा आसले आहे." विकाळातवगवाच्छिन, खाच्या पन.
विन नर परागतीविर जवळंखून नसळेटे, त्पा संघांना जातीत अस. "नैतिक
म्याच बगत आढे ' असे मानण्याकडे समकालीन तत्ववेत्यांची प्रश्नात
गग धा
परतु आजे सर्वसाधारण मनपयप्राप्यपाची पार लिळण ग्थिति्टोन्या !-
ग्ड्त्टी काळाशी साबण सोडन टोकप्याचा त्यान नशा वांधा ना.
"वोसुळ नन ललणिपा त्याला नकी असत. परत त्पाल्या जागा कोणती
नखीन गराषणा त्याटा सहज मानवतो.. हर्छी शास्त्राज्या नांबातार कोण.
ताही भूरतपणा पुटं मांडल्यास तो नवा असल्यास त्याला कोडं ना कोडे तरी
वेले आणि अय्यायी मिळतात. या. आधुनिक मनःपेतततीनं प्रथमत: घम
पथावर हाडा केला, नंतर तिर्न कळा आणि वाड्यय या क्षेत्रांत स्वारी केळी
आणि आतां तीच प्रदाते शाखीय झोतातही प्रवेश करू ळागली आहे. ही
गोष्ट शाख्रांचा इतिष्ठास सूवमपर्ण अबलोकन केल्यास सहज लक्षांत येईल.
'ो जजाजे जवळ जवळ सोळा आणे दिसून येणारी मानवाची प्रलांने भाळून
माह अर्र परसात उेसका्य मत आहे.*
१ (वाका त ३९ित्ात १ तलत कळतते ० काता १. 10968.
२ गित उप्पाल, ]पशत 104,
त कायात 8 वठाठा टत हुता ष्ट ७ हक ताक,
४ ह व्तिपण्ाठत छ 1६1७९७७ उत ताता ुरान 0 त्ततेपत्ा ळा ७ 9. ४,
ह शी,
ञ्ट हिंदुंचे समाजरचनाशास्त्र
अद्या तऱ्हेने विचार करूं लागलें म्हणजे नेतिक मूल्ये हीं स्थिर आणि
गृहीत घरळेली (9 पं 9 असतात आणि तीं उदाहरणें घेऊन ठरवि-
ळेलीं (9 10०8९0 3 नसतात ! येथेन्च
१५ फल हें अलौकिक ॒ पुष्कळांचा घोटाळा होतो ! कारण, शास्त्रांचे
बाह्य जगत् आणि विचाराने उत्पन केळेलें
जगत् यांचे बरोबर प्रांत त्यांच्या लक्षांत येत नाहीत ! मनुष्याने तासभर
श्वास कोंडून रहावें असें सांगणे, हें उच्च असर नीच कोणतीच नीति दाख-
बीत नाहीं ! कारण यांत मानवी मन अगर विचार यांवर कांहीच अवले-
बून नाहीं. 'परंतु मुलाने पंचवीस वर्षापर्यंत ब्रह्मचारी रहावे? ही उच्च नीति
होऊं शकते. कारण, ही गोष्ट अंशतः मनावर अवलंबून आहे. त्यालाच जर
बाह्य नैतिक मूल्यांचा पाठिंबा मिळेळ तर; ती कमेप्रवृत्ति सहजच दढ
' होईल. म्हणून प्रत्यक्ष सट्टीशी अविसेधी-म्हणजे अंदातः मनावर अवलंबून
3
असणारी-अली नैतिक मूल्ये धरल्यास तीं समाजात खात्रीपूर्वक पसरतात.
ही स्थिति कोणत्याही समाजांतील नीतीचा इतिहास पाहिल्यास सहज लक्षांत
घेईल. यासंवेधीं सर्वसाधारण सिद्धांत पुढीलप्रमाणें सांगतां येईल.
( जी जी स्थिति अंशतः अगर पूर्णत्वाने मनुष्याच्या मनावर अवलंबून
असेल आणि जीवर समाजाने अभिजातत्वाचा छान मारला असेळ) ( ती ती
स्थिति समाजांत सार्वत्रिक दोण्या'ची प्रत्रात्ति असते. ३(ए)
एकपातिकत्ब दें तर्से आहे. (ए.)
एकपतिकत्व हें समाजांत सार्वलिक होण्याची प्रदरत्ति दोईल. (ए)
यावरून लक्षांत येण्यासारखे आहे की; वि-चारप्रणीत-जगताऱची मांडणी त्या
विचारांनाच वळण लावून आपणांला पाहिजे तशी करून घेतां येते. आम्ही
मार्गे दिळेळें शिवाजी महाराजांचे उदाहरणच घेऊं. पूर्वइतिहास म्हणजे
प्रत्यक्ष भौतिक सृष्टींतील प्रक्रिया एकच घडली असूनदेखील, त्याच व्यक्तीला
देव आणि सैतान या दोन्ही स्वख्पांत मानणारे, विर्चाराने उत्पन्न केलेळे
जगत् असूं शकते. समाजाला नीतितच्ये सांगितल्यास ती समाजाला झंपणार
नाहींत, हें म्हणणें बहुतेक अज्ञानमूलक असते. नैतिक मूल्ये ठरवितांना
प प्रानन जा डसमळय ळण ण पन्नत, हिर्गेप्धणर् फणा
2दर७ 0४ तारागापळा%.
ह्दय समाजरचनाशास्त्र
9९
आणि त्यावर आपला शिक्कामोर्तब करतांनाच समाजाने पूण विचार करा-
बयास पाहिजे. त्यांनीं मनुष्याची सहज असलेली उपभोगाची प्रवात्त अनि-
यंत्रित अशी वाढेळ असा कोणाताही उपदेश न करणें बरें ! वासनांचें दुष्पूरत्व
ळक्षांत घेऊन ज्यानें वासनांचे कांहीं तरी नियंत्रण होईल, असेच नैतिक मूल्य
ठरवावयास पाहिजे, प्रथमतः वाटेल तै नैतिक मूल्य घेऊन ते पसरू दिल्यास
मागून दुःख करून उपयोग नाहीं. म्हणूनच जर्मन तत्त्ववेत्ता फ्रेडरिक नित्टे
म्हणतो, “जशी नैतिक मूल्ये असतील त्या तऱ्हेचा समाज उत्पन्न
कहा) ७11] 5200106 1॥6 1117198 09 ७७७1 ४७81188
दी नेतिक मूल्ये ठरवितांना अनेक पद्धतीने विचार करावा लागतो
मनुष्य हा सेंद्रिय जीवसृष्टींत अंतभूत झाला असल्याकारणानें, त्वाच्यामध्ये
ज्या पाशवी पत्रात्ते आहेत त्यांच्या दृष्टीने त्याचा विचार व्हावा लागतो.
फ़रेच शास्त्रजञ आणि तत्त्ववेत्ता ब्लेस पास्कळ म्हणत असे, “ अर्धे तत्त्वज्ञानी
मनुप्यांतील देवी अंद्य विसरतात आणि उरलेले अर्थे त्याची प्ुत्रत्ति लक्षांत
घेत नाहींत ! * याशिवाय विचारप्रणीत जगांत उत्पन्न होणारी जीं भौतिक ी
नैतिक, आध्यात्मिक अंगे त्यांचाही विचार व्हावयास पाहिजे. तो कितीही
सुथारळा तरी त्याला मात्रास्पर्श-शितोष्णाचे नियम आहेतच ! त्याप्रमाणेच
“याचे विर्चारप्रणीत जगत् वेगळें असल्यामुळें, विषरयेंद्रिय हे त्याला सारख्या
प्रमाणांत हळवू शकेल असे नाहीं. येथे एवढीच सूचना देऊन ठेवावयाची
आहे कीं, यापुढील सवे चर्चा गणितागत पड्धतीने (385पिढछ] 10 811306)
व्हावयास पाहिजे. सर्वसाधारण मनुष्यप्राण्याचा अभ्यास करणें दे प्रत्येक व्यक्ती-
च्या परत्रत्तींचा अभ्यास करण्यापेक्षा जास्त सोपे आहे' आणि हितकारकही
आहे. आणि यार्च तत्त्वावर अर्थेशास्त्रादि शास्त्रांचीही पण उभारणी झाळेली
आहे. कोणत्याही आस्त्रांत प्रत्येक वेगवेगळ्या व्यक्तींचा विचार केला, तरी
देग्वीळ शेवटी सावेत्रिक नियम असा काढण्याकरतांच विचार करावा लागतो दी
गोष्ट का्णीदही विसरून चालणार नार्ही. जसे त्याला शितोष्णाचे नियम आहेत,
व्याप्रमाणेच संस्कृतीच्या उदयास्तांचे सष्टींत दिसून आलेले नियम हेही पण
७... रिर
श्र
टाइल,
| ८ 77. ल ला ता वि ८० 0७७९ ७७1105000४ ० २३७८2३०0०७ 07 ०७० क
द.पतठणाठा,
१ एका ७ व३्टाक०00 ७४ 7९0७७५१ 1861118,
८८ हिंदूंचे समाजर'चनाशास्त्र
त्यानें मोडून चालणार नाहीं ! पूर्वीच्या जाति; उपजाति अगर संस्कृति द्या
ज्या कारणाकरिता जगदीतळावरून नष्ट झाल्या, तींच कारणें पुन्हां कोणतीही
जाति, उपजाति अगर संस्कृति यांमध्ये उत्पन्न झाल्यास; त्यांचाही नाय
व
झाल्याशिवाय रहाणार नाहीं ! भौतिक अंगाने विर्चार केल्यास सृष्टीतील यच्च-
यावत् प्राणी जीवनाकरितां अन्न, दंदारक्षणाकरितां स्री आणि आपल्या ससका- |
लीनांमध्ये विजयी होण्याकरितां स्पर्धा; या तीन गुणांनी कार्यप्रवण होत असतो.
वि-चारप्रणीत जगामध्ये या तीन प्रक्रियांनाच नेतिक कारणांकरितां सात्विक,
राजस आणि तामस अक्या तीन तऱ्हेने मानल्या जातील. भगवद्रीताकार
आध्यात्मिक दृष्टीने अशीच जिविध विभागणी करितात. ' न तदस्ति एथिव्या
बा दिवि देवेपु वा पुनः । सत्व प्रकातिजे्भक्त यदेमिः स्यास्त्रिमिर्गुणेः ।
अन्न सवच प्राणी खातात. परंतु शरीररक्षणाकरितां अन्न खाणारा आणि
निव्वळ आहे म्हणून रुचीचा गुलाम होऊन अन्न खाणारा; है दोघेही अन्न
सातात या एकट्या साधरम्याने समान होत नाहींत ! मनुष्य सृष्टींत-मनुष्य
सर्व जीवजातीत-समान असलेल्या गुणांना एका हितकारक अशा विवक्षित
देशोने तो कार्य कसे करावयास लावतो हेच कौशल्याचे आहे. आज
सुघारणेच्या जाहिराती घेऊन चारी खंडांत वांटीत सुटणारा पाश्चात्य हाः
तामसिक पश-स्थितींतून फारसा वर आलेला नाहीं ! त्याची प्रत्येक विव-
चना मानवाचे अगदी हृलके-म्हणजे पशासष्टीशीं समान ध्येय जे अन्न
मिळविणे तेवढेंच आहे ! त्याच्या सर्व शोधांची प्रवृत्तीही त्याच दिशेन
आहि. त्याची प्रत्येक विवचना आपणाला कचा माळ कोठें मिळेल, त्या-
करितां किती ळढाया लढाव्या लागतील आणि मग आपणांला जगार््चा
कितवा दिस्सा काबीज करता येईल, या बाबतींत असळेली दिसून येईल !
परंतु नेहमीं पोटापाण्याच्या प्रभावर मनाचे एकीकरण करणें, हें कांही मान-
वाळा वैयक्तिक अगर सामाजिक कोणत्याही दृष्टीनें हितकारक नाहीं. “यो
जे गमगतस्यापि वृत्तिकल्पितवान् मसु: । शेषवृत्तिविधानाय सवे सुततोञ्थवा
मृतः ॥ ' ही परमेश्वरावरील श्रद्धा जरी ठेविली नाहीं तरी, आयुष्याची
सर्य भाषा रुपये, आणे, पैंत बोलणे भ्रद्धेच्या स्थितीपेक्षां जास्त तिर-
स्करणीय आहे.
या तीन प्रवृत्तींच्या नियंत्रणाकरिता तीन शास्त्रे निर्माण झाली आणि.
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र ८१
तेच हिंडुसमाजांमध्ये तीन पुरुषार्थ मानले गेले. हिंडुघर्मामध्ये घर्म, अश ॅ
काम हे ऐहिक पुरुषार्थ मानतात. धर्माने
१६ सानवाची लिविध स्पर्धेचे नियंघण करावयाचे, कामाने स्त्री-
प्रवृत्ति विधयक गोष्टीर्चे नियंत्रण करावयाचे आणि
अर्थानें क्षुधाविषयक सर्व हालचालींचे नियं-
त्रण करावयाचे. आणि या सर्वाचे वर सर्वोना व्यापून राहिलेला मोक्ष हा
पुरुषार्थ होय. हा मोक्षच हिंदुधर्माचें अलौकेक नैतिक मूल्य ( ४७5-
8611061198) ए31ए€ 9 होय आणि हिंदूची प्रत्येक. हाळ्चाळ यानच इष्टीने
व्हावयाची असते. क्षुधेतूनच प्रत्येक व्यापारविषयक, रोतकीविषयक, औद्या-
शिक प्रगतीसंवेधीं घडामोडी उत्पन्न होतात. कांहीं राष्ट्रे निव्वळ ओद्योगिक
प्रगतीकडे लक्ष देतात, या'चा अर्थ त्यांच्या मनाची प्रधानप्राक्रिया क्षुधा ?
या अगदीं सर्वसाधारण गुणाच्या पलीकडे फारशी गेलेली नाहीं! अन्न
म्हणजे अर्थ हा जरूर आहे, परंतु तो मानवी जीवबिताचचें प्रधान अंग होरऊ
शकत नार्ही. त्यामुळें निव्वळ द्रव्यावर लक्ष देणाऱ्या वगीळा समाजांत
कोणीही बरें मानीत नाहीं. दुसरी म्हणजे आपणाला वंशरक्षण करण्याला
स्री कशी मिळेळ ही विवंचचना असते. म्हणून कामशास्त्रादींची प्रवृत्ति
टदोऊन समाजांत विवाहसंस्कार शिरले. हली ते सोडून त्यांचे ठिकार्णी
अनियंत्रित प्रेम ( ४7०० 107० ) सुरू करावें असें सिद्धांत सुरू झाले
आहेत ! त्यांच्या हिताहितत्वाची चर्चा यथावकाश होईलच. तें हितकारक
ठरल्यास खुझ्ाल सुरूं करावे. परंतु अथंशास्त्र काय किंबा कामशास्त्र काय,
हीं दोनही धमेशास्त्राच्या मानानें गौणच आहेत ! कारण, धर्मशास्त्रांमध्ये
नैतिक मूल्ये अलौकिक आहेत तशीं अर्थशास्र आणि कामशास्त्र या शास्त्रां-
मध्ये नाहीत आणि त्यामुळें या शास्त्रांना गौण मानावे लागतें. बुद्धिम्ामाप्य-
वादी लोक उगीचच आपला गैरसमज करून घेऊन स्वतः घोटाळ्यांत
पडतात आणि दुसऱ्यांना घोटाळ्यांत पाडतात. कौटिल्य अर्थशास्त्रात
म्हणतो, “ अथांयत्तो धर्मकामो ? म्हणजे धर्म आणि काम यांची प्राति
आणि पूर्ति अर्थशास्त्रानेच म्हणजे राजकारणशास्त्राने होत असते. परंतु
समाजार्ची जास्त माहिती असलेले शास्त्र ज॑ घमशास्त्र त्यानें माचर हडसून
खडसून सांगितलें आहे कीं, राजकारणापेक्षा धमंशास्त्र हे जास्त बलवान
हिं. स. ६
सिल्क
८रे हिंदृंचे समाजरचनाशासत्र
मानावे. ' स्मृत्योविरोधे न्यायस्तु बळवान् व्यवहारतः । अर्थशास्त्रात बल-
वडर्मशास्त्रमिति स्थितिः ॥ *
मनुष्य समाजांतर्गत आहे असें मानलें म्हणजे, मतुष्य म्हणजे कोण,
समाज म्हणजे काय, त्या दोघांचे परस्पर संबंध कसे असावेत हे प्रश्न उत्पन्न
होतात. समाजांतर्गत मनुष्य द्वा पूर्ण स्वतंत्र आहे किंवा पूर्ण अस्वतंत्र आहे
किंवा कांही बाबतींत स्वतंत्र आणि कांही बाबतींत अस्वतंत्र आहे १ कांडी
बाबतींत स्वतंत्र असल्यास कोणत्या बाबतींत स्वतंत्र आणि कोणत्या बाब-
तींत अस्वतंत्र ! व्यक्तीचे हित आणि समाजाचें हित यांपैक्ती कोणतें प्रधान
मानावे आणि कोणते गौण मानावे ! इत्यादि परक्षांचा समाजस्चनेशी फारच
निकटचा संबंध आहे. यांचें उत्तर जसे कल्पिले जाईल त्याप्रमाणें समाज-
रचना ठरेल. व्यक्तीला प्राधान्य देणाऱ्या समाजांत समाजरचना व्यक्ति-
प्रधान होईल. तदितर समाजरचना गट्प्रघान. म्हणजे जातिप्रधान होईल.
आधीं समाजरचनेरचे हिताहितत्व ठरविल्याशिवाय राजसत्ता; नीति, हक्क
वगेरे बद्दलचे निणेय देणे आम्हांस तरी शक्य वाट्त नाही. जातिहीन समाज
असावा असे म्हणणारे लेखक, वहुराः प्रत्यक्ष शास्त्र आणि इतिहास याशी
परिस्वित नसतात, असा त्यांचे ग्रंथ वाचून पाहिल्यास अनुभव येईल !
हिंदुस्थानमध्ये हली समाजशास्त्र अगर घर्मशास्त्र यांवर जै ग्रंथ प्रसिद्ध
हेत आहित, त्यांमध्ये जागतिक उत्कांतीमध्ये मानवाचा दजो, मानवी हाल-
चाळीमध्ये धर्म आणि संस्कृति यांचा उदय; घर्म आणि संस्कृति ही पर-
स्परांशीं किती निगडित आहेत हा प्रश्न, धर्मविर्रोहषेत संस्कृतीच स्वरूप,
संस्कृतिविरह्वित धर्मांचे स्वख्प, एकमेकांची एकमेकांबद्दल अपेक्षा, या
एकूनएक प्रश्नांचा कोठेही विचार केळेळा दिसत नार्ही, मूळ स्वरूपच
निर्णीत नसल्यामुळें, कोठळा तरी एखादा प्रांत उचदून घ्यावा आणि त्यावर
गौण-प्रधानत्व कार्यकारणभाव ठरविल्याशिवाय कांहीं तरी हालचाली करून
त्याला सुधारणा? म्हणावे आणि ती गोष्ट परंपरेने चालणाऱ्या समाजानं मान्य
न केल्यास समाजाला शिव्या हॉसडाव्या ! समाजाला सारख्या शिव्या हांस-
कलत ०९०७७0१00४५0५०॥४/४५४४५५७० प अकर १ क र कळक औक
० स्वन कन ४८-८८ 00 ७०५0000000
२ याझवल्क्य.. | । 1.
२ नवयुगधभे-फडके; घर्मतत्वनिणेय-तकेतीथे कोकजे, मंडादव शास्त्री दिवेकर
(याक गेरे
आ]गरकरादि समाजसपारकांचे लख वगर:
हिंदूचे समाजर'चनाशास्त्र ८३
-डोत रहाणे हे कांहीं त्या समाजाळा सुधारणेचे साधन नव्हे ! कोणत्याही
वन मजा ् सुथार णा करावयास लावाव याची असल्यास, त्या समाजामध्ये
कही तर आभमानाऱचे स्थान उत्पन्न करावें लागतें ! * मागल्या दांभर
यप[त मानवी वुद्धि चुकीचा मार्ग आक्रमण करीत आहे!; ! समाजांतील
वारट गोष्टीकडे नेहमीं नेहमीं लक्ष देणे हें सरवेसाधारण मनुष्याच्या इष्टीने
मह
वाय आज तयार होत आहे त्याच्याकडे पाहिलें म्हणजे, समाजाचा स्वामि-
मान नष्ट करण्याचा कट विद्वान लोकांत आणि पुढाऱ्यांत झाळेला आहे,
अर्ल वाटल्याशिवाय रहाणार नाहीं !' ' एके वेळीं मानवीखभाव फार दान
आहे. असे कांही 'बर्मपंथ मोठ्या जोराजोराने सांगत असत. आज सर्व
समाजपद्धतीच अनीतिमान आहेत असें सांगण्याचे जे प्रयत्न चाळलेळे आहेत
ऱ्यांचा तितकाच वाईंट परिणाम होतो आहे.” आमचें म्हणणें इतकेच की,
सुधारणा करावयास पाहिजे असेळ तर जरूर केली पाहिजे. परंतु आजचे
वुकत आहे. असे जे आपण म्हणतां, त्यांचें कारण काय असावे आणि
"आपण सांगतां ती पद्धति चांगळी कशावरून, एवढी गोष्ट आमच्या सुघा-
रथा मेंधूनी विशद करून सांगावी, एवढीच त्यांना विनंति आहे.
दाम्दी पूर्वी सांगितलेंच आहे की, समाजरचना दोन तत्त्वांवर म्हणजे
निप्रथान आणि जातिप्रधान या तत्त्वावर होऊं शकते. त्यांची तुल-
नेने हिताहितत्वा*ची चर्चा पुढें करू. येथे असे
*७ नौतीच्या दोन पद्धति पहावयाचें कीं, जशा समाजाच्या दोन पद्धति
असतात, त्याप्रमाणेंच नीतिशास्त्राच्याही दोन
र 'वेळल्ाऱ० | & 1031090882 य 0000७85 खा पिवेपढळर00 9४ (. ४, च ०७. |
> 1८७ ४. उल उ पाण उ०्पाप्पेक्ा ण 1 924, 1925.
ककलणणणीशी १0२१२0? 0२१?१?१ी१णी१ण७णीणिटीणी णी णी
2 .&प3ि-लाा ७. ७४ कता ६1७८७०७
८४ हिंदुंचे समाजरचनाकास्त्र
पद्धति या जगतीतलावर असलेल्या दिसून वेतील, त्यामुळे एका नैतिक पडतो*्चे'
आधार दसऱ्या नेतिक पद्धतीने तोळून पाहिल्यास अथातच अनीतियु्क
दिसतील ! म्हणून कोणत्याही नीतिविषयक पद्धतीची तुलना करावयाऱ्ची'
तर ती साकल्याने करावयास पाहिजे, त्यांतील एक एक भाग घेऊन नव्हे.
त्या पद्धतींची साकल्याने तुलना केल्यानंतर, जिचा बरेपणा सृष्टि उचलून
घरील त्या पद्धवतीलाच आपणाला मान देणें भाग पडेल
व्यक्तिप्रधान समाज असेल म्हणजे व्यक्ति हाच समाजाचा आद्य घटक
म्हणून मानला गेला असेल, तर व्यक्तीलाच आपण ज्या स्थितीला सद्रणी-
स्थिति म्हणू, त्या स्थितीला नेऊन पोहॉंचविण्यासारखे नीतिनियम लावून
द्यावे ळागतीळ, या पद्धतीमध्ये ' मातृदेवो मव ? ' पितृदेवो भव ? * सत्यात
मा प्रर्मादतव्ये ? किंवा 'प्राणाबातानरिवृत्तिः परधनहरणे संयमः सत्यवाक््य ]
काळे शक्या प्रदान युवति जनकथामूकभावः परेषाम् | ? अश्यांसारखे सर्वे-
साधारण नियम व्यक्तींना सांगणे पुरे. येथे मनुप्य हा संव मानवसमाजाऱ्चा
घटक असतो. म्हणजे कुटुंब, जाति अथवा वर्ग, राष्ट्र, धर्म, पंथ ही सर्वे
निष्ठास्थाने त्याच्या बाबतींत गौण मानावी लागतात. त्याला मानव्य आणि
सद्गुण हीं दोन तर्स्वे दिसू लागतात आणि मग त्या तत्त्वांतेन साबरमती
आश्रमासारखे आश्रम उत्पन्न होऊं लागतात. परतु है नीतिशास्त्र खरोखरच
हितकारक आहे, असे आम्हांला वाटत नाही. आणि त्या नीतिशास्त्राचे अनु-
यायी त्यांतील तस्वांना पूर्णत्वाने अनुसरतात असें त्यांनाही म्हणतां येणार्
नाहीं ! ही गोष्ट डोळ्यांपुढे असल्यामुळें, “ खरा खिस्ती. एकच हाऊन
गेळा आणि त्याचा नाश क्रसावर झाला ' असें नित्णे म्हणता. समजा
यांतील पहिळा निवम जो प्राणाघातानिवत्तिः तो इंग्लंड सारख्या देशाने
अंगिकारिला आणि मग जमनीने इंग्लंडवर स्वारी केळी तर अथोतन्च
इंग्लंडने हत्या टाळण्याकरितां जमनीला आपल्या राष्ट्रावर स्वारी करू द्यावी !
कारण, “ महापुरें झाडें जाती तेथे लव्हाळे वांचती ? आणि बायदलमध्येदी
सांगितलें आहे कौ, 'नम्ने असतील त्यांना जगाचे राज्य मिळेल ? *राजाऱ्चा
भाग राजाला देऊन टाका ? हा उपदेश सत्य होईल असे इतिहासाकडे
कण णीनणा पगभसर पकी रतीला भक पळाकक्ली
२ पणाल शते विणता शणाते ७0०णिशाड 097 ० ठप0्टवी,
हेंदूंचे समाजरचनाझास्त ८५
पाहिळे तर खन वाटत नाहीं ! पुढे तसे-म्हणजे घाणाधातानिवस्ति
नियम पृणत्वाने पाळणारे समाजच श्रेष्ट पदवीला पोदोचर्णे ही गोष्ट-- वडून
रळ अस भांगितळे जाते. त्यावर उत्तर इतकेच, ज्यावेळी तसे घडून
र "८ त्यानेळी रतिदास ती गोष्ट नमूद करून ठेवील ! दुसरा, ' चोरी न
क्ण ४ नियम तीन दाब्दांल सांगतां आळा, परतु तो असलांत कोठें
गेन जाळला दिसता काय £ टरलिझाबथ राणीच्या कारकिदींत सर फ्रन्सिस
४१७ टोकन. फरॉविशार बगर रेग्लंड देशाचे प्रसिद्ध टयावदी समुद्रावर
*पेनच्या माठाची टट्मार करील असत, ती चोरी दोते किंबा नाही रु
करस ठरमावयाच १? विस्ती घमात ज्या ददा आज्ञा आहेत त्यांमध्ये : तूं
बोरी करू नकार्स ' अश्ीदी पण आज्ञा आहे. सर फ्रॅन्सिस दरेक याने रोज
याथबळ जाणन दोसखाबण्याकरितां एक मिक्षकदी आपल्या जहाजावर घेतला
त! परतु सर फॉन्सिस क आणि रंग्लंडचे राष्ट वा दोघांनाही चाललेला
अननर वारी जा असे बाटळे नाटी' !' मग काय कालपरत्वे आणि
स्थडपरत्य नारीची स्याच्या बदळत असते असे मानावसार्चे ! वॉरन
न्टिगज वगरनी टिंदस्थानांतून जो बसुमार पसा नेळा त्याचा अथ कसा
ननवयाबा १ * चारी करू नये) हा निवम एकनिष्टेने पाळणे श्रेष्ट, का
निष्टा त्रे!
सत्य वाक्य बोलाचे श॑ खर. परंतु असत्याभे जर कुटुबाचें रक्षण होत
असळ, तेर व्यसनच सत्येनिष्टा पुढे करून कुटुंबाचा नाद करणें हित-
कारक होणार नाहीं » अस आमचे येयक्तिक मत आहे. ज्या महाभारतामर्ध्ये
“ हजार अशवमेच यज्ञांपेक्षां सत्याची मातबरी जास्त आहे ? असे सांगितले,
"याय महाभारतांत द्रोणाचायाच्या प्रबळ प्रतापापुढें ज्यावेळी पांडव सेनेऱची
देना झडाली त्यानेळीं, सव नीतिशास्त्रजञांचा अग्रणी जो योगेश्वर कृष्ण
यान यमराजनासारण्या सत्यनिष्ठ राजाला असत्य बोलण्याचा उपदेश केला
असटी सगितन्ट आहे ! महाभारतांतील हे एकच उदाहरण इतक सोठें
जक 220५. उेणकर शत्रन वटेन ्ाल 4“: “> न टक टिलर क र.
१ (3९ तीच तलत
> ह ०01९७७० (७७111१6650 ७४ 190. 1.) 7. न ळढोरड.
- तिळलाळ]. हाळा 10४. णछाफशा८ जिलाल्हा; पडा ची खी. फ्ळपाठ्य
हकवा कूच १ तयात पा 0,
८६ हिंदूर्चे समाजरःचनांशास्त्र
आहे कीं, याच्या आधारावर कोणीही व्यक्ति केव्हांही खोटे बोलण्याचे
समर्थन सहज करूं दकेल ! यावरून दिसून येईल कीं, सत्य वाक्य हे
कशाचे तरी (काय ते पुढें पाहूं, ) साधन_ आहे, स्वतः साव्य नव्हे जू-
नच आयंतत्त्वज्ञान्यांनी सत्यकथनाला * न नमंयुक्त वचनं हिनस्ति न स्त्रीज
राजन् न विवाह काले । प्राणात्यये सर्वधनापहारे पंन्वानृतान्याहरपात
कानि !! ' अशी अपवादस्थळें सांगितलेली आहेत
थोडक्यांत सांगावयाचे तर, या नीतिशास्त्राचें भ्रेष्ठांचा विनाश एवढेच
फळ आहे. कारण असें नीतिशास्त्र श्रेष्ठ लोकच पाळणार, इतर कांही तिकडे
लक्ष देणार नाहींत, भारतीय वीर कण हा मोठा दाता म्हणूनच त्याची
बचकुंडळे जाऊन त्याचा नाश॒ झाला ! या वाबतींत हिंदुस्थानांतील
नीतिभीरू लोकांना किती चास सोसावा लागला आहे त्याच्ची साक्ष इति-
हास देऊन राहिलाच आहे ! याचें मुख्य कारण असे आहे कीं, या तत्त्व-
ज्ञानांत ग्रहीत धरलेली संधनिरपेक्ष व्यक्ति ही चीज पृथ्वीच्या पाठीवर
कोठेंही अस्तित्वांत नाहीं, पुन्हां आपण स्वतः, कुटुंब, जाति अगर रट.
ग्रांत, राष्ट्र, मानव्य वगेरे जे एकावर एक असे निष्ठेचे प्रकार सांगितळे
जातात, ते एकमेकांहून नैतिक दृष्ट्या श्रेएच आहेत हें ठरविण्याला कांहीही
साधन आहे असे आम्हांला वाटत नाहीं. सवसाधारण सनुष्यापुढे मानव्य
वसैरे कल्पना ठेविल्यास, तो कार्यप्रवण होईल असे आम्हांला वाटत नाही.
पूर्वी अश्या तऱ्हेची नीतिरचना मुख्यतः गोतमनुद्ध, येशू खिस्त वगेरे
तत्वज्ञान्यांना मनुष्यप्राण्याला अंती हितकारक म्हयून सांगितली, आध-
निक कालामध्ये अश्या तऱ्हेची नेतिकपद्धति थोरो,टॉलस्टॉय, गांधी वगेरे सांगत
आहेत. अश्या तऱ्हेच्या नीतिरचनेची निष्ठास्थाने भाववाचक अगर गुणवा*चक
(3-05790) असल्याकारणानें, प्रत्यक्ष म्हणजे वस्तुवाचक ((/०7०7618:)
निष्ठास्थान या पद्धतीमध्ये उत्पन्नच होऊं दकत नाहीं ! गुण हे अव्यक्त
असल्याकारणानें त्यांच्यावर निष्ठा असो अगर नसो ते कांहीं आपल्या जागे-
वरून ढळत नाहींत आणि म्हणून या निष्ठावताचे कृतीचा परिणाम प्रत्यक्ष
टक ०० ह ूविनि ड्रम कोका रीस पणणेणा लाक शीण.
२ .&॥७]5 ७70 ७0पऐंतपा ०4 ०. 18)]७५॥॥७॥ 0७४ 01 ६०% 7०0०;
२३१18७ 0: 006 ९019718101 100७९७॥, ४०0४ 0 ठिघ्ाद्ि'७ पणे ०७0 क०7£3 ७४
5, 1). 8830
हिंदूच समाजरचनाद्यास्त ८७
भौतिक जगांतच पहावबाचा असतो. परंतु या नीतिशास्त्राला तर तत्त्वापुढे
सर्व भौतिक जग तुच्छ आहे ! मग अक्षी व्यक्ति आपल्या म्हणण्याच्या
सिद्धचर्भ अतिभौतिक शक्तीचा आश्रय करूं लागते. पूर्वी खिस्तानें हेंच केलें
आणि या युगांत रा. गांधी तंतोतंत तीच गोष्ट करीत आहेत. समाज
असा निष्ठाहीन बनला म्हणजे मानवी स्वभावांची इळूइळू अधोगति होऊ
> तत्त्ववेत्ता क्रेडरिक निळो म्हणतो, ' खिस्ती धर्स हा चांडाळांना
याग्य असा घर्म आहे. ' अश्या तर्हेचे सर्वसाधारण धर्म सांगणाराची
स्वतःची तरी काय स्थिति झाली ! साक्रेतिसाला समाजाला लागलेली कोड
असे समजून समाजाने त्याला देहांत प्रायाश्चित दिलें, येथ खिस्ताला त्याच्या
राष्ट्रांतील लोकांनीं कुसावर ठोकून ठार मारळें आणि लियो टॉलस्टॉय हे
ग्रहस्थ आपल्या समाजांतून जबळ जवळ बदिष्कृतर्च होते !
उलट ज्या समाजरचनेमध्ये जाति किंवा गट हे जेर्थे समाजाचा पाया
मानला जातील तेथे नीतिद्यास्त्रही त्या गटपद्धतीला अनुसारी असेच उत्पन्न
व्हावयास पाहिजे. याळा आपण जातीय अगर राष्ट्रीय पद्धति असे म्हणू.
तेथे व्यक्तीला स्वतंत्र अस्तित्व नाहीं- येथे ७.छाः 18 पि2€ पाठि फी
500168, पहिल्या पद्धतींत 500168 18 06 1 ७70॥७(॥01) ७ 19187), व्यक्ति
ज्या संघांत जन्मास आली, त्या संघाचे सवे हक्क व्यक्तोला सहजच पात
होतात. परंतु त्या व्यक्तीला आपल्या सर्वे वासना, मावना, कल्पना वगेरे
त्या वर्गांचे हक्क, त्या वर्गाची सुखडुःखे, त्या वगोला घाळून दिलेल्या
मर्यादा,यांनीं नियंत्रित करावयास पाहिजेत. अद्या तऱ्हेचे नीतिझ्षास्् ख्िरसत-
पूर्व रोमन राष्ट्रांचा धम, जुना यहुदी घर्मी आणि हिंदुधर्म या संस्थांमध्ये
प्रतीत झाळेळें दिसून येईल. यांत प्रत्येक गटाला स्वतःच्या अद्य देवदेवता
आहित, स्वतःची अर्शी नैतिक मूर्ल्ये आहेत, स्वतःची अर्शी इतरांत न
सांपडणारीं निष्टास्थाने आहेत. येथे निष्ठास्थाने प्रत्यक्ष असल्याकारणाने
आणि निष्टास्थानें अढळ आणि निश्चित असल्याकारणानें त्या नतिक
मूल्यांचा प्रत्येक व्यक्तीच्या मनावर पूर्ण ताबा आहे. असे समाज पूर्ण संघ-
टित स्थितींत असतात. ग्रीक व रोमन लोकांत पूर्वी अश्याच तऱ्हेची नीति-
पद्धति होती. ग्रीसच्या बाबतींत सांगावयाचे तर, तत्त्ववेच्यांनीं आपली |
२.७ ७ए-णा 0७.
क्य
८८ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
तत्त्वें नैतिक प्रश्नांत घुसडून ग्रीसचा नाश केला ! रोमन लोकांच्या बाब-
तींत असें घडून आलें कीं, खिस्ती धर्माने जातीय नीतीच्या ठिकाणी
व्यक्तिप्रधान नीति उत्पन्न करून रोमन साम्राज्याचा नाद केला ! त्या-
प्रमाणे धाडसी मुसलमानी संस्कृतीची तीच स्थिति झाली. ती व्यक्तीप्रधान
असल्यामुळें तिची प्रथम झपाट्याने वाढ झाळी आणि तितकाच लवकर
त्याचा उपसंहारही झाला. अशा तर्हेने नीतिश्ास्त्राच्या दोन पद्धति आहेत
आणि त्या दोन तऱ्हेच्या समाजरचनेला धरून आहेत.
एक गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे की, समाजरचना ज्या मूलतत्त्वावर
झाळेली असेल, त्याच तत्त्वावर त्या समाजांतील नैतिक मूल्यांची उभारणी
व्हावयास पाहिजे. हिंदुसमाज जातीय पद्धतीवर उभारला असल्यामुळें येथे
. व्यक्तिप्रचान नैतिक मूल्यांना मुळींच स्थान नाहीं. आणि हीच गोष्ट आमच्या
इकडील जहाल सुधारकांना अजून कळावयाची आहे ! समाज नाहाच्या मार्गा-
ला लागल्यावर म्हणजे सुवारल्यावर न कळो, इतकीच परमेश्वराजवळ प्राथना
आहे ! आमचे आधुनिक महात्मे येशू ख्िस्ताचा अवतार असल्यासुळे येद्यू
खिस्तारने व्यक्तिप्रधान नैतिक मूल्ये पसरवून ज्याप्रमाणे रोमन साम्राज्याचा
नाश केला, त्याप्रमाणेच आधुनिक जुन्यांतील जुना शिलूक राहिळेला जो
हिंदुधम त्यामध्ये ही सांथ पसरवतीळ आणि त्यांनाही आपण महात्मेच म्हणूं!
शांति चांगळी खरी पण तिला देखीळ कांही तरी मयोदा पाहिजे. नीति-
पद्धति, समाजरचनेच्या मूलतत्त्वांशी विरोधी असतां कामा नयेत. समाजरचना
जातिप्रधान आणि नीतिपद्धति व्यक्तिप्रधान, ही कल्पनाच हास्यास्पद आहे!
परंतु हिंदुसमाजांत दह्ीं तिलाच समाजसुधारणा असं म्हणतात ! पुन्हां
मनुष्याला जर खरोखरीच आपल्यांतील सदूगुजगांची वाढ करून घ्यावयाची
असेळ तर, त्याला स्वतःचें असे निष्ठास्थान असावयास पाहिजे. सत्य,
: दया वगैरे अस्थिर, अव्यक्त आणि अर्थद्यून्य अशा निष्ठास्थानांनीं प्रत्यक्ष
निष्ठास्थानाची जागा भरून निघत नाहीं. प्रश्न असा उत्पन्न केळा जाईल कीं,या
दोन तऱ्हेच्या नीतिपद्धतींमध्ये कांडी तडजोड, देवाणघेवाण घडवून आणावयास
नको काय १ आपण संकुचित असें जातीय निष्ठास्थान नष्ट करून, संबंध हिंड
तेवढा एक अश्या तऱ्हेची मनःप्रव्रृत्ति उत्पन्न केली तर जास्त बरे, असें कां्डीचे
म्हणणें आहे त्याचा विचार करूं. जातीच्या ठिकाणीं समाज हें निष्ठास्थान
टर
साळ म्हणज अथोतच जातीय आभेमान नष्ट होणार, परंत जभिमार
परिणाम करतो, हा जोब समाजसुधारकांना कसा लागला तेंच
कळणे कठीण आहे! जातीय अभिमान नष्ट झाला म्हणजे जातीने सर्च समाज-
कारजांत आपली म्हणून जी कांही विशिष्ट संस्कृति समाजाला द्यावयाची तीही
घ्या अभिमानावरोबर नष्ट होईल. हिंडुस्थानच्या इतिहासांत प्रत्येक जातीने
झापले म्हणून केळेळें विशिष्ट कार्य दाखवितां येईल असे आम्हांला वाटतें. जातीय
भमान, सवच तऱ्हेचा आभमान-पोकळ गवे नव्हे-हा अत्यंत उपयुक्त
गुण आहे; ही गोष्ट थोडासा विचार करून पाहिल्यास सहज कळन येण्या-
' सारस्थी आहे |
असो. समाजरचना दोन पद्धतीनें होऊ शकते असें मागें सांगितळे,
पाटल्या पद्धतीमर्थ्ये प्रत्येक घटक असा वेगळा घरून, समाजांतील प्रत्येक
ननमध्य स्वतःची अशी कांही प्र्रात्ति पिंडांत्च असते असं समजन. सर्व
व्यक्तना सव तऱ्हेचे शिक्षण, सवे तऱ्हेचे बंदे मोकळे ठेवून समाजाची वाढ :
करून व्यावयाची, हें तत्त्व असते. येथे नैसर्गिक निवडीने अगर नैसर्गिक
निवडीचे नियम जाणूनबुजून लावून ससाजामध्ये विवक्षित तऱ्हेचींच माणसें
अमक्याचच लोकसंख्येत उत्पन होतील अश्या तऱ्हेचा प्रयत्न नसतो.या पद्धती-
म“ जन्मकाळी कोणीही हूळका मानावया'चा नसतो. मग पुढें त्याचे गुण
पाहून तो श्रेष्ठ अगर कनिष्ट ठरेळ तसा तो समाजांत राहील. येथे श्रेष्ठ गुण
सहज कोठेही म्हणजे समाजाच्या कोणत्याही थरांत सारख्याच प्रमाणांत उत्पन्न
होतील असा जो मुद्दा ग्हीत घरळेला आहे, तो पराणिशास्त्राच्या सिद्धांतांना
विरोधी आहे, आणि तक्षा पद्धतीचें ह्दितकारित्व अजून सिद्ध व्हावयाचे आहे
सवसाधारण मानवापेक्षां ज्यांच्यामध्ये थोडेसे तरी हितकारक गुण जास्त अस-
तीळ त्यांची संख्या वाढवीत जाणें आणि सर्वसाधारण व्यक्तिगुणांपेक्षां
ऱ्यांचे गुण हळके असतील त्यांची संख्या कमी करीत जाणें, अशा तऱ्हेने
या पद्धतींत सुघारणा झाली पाहिजे असें युरोपांतील समाजसुधारक देखील
आतां म्हणू लागळे आहेत. सवे सारखे असून त्यांच्या गुणांवरून स्थान
ररवावयाचे असे सांगणारांनीं खरोखर समाजांतील जननसंख्येला मुळीच
बंधन घालतां कामा नये. ज्यांची लायकी असेळ ते जगतील, फक्त सवोना
१ क पशन्पाट घळ ०३ 0७४ 12:0008910 109591'७70 10602
ड्सॉऱ्च
९८ हिंदूचे समाजंरचनाशास्त्र
संधि दिली म्हगजे झालें. परंतु या ळेखकांना समाजशास्त्राचा नसला तरी
आनुवश पद्धतीचा थोडासा बोध झाला असल्याकारणानं, त्यांनाही जास्त
हितकारक आणि कमी लायक असे समाजाचे वगे करावे लागले !
दुसऱ्या पद्धतीमध्ये कांदी कुटुंबाचे गट म्हणजे जाति ही आद्यघटक मानून
त्या गटांनीं आपले गुण सिद्ध करावे, असे तत्त्व ग्रहीत धरलें जाते. बेथ
उन्नति व्हावयाची ती गटाची आणि अवनति व्हावया*ची तीही पण गटाची.
पहिल्या तऱ्हेची पद्धति जिला पाश्चात्य संस्कृति या नांवाने आज संबोधितात.
त्या संस्कृतीमध्ये अवलंविलेली दिसते तर दुसरी पद्धति ही दिंदुसमाजपद्धतीचा
पाया आहे. या दोदोतील श्रेष्ठकनिष्ठमाव कांही तरी निश्चित ध्येयाच्या
अनुरोधाने ठरवून घेऊन मग आपला नीतिशास्त्राचा निणय करावा लागेल.
तोंपर्यैत अमक्या 'चालीरीतीला कलंक म्हणावें आणि अमक्या चालीरीतीला
दितकारक म्हणावे, या दोन्ही गोष्टी ठरवितां येणें अशक्य आहे. परंतु त्या
अशक्य गोष्टींच हिंदुसमाजांत आज चाललेल्या आहेत !
संस्कृतीचा प्रश्न, हा मानवानें प्रत्येक क्रिया निसर्गतः अज्लीच कराबी र्की;
नातीला विरोधी होणार नाहीं, असा त्याचा स्वाभाव बनवून टाकणें हाच
आहे. या बाबतीत म्हणजे ध्येय ठरविण्याचे
बाबतींत सावरमतीच्या आश्रमांतील महा-
त्म्यांचें मत बरोबर आहे. परंतु त्याचे साधन
मात्र ते महात्मे मानतात तसें व्यक्तिस्वातंच्य हे नव्हे ! सव दिवाणी आणि
फौजदारी कायद्याचा प्रधान पाया जो व्यक्तीचे स्वतंच्य कतेत्व आणि म्हणून
त्याची कोणत्याही कृत्याबद्दळ जबावदारी हा मानवशास्त्रांचा विचार केल्यास
सिद्ध ठरत नाहीं. म्हणून समाजांचे आणि संस्कृतीचे रक्षण अनुवशाच्या
मदतीने जाति-नीतियुक्त करून करावयाचे असतें. बाह्य कायद्याचे पोचट
टेकू देऊन नव्हे ! म्हणून मानवी वर्तनाला नियम लावून देण्याची महत्वा-
कांक्षा धरणाराला प्रत्येक गोष्टींचा अत्यंत खोळ विचार करावा लागतो. मानवी
क्रिया, अंतःकरणांतील प्रवृत्ति, सामाजिक नैतिक मूल्ये, भोतिक परिस्थति;
हवामान, कडतुमान इत्यादि जगांत दिसून येणाऱ्या तत्त्वांनी नियेत्रित झालेली
१८ सानवबी जीवितावर
निसगोचे परिणाम
हिंदूच समाजरचनाशात्र ९४
असते. त्याची क्रिया त्याच्या भोवताली उत्पन्न होणाऱ्या वनस्पति. तेथे
असणारी धान्ये आणि त्याच्याजवळ असलेलीं माणसाळलेली जनावरें;
यांवर देस्वील अवलंबून आहे. या सर्व गोटी मनुष्यवाह्य असल्यामुळे आरि
त्यांवर सवेथा तावा मिळविणे मनुप्याळा सरबंथा शक्य नसल्यासुळें, येथेही
या बाबतीतील नियम .समाजावून घेऊन त्याप्रमाणें आचारभेद करावयास
पाहिजे. येथे आधुनिक स्वातंत्र्यवादी पॉडेत विचारील कीं, कार्यामध्ये हवा-
मानार्चा काय संबंध दाखवितां येईल १ तर त्यांना इतकेंच विचारावयारचे
की, उन्हाळ्यांत सरकारी दरबारी पंखे कद्षाकरितां लावतात ! कांही एक
उष्णतामान होऊन गेल्यानंतर पुढें मनुष्याच्या हातून कार्य चांगल्या तऱ्द्देनें
घडू शकत नाहीं, ही गोष्ट येथें कबूल केलेली आहे आणि तै बरोबरही आहे.
हिंदुस्थानासास्ख्या उष्ण कटिवंधांतील देद्यांत कोटलेही कामकाज दिवसा- :
च्या पूवाधात केल्यास तें उत्तराधात केलेल्या कामापेक्षा पुष्कळच जास्त
दोऊन सार्वजनिक पेश्ाचा अपव्यय बांचेळ, परंतु येथे सर्व कामकाज दुपारी
करण्याची पद्धति पडून गेळेळी आहे आणि तीच आपणास नेसर्गिक वार्ते.
इंग्लंडमध्ये जेथें नैसर्गिक उष्णतामान फारसें वाढत नाहीं, तेथे अर्थातच
दुपार्री काम करण्याची पद्धति फारशी हानिकारक ठरणार नाहीं. दिंदुशास्त्र-
सांनी या बाबतीत लावून दिलेले नियम अत्यंत हितकारक आहेत. परंतु
साहेबाचे सागेक्षित राज्यच वेगळें ! कारमीारपासून कन्याकुमारीपर्यंत सवे
तऱ्हेच्या कटिबंधांतून कामकाजाची एक वेळ, यालाच म्हणतात सुधारणा !
ज्याप्रमाणे दिवसाच्या वेगवेगळ्या भागाचे मानवप्राण्यावर म्हणजे त्याच्या
द्वातून घडणाऱ्या क्रियेवर वेगवेगळे पारेणाम झालेले प्रत्यक्ष दिसून येतात,
त्याप्रमाणेच वर्षाच्या वेगवेगळ्या कतूंचेही परिणाम मानवसमाजावर झालेले .
दिसून येतात. म्हणून मानवी आचारांचे नियेखण करू इच्छिणाऱ्यांना या.
सर्व गोष्टींचाही विचार करावयास पाहिजे आणि तो दीर्घदृष्टि हिंदुसमाज-
शास्त्रज्ञांनी केळेलाही पण आहे. युरोपमध्ये जमा केलेल्या आंकडेक्षास्त्रा-
बरून असे दिसून आले आहे' कीं, आत्महत्या, वेड लागणे, दारूबाजीचा
१ एांरया ण्य एप फण, ०१ ७0७०७७ ग लया
(४ 09 उिठापळा'त0 त)स्वृपा० जफांतळ] पा8का-00)1017050,
र ढाळत एर ४० 5७01600000 13) 5०लण०डर ७४ उ०न'ड७ 0086007.
1 8011.
९२ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
'वेडांत परिणाम होणे, सर्वेसाधारण अधोगवायूरचे प्रमाण वगेरे रोगांचे प्रमाण
जानेवारी महिन्यापासून जून महिन्यापर्यंत वाढत जातें आणि जून महिन्या-
यासून जानेवारी महिन्यापर्यंत पुन्हां कमी होत जाते. याचा अर्थ असा
होतो को, जानेवारी ते जूनपर्येतच्या काळांत असा कांहीं तरी फरक होत
र्चाळला आहे कीं, तो मानवी जीवाला हितकारक नसावा. असे कां होते
त्याचीं कारणें जरी सांगतां आलीं. नाहींत तरी ही गोष्ट नमूद करावयास
पाहिञे, हें कोणीही नाकबूल करील असे मळा वाटत नाहीं. पुढें आणखी
तपशीलवार विचार केळा तर, कोणत्याही बाबतींत होणाऱ्या चढउता-
रांच्या सारखेपणासुळें ( 8एप या 8४ खा ठ्पा'ए७ ) मानवी जीविताच्या
बाबतींत जानेवारी आणि डिसेंबर, फेघ्रुबारी आणि नोव्हेंबर, मानचे आणि
आक्टोबर अश्या जोड्यांचा अधिकार सारखा असलेला दिसून येईल. सर्वांत
जास्त वाईट परिगाम मे, जून, जुलई, आगस्ट या महिन्यांत होत. अस-
. ठेला दिसून येईल. या पद्धतीनें बिचार करून वर्षांची विभागणी आणि
त्याशी अविरोधी असे व्यक्तीनं पाळावया*चे नियम सुधारलेल्या यूरोप आणि
असेरिकेंतील पद्धतींत मळा बा*चावयास मिळाले नाहींत. परंतु हिंदुसमाज-
शास्त्रज्ञांनी मावत मानवी जीवावरील परिणाम लक्षांत घेऊन ते परिणाम
' कमजोर करण्याच्या दृष्टीनें वेगवेगळ्या काळाला वेगवेगळे आचार लावून
दिळे आहेत. प्रथमतः हिंदूनीं वर्षांचे दोन भाग केले. ते म्हणजे उत्तरा-
यण आणि दक्षिणायन. ते भाग बरोबर परिणामाच्या दृष्टीनं जे भाग पड्डं
शकतात त्या भागांशीं संवादी आहेत. पुढें कतुचर्यमध्ये हिंदुसमाजशास्त्र-
ज्ञांनीं जे अधिकार लावून दिले आहेत, तेही पण परिणामाच्या दृष्टीने
बरोबर जमतात. त्यांनी मलुष्याला कामोपभोगाच्या दृष्टीने कोणते
महिने हितकारक आणि कोणते महिने अहितकारक हें सांगतानाही बरो-
बर तेच नियम अनुसरलेळे दिसतात. अशा तऱ्हेने अगदीं जागतिक स्थितीचा-
देखीळ पद्धतशीर विचार करणाऱ्या लेखकांना कोणाही आय्. एम.
' एस्. मधील अधिकाऱ्यांनी नांवें ठेवावींत आणि त्या मूखोची री आमच्या
इकडील बावळटांनीं ओढावी हा काळार्चा महिमा आहे ! वैद्यक! ग्रंथ वर्षो-
. तील क्रतूना पुढील अधिकार देतात. “ सेवेत कामतः कामं तुसो वाजीकृतो
१ अष्टांगद्दय-सूत्रस्थान.
हिंदूचे समाजरचनालास्त र्
०४
हिमे । त््यहाद्वसंतशरदोः पक्षात् व्षानिदाघयोः || ? येथें वर्षा आणि निदाघ.
वसंत आणि शारद् , हेमंत आणि शिह्िर या जोड्यांना जीवसृष्टीचे इघीने
सारखे अधिकार दिलेले. आहेत. हिम शब्दाने हेमंत आणि दिक्षिर असा'
अर्थ व्यावपास पाहिजे. कारण वेदिक वाड्ययांमध्ये वषांची तशीच विभा-
गणी केलेली दिसते. * द्वादरामासाः पंच क्तवः हेमंतरिठिरयोः समा-
सेन१ | ' आतां या दिलेल्या कतूंच्या जोड्या आणि पूर्वी आलेल्या महिन्यांचे
साधम्ये ही ताबडतोब लक्षांत येऊन आयोच्या ज्ञानाबद्दल आश्चर्ये वाटल्या-
द्विवाय रहाणार नाहीं ! 'मीनमेषयोवसंतः' या आये नियमाप्रमाणे नोव्हेबर,
डिसेबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या चार महिन्यांत हेमंत आणि दिक्षिर छतु
येतो त्यावेळीं जीवाला भोग सांगितलेला आहे. म्हणजे त्यावेळीं वर्षाची
स्थिति जिवाळा फार कमी अपायकारक आहे.
ज्याप्रमाणे कतुमानाचा समाजावर परिणाम होतो, त्याप्रमाणे वारा.
वनस्पति, खालेलें अन्न यांचाही परिणाम होतो आणि त्याचाह हिंदुसमाज-
शास्त्रकारांनी विचार केलेला दिसतो. वारा, पाऊस यांचचा मानवी नीतीर्शी
संबंध वर पह्ाणाराला दिसत नार्ही म्हणून त्या बाबतीत साक रहाणे
शहाणपणावेच लक्षण आहे. परंतु त्याबद्दल कांही समजावून न घेतां
निश्चित मत सांगणें हें धाडसच आहे असे आम्हांला वाटतें. उदाहरणच
घेऊन सांगावयाचे तर असे दिसून आलें आहे कीं, अमेरिकेमध्ये पपा
नांवाची जीं गवताळ कुरणें आहेत त्या कुरणांवरून वहात आलेला वारा,
ज्या ज्या गांबांवरून अगर शहरांवरून जातो त्या त्या गांवी अगर शहरी
त्यावेळीं तेथील वस्तीमध्ये भांडखोरपणा, खून करण्याची प्रवृत्ति वगेरे
घातुक प्रवृत्तीची वाढ झालेली दिसते'! येथे भौतिक स्वातंत्र्याच्या रष्टीने
प्रश्न करावयाचचा म्हणजे इतकाच कीं, परमेश्वराचेंदेखीळ अस्तित्व नाकबूल
करणाऱ्या मानवप्राण्याची नैतिक स्वतंत्रता अशी वाऱ्याच्या झळकेबरोबर
कशी पार नष्ट झाली १ खणे गोष्ट अशी आहे कीं, वैयक्तिक नीति अगर
अनीति आणि सबंध संघांतचच अनैतिक वातावरण उत्पन्न होणे, या दोन
स्थितींतीलळ फरक आमच्या इकडीळ समाजसुधारकांना अजून बरोबर
0000000000... नाणे क तक का कद य
१ ऐतरेय जाह्मण. |
२ (फत ७] 50लणत्टश 07 पणाल पभ,
र
२९% हिंदुंचे समाजरचनाशास्त्र
..- कळला नाही आणि याचाच अर्थ असा काँ, नैतिक मूल्ये ही काय वस्तु
आहे यार्चा त्यांना बोध झाळेला दिसत नाही ! अद्या तऱ्हेचे वायूचे परिणाम
'आर्य-वाड्ययांमध्ये सांगितळेळे सांपडतात. परंतु ते पडताळून पहाण्याचे
ऐवजी त्यांची थट्टा केलेली मात्र आढळून वेईल! पदार्थविज्ञान शास्त्रा
तीळ शोध करण्याला आणि ज्ञान मिळविण्याळा मात्र अगदीं काटेकोर
आणि नाजक प्रयोग केळे पाहिजेत, फक्त सानवाबद्दळ सात्र काणत्याहा
र्चा सूक्ष्म अभ्यास करण्याचे कांहीच कारण नाहो, असे त्यांच मत
असावें असे वाटते. फायकरचचा कथोड रे, रोएन्टनेनचा एक्स रे, प्लकऱची
. क्कांटम पद्धति, आइन्स्टाईंनची रिलेटिव्हिटी यांचा अभ्यास साचे अगद
नाजुकांत नाजक प्रयोग करूनच झाला पाहिजे. परतु मानवाचा अभ्यास
सात्र. “मला असें वाटतें कीं,!' या वाक््यांनीं पूर्ण होतो ! वाऱ्यांचे पारणाम
मुळीच होत नाहींत; अद्यासारखीं प्रयोग न करतां केलेलीं विधान ऐकिल्या-
बरोबर, तुमचे एक्स रे वगैरे सवे एक ठुचेगिरीचें थोतांड आहे असे
खुद्याल उत्तर द्राव ! भौतिक हालचाली जर बरोबर मोजमाप केल्या-
शिवाय कळत नाहीत तर, मानवी हालचालीचे तरी तद्या मवागाशिवाच
ज्ञान कसें होऊं शकतें, ही गोष्ट आमचे सुधारलेळे बंधुच जाणोत ! आमच्या
संस्कृत वाड्ययांशीं ज्यांचा परिचय आहे त्यांना ही गोष्ट माहीत आहे कीं
: सल्य पर्वतावरून वहात आलेल्या वाऱ्यामुळे कामविकाराची दाद द्ोते
अदी लेखकांची कल्पना होती. परंत त्या तऱ्हेचा शोध आंकडेवारान काणा
करून पाहिला आहे असें आम्हांला वाटत नाही. अथातूया वाह्य परिख्थिर्त
तो तो गुण वाढत असला, तरी तो तो प्रत्यक्ष गुन्हा मानवाच्या अतयंत
बुत्तीवरच अवलंबून राहील. परतु एकदर समाजात त्या त्या वकासचा
वाढ होईल खास. हा परिणाम कमजोर करण्याकरितां कांही युक्ति योजा-
वयास पाहिजे किंवा नको आणि तशा तऱ्हेचे नियम समाजक्यास्त्रज्ञाने
लावून द्यावे किंवा नाही हा अत्यत विचाराऱचा पश्न आहे. द्धी समाजांत
असलेली पद्धतीच्च मोठी विचिल आहे !' आधी गुन्हे, मारामाऱ्या, सग
र्यांचे कारण शोधून काढण्याकरिता चौकशी, कमेट्या आणि रोवर्टी त्या
कमिट्यांचा रिपोटे आणि पुनः डोवटीं व्यक्तिस्वातंत्र्य ! गुन्हेगारीवर्रील
अंथांतून अक्लीं अनंत उदाहरणें काढून दाखवितां वेतील,
हिंदूंचे समाजरचनादास्त्र ९६.
जसा वरील दोन तत्त्वांचा विचार झाला त्याममार्णेंच, देराविषयक गुणांचा
देखील विचार व्हावयास पाहिजे. देशांचे गुण असे असतात कीं, जे वंश
देश्याच्या ज्या भूमीभागांत प्रथम उत्पन्न झाळे असतील; त्याच देशविभागांत ते
जयू हाकतात ! या विषयासंबंधी फारसा अभ्यास झालेला नाही, जो झाळेला
आहे त्यावरून असें अनुमान निश्चित' निघते. हें आज शास्त्रज्ञांमध्ये पुढे
थेत असलेळें मत धर्मशास्त्रकार मनूला नक्की माहिती होतें. धरमशास्त्राचा
म्हणजे मानवसमाजाचा अभ्यास करावयाचचा तर, मूलभूत गोष्टी घराव्या
ळागतात. त्याचा मनूने पूर्ण विचार केळेला आहे. “ देशधमीन् जाति-
भर्मांन् कुलधमोश्र श्ाश्वतान् । पाषंडगण धमोश्व शास्त्रेडस्मिनुक्तवान् मनः *
या शहोकामध्ये शाश्वत या पदांचा अर्थ काय होईल १ शाश्वत म्हणजे न
बदलणारे देशधर्म, जातिधर्म, कुलधर्म कोणते १ घर्म ते शब्दाने आचार हा
अर्थ जर प्रदर्शित होत असेळ तर, इतिहासांत आचार बदलत गेळे असे
'एख द्यार्ने दाखविल्यास, त्यापासून कोणती'च अर्थनिष्पत्ति होत नाहीं. बद-
रत गेळे असतील तर, तो बदलणारांचा दोष धर्मशास्त्रज्ञांना ते बदलू
नयेत असें वाट्त होतें असेंच ठरेल. पुन्हा घम राब्दाचा आचार असा
अर्थ मानल्यास प्रतिज्ञा करणाऱ्या ग्रेथकारानें अद्या तऱ्हेचे वेगवेगळ्या
देशांचे, वेगवेगळ्या जातींचे अगर वेगवेगळ्या कुलांचे आचार त्याने आपल्या
अर्थांत कोठें तरी द्यावयास पाहिजे होते. परंतु तर्से कोठेंडी केलेळें आढ-
ळत नाहीं. म्हणून येथे धर्म शब्दाचा अर्थ नैसर्गिक गुण असा घ्यावयास
पाहिजे. पुन्हां निसर्गदेखीळ समाजशास्त्राकरितांच पहावयाचा असल्या-
कारणाने, कोणता कोणत्या जातीच्या जीवनाळा योग्य आहे त्याची विवं-
चवना करणें हाच देवधर्म या पदार्चा अर्थ घ्यावयाला पाहिजे आणि आमच्या
या म्हणण्याला प्रत्यंतर पुरावा मनुस्मृतीमध्यॅंच आहे. देशांची विभागणी
करतांना मनु म्हणतो, -- |
वड लत मालात मव डायना दाया तावा ला मालामाल नाकात लणल ताड लय म कक ााााााााााााोकाककााकाााााा
१ उि्ञ्ञगड र्ण & ठाः09. 0908 0४ 1७१1500 (जप, ळल] 7०७७ |
०) पपा ० 1700500 8०११६११. कका | | न
२ मनु १-१९१८. ््
२॑ मनु २-२१-२४.
९६ हिंदुर्चे समाजरचनाशास्
८०
हिमवद्दिन्व्ययोर्मच्य सत्याग्विनरानादपि !
प्रत्मगेव प्रयागान्चमध्यदेराः प्रकीरतितः !।
आससुद्रासुवैपूवीत् आससुद्राततुपश्रिमात् ।
तयोरेबांतरं गियोरायीवत विदुबुंबाः ॥
कृष्णसारस्तुन्चरति मगो यत्रस्वमावतः ।
स॒ शेयो यशियो देशा: म्लेच्छदेशस्त्वतःपर !!
एतान्द्विजातयो देलान संश्रयेरन् प्रयत्नतः |
शूद्रस्तु यस्मिन् कसिमन 41 निवसेत् वृत्तिकर्षित: |
येथें मनु द्विजातीना वृत्तिकर्षित झाले तरी देखील हे देश सोडून जाऊं
नये, असा उपदेश करीत आहे. अर्थातच त्याला औद्योगिक प्रगतीचे तत्त्व
कळलेले नव्हतें असे दिसते. औद्योगिक क्रांतीने काय चमत्कार होतात
आणि देशाची प्रगति कश्यी होते ही गोष्ट, त्यानें अलीकडील पदवीच्या
परिक्षेला बसण्याइतर्के अर्थशास्त्र जरी पाहिलें असते तरी त्याला सहज
कळून आली असती ! परंतु जुनाट लेखक ! त्याला इतक्या गोष्टी कोठून
कळणार १ परंतु त्याला जातीच्या पोटा'चा विचार सुख्यतः करावयाऱर्चा
नसून, तै पोट ज्या जातीचे ती जातिच कोठें आणि कशी जगेल हा प्रश्न
होता ! मुख्यतः पोटापाण्याच्या प्रश्नाने नव्हे, तर इतर कारणांनी वंश नष्ट
होतात असें त्याचें मत होतें आणि त्या इतर कारणांपैकी वसतिस्थान
( प01186 ) हें एक प्रबळ कारण म्हणून त्यानें प्रथमच दिलें आहे.
म्हणून त्याने द्विजातीना ( त्याच्या काळीं असलेल्या ) बसतिस्थाना-
संबंधी नियम घाळून दिले आहेत. देशांतर करूं नये; समुद्रपयेटन करून
इतर देशाला जाऊं नये वगैरे जे शास्त्रशुद्ध नियम प्राचीन घर्मग्रंथकारांनीं
लावून दिळेळे आहेत, त्यांवर अलीकडील पंडितांनी केलेलीं मार्ष्ये पोर-
कटपणार्ची आणि अज्ञानमूलक आहेत .
बनारस हिंदु युनिव्हसिटीचे आनंदर्शकर बापुमाई शधुव- रा. गांघी
यांच्या डाव्या उजव्या हातांपैकीं एक उजबे हात-यांरनी आपल्या अस्एशता-
निवारणासंबंधीं लिहिलेल्या संस्कृत चोपड्यांत--- |
०००७० लायक ावकककककह् कणणाणश हवाल णटीण
च २ एत ए७४०पण 0४ गू'०श01080,
हिंदूर्चे ससाजरचनाशास्तर ९७.
सिंधुसोवीर सोराष्ट्रान् तथा प्रत्येतवासिनः !
अंगवंगकलिंगांश्व गत्बा संस्कारमहेति ॥
या 'ोकावर भाष्य करतांना लिहिलें आहे कीं, त्या काळीं त्यात्या
देशांत म्लेंच्छ राज्ये मातबर झालीं होतीं म्हणून हा छोक आला असेल !
नाहीं तर भगवान् श्रीकृष्ण सौराष्ट्राला जाऊन पुनः हस्तिनापुराला गेल्यावर
त्यांची पुन्हां मुंज करावी लागळी असती, अशी पोरकट कोटीही पण
केली आहे ! परंतु त्यांच्या खुळाशाने या ग्रेथाचा अथे लागत नाहीं, ही
गोष्ट त्यांच्या लक्षांत आलेली दिसत नाहीं, मातबर राज्यें म्लेंच्छ करूं
लागले म्हणून वादेरील हिंदूंनी तेथें जाऊं नये हें खरे. परंतु तेथेंच जे
हिंदू होते त्यांना काय हिंदुसमाजशास्त्रज्ञांनी म्लेंच्छ राजाच्या स्वाघीनच
केले होते काय १? यवनाक्रांत सिंधुदेशामध्ये देवलस्मृति लिहिली गेली
असें म्हणतात. तो देवळ तरी निदान तेथे हिंदु होता ना! आज देखील
या सर्व देशांतून दिंड वसति सांपडते. त्यावरून हिंदुसमाजरचनाकार सर्वे
देशांच्याकडे लक्ष देत होते असे वाटते. अश्या तर्हेनें यवनांच्या आगम-
नाऱचा घेतलेला आधार इतर उल्लेखांना उपयोगी पडत नाहीं ! मनूच्या
काळीं अद्या तऱ्हेची कांहीं यवन राज्यें प्रयागाच्या पूर्वेस असल्याचे इति-
हास सांगत नाहीं. परंतु मनु त्या देशांसंबंधी द्विजातींनीं रहाण्याचे दृष्टीने
नापसंती दर्शवितो. त्याचे कारण प्रो. श्रुव यांनीं सांगावयास पाहिजे. परंतु
ते या गोष्टीकडे लक्षच द्यावयास तयार नाहींत !
तीच गोष्ट नागपुरचे पंडित के. ल. दप्तरी यांच्या ळेखांचची असलेली
दिसून येईल. दसरी' म्हणतात त्यावरून वंग देहांत राहू नये, किंवा
जाऊ नये किंवा समुद्र ओलांडरन जाऊं नये असा अथ निघत नाही.
पुष्कळ आर्य, म्लेंच्छ देशांत एकदम जाऊन राहिले व तेर्थे त्यांनी घर्मा-
चरणाच्या बाबतींत एकमेकांस मदत केली तर गोतमस्मृतीस बाघ येत
नाहीं व इतिहासही असेच सांगतो की, कृष्णादि यादवांनी दारका वस-
विली आणि अगस्ति यांनीं आपल्या दिष्यांसह दक्षिण देशम वसविला
रा. दप्तरी यांच्या या वाक्याचा अथे इतकाच, राजश्री दप्तरी यांन
देतकथा (7091010859 ) आणि इतिहास यांतील फरक समजत नाही,
ह १ भमरहस्य २1२ दप्तरी, पान ४६.
. सम. ४
श्ट हिंदूर्चे समाजरचनाशास्त्र
आणि दंतकथांवरून इतिहास लावण्याची पद्धति माहिती नाही ! “अगस्त्यानें
दक्षिण देश बसविला” असें ज्या इतिहासांत लिहिलें त्याच इतिहासांत
तोच अगस्त्य समुद्र प्याला असे लिहिलें आहे. समुद्र पिणे लाक्षणिक
अर्थानेंच शक्य आहे. म्हणून लाक्षणिक अर्थानें ससुद्र पिणे आणि
दक्षिणेकडे असणें हे दोनही ज्यामध्ये जास्त चांगल्या तऱ्हेने लागत अस-
तीळ तो या दंतकथेचचा अर्थ लावावयास पाहिजे. त्याबरोवरच अगस्त्य हा
कुंभसंभव आहे ही गोष्ट विसरून चालणार नाही, तसाच अगस्त्य हा
आकाशांत रहातो : अगस्त्यो दक्षिणामायामाश्रित्य नमसि स्थितः । बरूण-
स्यात्मजो योगी विन्थ्यवातापिमद्नः | या सवे कल्पनांचा अथ अगस्त्याने
दक्षिण देश बसविला असा लागत नसून, त्याचा अगस्त्य ताऱ्याच्या उद-
यार्चा नैसर्गिकदृष्ट्या समुद्राच्या शांत होण्याशी संबंध आहे. पं. दसरी
ज्योतिषी आहेत त्यासुळें, अगस्त्योदय झाल्यावर समुद्राच्या बादळी लाटा
शांत होऊन नावा हाकारण्यासारखे त्याचें पाणी कांत होतें हा अर्थ
आम्हीं त्यांस सांगावयास पाहिजे असें नाही. हा अर्थ परंपरेनें बहुत
आयोना माहीत होता. कालिदास म्हणतो, “प्रससादोदयारंभः कुंभयोनेर्म-
होजसः3। ? अगर्दी कालपरवांपर्यंत हा अर्थ माहोत असावा असे दिसतें.
एक कवि म्हणतो, “यदा वर्षेठुंचे दिवस सखया जाति निघुनी । अगस्तीचा
तारा चमकत पुन्हां नील गगनीं.” असो. सुख्यतः रा. दसरी यांचा
देशविषयक अर्थ कसा काय लागतो एवढेंच बघावयार्चे आहे
त्यांचें म्हणणें असे, एखादा वंशचा वंशच जर एका वसतिस्थानांतून उठून
सऱ्या वसतिस्थानांत जाईल तर त्याला काय हरकत असणार ?
येथे प्रश्न असा आहे कीं, एका वसतांतून अत्यंत विभिन्न अश्या वसति-
स्थानाकडे जाणारा वंश तद्देशीय संकर केल्याशिवाय म्हणजे शुद्ध च्थिर्तीत
जिवंत राहूं शकतो काय ! या प्रश्नाचे उत्तर जर नकारार्थी येईल तर,
शा वंशापुढें दोन तऱ्हेच्या शक्यता उभ्या राहतात. एक तर त्यानें अद
वंश राखून मरून जावें अथवा तद्देशियांशीं संकर करून मिसळून जावें.
क जशावेशगिगवानुब
२ अमरकोश
२ मलानाथ १0 ऐै(७७)>)०॥00)
२ रघुवरा ४,
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र ९९
' म्हणजे संकर प्रजेचाही प्रश्न येथें दत्त म्हणून पुढें उभा राहतो. म्हणजे
'सेकरप्रजा कितपत स्थिर संस्कृति उत्पन्न करूं शकते, हाही प्रश्न प्रामुख्याने
पुढें येईल. त्याचा विचार पुढें करू. येथे शद्ध वंशाची स्थिति कदी होईल
याचा विर्चार करतो. अश्या तऱ्हेने एकच एक वंश घेऊन त्याचा विचार
झाळेला आहे, तो म्हणजे बाल्टिक समुद्राच्या भोंबती उसन्न होणारा नार्डिक
वंदा होय. या वंशाचे इतिहासाचे येथें थोडक्यांत पर्यालोचन करू. हा वंश प्रथ-
मतः बाल्टिक समुद्राच्या भोवतालच्या प्रदेशांत उत्पन्न झाल्यासारखा दिसतो.
तेथून दक्षिणेकडे युरोपमर अनेक स्वाऱ्या करून त्या वंशाचे लोक उुरोपांत
पसरत चालले. तो चांगळा लढवय्या असल्याकारणानें जगांतीळ अनेक
देश जिंकून त्या त्या देशांमध्ये उच्च वर्ग होऊन राहिला. सर्वसाधारणतः
या बगोतील लोकांचा बांधा उंच असतो. केस भोरे आणि डोळे घारे
असतात. हा निसर्गतः अस्थिर प्रवत्तीचा भटक्या वर्ग आहे. या वंशाचे
वणेन पुष्कळ ग्रेथकारांनीं केळें आहे. या वंश्याचा वंशाभिमानाने उत्तर
अमेरिकेत नाश होत चालला आहे. इंग्लंडमध्ये देखील समुद्रकिनारी त्याची
चचळती दिसत असली, तरीही एकंदर इतर सर्वे ठिकाणीं उद्योगधंद्यांवून
त्याची हकालपट्टी होत चालली आहे. त्याप्रमार्णेच पूर्वेतिहास पाहिला तरी
तसाच परिणाम झालेला दिसतो. एचिअन्स या नार्डिक वंश्याच्या शाखेचा
ग्रीसमध्ये नाश झाला. लॉबर्ड या शाखेचा उत्तर इटलींत निःपात - झाळा.
स्पेन देशांत आणि आफ्रिका खंडांत व्हंडाल ही शाखा नामशेष झाली. हिंदु--
स्थान, त्रह्मदेशा, अमेरिकेचा उष्ण कटिबंधांतील भाग आणि आफ्रिका
“इत्यादि ठिकाणीं. या लोकांची वसाहत होऊं शकत नाहीं. हिंदुस्थान देवांत
दीडर्शे वर्षे राहात असूनदेखील शुद्ध इंग्रजरक्ताची तिसरी पिढी येथे पहा-
वयास सांपडत नाहीं ! मार्टिनिक आणि गुडालोपमर्ध्ये खुद्धवंशीय फ्रेंच
लोकांची भरभराट होंत नाही, आणि तीच स्थिति डच लोकांची जावा
राह ॅ्ग्ु्जााखाआआआामययािकवान बा जाधाशधाधधधधधाधधवााधााााधाााााााायाधाधाााषा श॒॒॒॒ अजग 5.53. ववान
डड त युरिया
कुलन५५॥४॥॥४॥४॥४॥॥४४॥॥00॥॥0॥४000४0000१0 णा याती री
२ 28७3702 0 & ट्ा'७& 06000ए ११६5०, 77७ मिलची) 7691765 11).
फा 0४ 80०0१७१, फंडा "७ र्या ७ढाळ०पफाड ७३४ उ0वेळळाऱचे डं
गन ७९०्वक ६00 पपल ७४ 0१७७३, > | ी
२ मिपत्ग्वेपर्लेण ७० फि अणव ग उभ्या. ७ उलठाडवेल; पफळ
तीप्रभाठ७ ठी 79०९७ 00 फिश 07 रा, वाते. 1१९. फपशंपेकळया,
क्र
७ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
त्रेटांत होते; उष्णकटिबंधांत है नार्डिकवेश टिकाव धरूं शकत नाहींत.. |
फिलिफाईन वेटांत असें दिसून आलें कौ, अमेरिकेने जे सैनिक तेथे नेळे
होते त्यांपेक्री सुऱ्या केंसा'चेच लोक तेथील रोगांना फार झपाय्यानें वळी
पडत असत ! क्रीन्सॅंडमर्ध्ये इंग्रजापेक्षां इटाळियन जास्त टिकाव येस
कतो. नाताळ, द्रान्सवाळ आणि थोड्या प्रमाणांत अमेरिका याही देशां-
मध्ये इंग्रज वंद्यावर असाच परिणाम झालेला दिसून येतो. लक्षाधीरा अगर
म्भक्षापति कोणीही कां असेना; इंग्रज वंशाचा मनुष्य अमेरिकेमध्ये नाशा-
कडेच चाललेला आहे. याच्या उलट अफ्रिकेवून जे असंख्य निग्नो युरोप-
म्ये नेळे होते त्यांचा वंशज आज औषधाला देखील सांपडत नाहीं! असे
अनंत परावे दृष्टींत सांपडत असून एका ठिकाणच्या वंद्यांनीं दुसरीकडे
जाऊन वसति करावी असें म्हणणारे सुत्सद्दी, तत्त्ववेत्ते वगेरे पुढारीवगे
त्या त्या समाजांचे हितकते आहेत अर्से आम्हांला तरी म्हणतां येणार
नाहीं. कारण भावनांनीं काढलेळें ब वरवर पहाणीनें ठरविलेले उत्तर;
शास्त्रपडतीने वरोवर जमत नाही ! आपलें वसतिस्थान सोडून दुसरीकडे
. बसाहत करूं नका असें सांगणारे, “ अब्धो द्विजस्य नौयातुः शोधितस्या-
य्यसंग्रहः | घसैशास्त्रकार चुकले होते असें म्हणण्याचे धाडस आधुनिक
मुद्िक्षितांनी करावे; आम्हांला कांहीं तर्से म्हणतां येणार नाही ! कोणत्याही
वंद्यांनीं तदेशीय वंशांश्ीं जर रक्तसंकर किंवा जातिसंकर केळा तर, असे
परदेशी वंदा दुसऱ्या वसतिस्थानांत जगू शकतात, परंतु संकर-प्रजा उत्पन्न
झाल्यास त्या गोष्टीचे अंतिम परिणाम काय होतात, भूतकालांत संकर.
प्रजा ज्या ज्या समाजांत उत्पन्न झाली, त्या त्या समाजांचे पुढे काय झाले
आज संकर प्रजा कोठें होत आहेत, त्याचेही परिणाम काय होत आहेत,
संकर प्रजत उत्पन्न होणारी संस्छति कितपत उच्च अगर टिकाऊ असते,
या सवं मुद्यांचा विचार जातिप्रकरणीं करू. येथें इतर्केच सांगावयाचें, धर्म-
अंथांत जेथें धर्म शब्द येईल तेथे त्याचा अर्थ आचार असा नार्ही.
एकंदर ग्रंथावरून ग्रंथ लावण्याचे आज जे खूळ माजले, त्या नियमाने
तर धम शब्दाचा आचार असा अर्थ घेतां येणारच नाहीं. विद्दजनांपुढें
एवढीच विनंति आहे कीं, समाजाच्या जीवितासंबंधीं जे असे कांही
: अक्भ असतात, त्या ब्राबतीत पक्षाभिनिवेश सोडून कठोर सत्य यावच्छक्य
हिंदर्चे समाजरचनाशास्त्र टि
शुद्ध शाखीय पद्धतीने शोधून काढण्याचा प्रयत्न व्हावसास धाटिजे
"ठौोकमत नांवाचे जे अजाण ळेकरू असतें, त्या लेकराचे मत राढाणेसर्भ हो
ब्रेताल टे पाहन काळाचा महिमा म्टणून स्वस्थ बसणे, याटियाय देसग मारीच
स्टात नाही. या टोकमत नांवाच्या बालकाने
५९ ळोकमत आजपयत बाळक नानाजे बाबतीत काय चम-
पवर कट्टे नाततत-ऱयांना अवगत अाह्न,
यया छॉकांनी तरी ळोकमल आग्या चा जाद कर्त. झाधार सागत
बय नये, आमच्या तिदरसासमाजाच थावतीत देसी विवा करणागळा
मागील साठ-सनर सणाचा ळोकमताचा शतिदास बरच थिार याण्ध्या
सारख्या आट. रस का टोकमत आमसये समावसुनारक बंयू आपल्या 'ळ-
वळाचा यागयाय जाधार समजतात; असा प्रक्ष कगीरी दोळ्यासभार उभा
गािन्याचियास रादाणार नाही. जे टोवामत. साठे येघापयी महतप्राप्तीनंतर
विवाह करणे महणजे अथग मागील. मर. येन टोकमत जाला "रखूर्वी
विना करण त्याच्य माळ दोगे माठ. ज्या गोवायनाला साठे तर्षोपूर्वी
असपश्यंस्पशानिनर खानाची जानध्यकना बाळ. जश. न्यान तगलान्ा
आना अस्पश्याठा साझा न करणे ठा विदभमावरील तश जाट, नर्म नास
ळागळ जाहे! ज्या याकसंतामुळे साठे बषीपूवी मिशनच्या थर बहा
र््याल्याबदल स. ब. महादल गोतिद राने जर कमान्य टिळे म्शा-
देखील व्यक्तींवर बहिष्कार पडत असे, त्याचे नोकमताळा जान| सहुपान,
सहभोजन, ही सुधारणेची अंगे घाटे ठागलळी जाईल! च्या टोकमताला
उश्ववगोतील स्त्री पुसपप्रथान बेयांमन्ये गल्पास ती गोट खपत नस , प्यायचे
ळाकमताला ती गोष्ट ञआतां फारशी बोचत नाही. ज्या ळोकमतामुळे नीस
येपापूर्वी ्ाहाणमिथ्ये गाठी ससळेळी आणि कंस वबाटविळेळी व्यांना, का.
तच आढळली असती, त्यांच ळोकमतामुळे आज त्याचे त्राडाण मुिमि-
ताता विळी व्यांचा करित आढळेल ! " यजा आने तपकीव पाच-
नानिमनीपिणाम | यानियमाठा अनुसरून ज्या ळोन सार त्राण पर
प्वमहायज, देवपूजा, निसुपण म्हणण वर्गर जिया कारी "कमत
जपल्या क्रिया करू, नका असच सांगत आह. ! ज्या ळोकमताच्या घना
व शका 0 0कासरयननमवदत रभयकक ककारकाकततहन ८ काक” ढरकमेव? "मगध सास: * 3%8९1804७तील* "१694860: -उतदराल5. अन्ड? ०१. > १९३ अ (११९ सानहत्य न्टी तीत "दिशी (पपी गे
४ अगबदीता
यह
व. हिंदूचे समाजरचनाशास्त्र
वाने साठ वषोपूर्वी ब्राह्मणादिवर्ग शरीरशद्धीकरितां खान, मनःशुद्धीकरिता'..
सध्या-म्हणजे आसन, प्राणायाम, अघमरषणादि विधि, शरीरशक्तीकरिता
सूर्यनमस्कार ( आदित्यस्थ नमस्कारं ये कुर्वेति दिने दिने । जन्मांतर सह- -
से5पि दारिद्य नोपजायते ।॥) इत्यादि आचार पाळीत असत, त्याच लोक-
मताने, आतां हितकारक गोष्टींना बहिष्कृत केळें आहे ! वुद्धिप्रामाण्याच्या
अघळपघळ गप्पा मारणारा आणि अमेरिका युरोपमधल्या शरीरशक्ति कमा-
वण्याबद्दळ चाललेल्या प्रयत्नांचे स्तृतिस्तोत्र गाणारा वर्ग, वरीळ तीनही |
: आचार समाजांतून कोणीं नष्ट केळें ही गोष्ट निःपक्षपातीपर्णे सांगण्यास
तयार आहे काय ! किंवा असेंही असण्याचा संभव आहे कीं, सू्यनमस्का-
राने शरीरशक्तीच कमाविली जाते, आधुनिक व्यायामांनीं शरीराक्तीच |
कमाविली जाते; परंतु आधुनिक व्यायामाने कमावळेली शरीरशक्ति ही.
बुद्धिप्रामाण्याच्या दृष्टीनें श्रेष्ठ ठरत असेल ! बुद्धिप्रामा्य आणि नवसत-
वादित्व यांना काय काय बोध होईल तें कोणीही सांगूं शकणार नाहीं.
_ संध्यावदनाचे जे नियम आहेत, ते पाळल्यानें मनावर ताबा येतो यांत शंका
नाहीं, तशा तऱ्हेचे नियम बुद्धिप्रामाण्यवादी पाश्चात्यदेखीळ आज पुढें मांडू
लागळे आहेत' ! शीतोष्णसह पिंड बनविण्याच्या दृष्टीने नियमित शीतरान
करावयाचें, त्याच्या जागीं शीतसह पिंड करण्याकरितां आज पुल्ओोव्हर,.
स्वेटर, मफलर इत्यादि वस्तू आल्या आहेत ! पुरुष या वस्तू वापरतात
म्हणून निसर्गतःच ज्यांच्या अंगावरील चरबीसुळें ज्यास्त शीतसहत्व त्या.
स्त्रियाही पण आतां त्याच वस्तु उपयोगांत आणीत आहेत आणि हें सर्व |
लोकमतच चाळू आहे!
धार्मिक आचारामुळें ज्या गोष्टी सहज घडून येत असत त्यामध्ये विकल्प
उत्पन्न झाल्यासुळे त्या आतां सर्वे ठिकाणीं घडून येत नाहींत असें दिसत
आहे. जो व्यायाम आणि मनाचे एकीकरण शास्त्रीय दृष्टीने विनामूल्य.
घरोघर आपोआप घडून येत असे, त्याकरितांच आतां क्रीडामंडळें स्थापन:
होऊन त्यावर उगीचच्या उगीच खर्च वाढूं लागला आहे ! परंतु लोकमत
काय-- त्यालाच आतां मदत करू लागले आहे ! अक्या तऱ्हेने बालक-
८० रामच
सटकककरणणाककरीशीपण कशी
कळवा गाट ७4७५ 2040040ौ29-.:2095249.522'
सकस व्याल
९ ॥ढवढ्ळप 80त 000 ली पणपण३2्ट 0 %पा२0ा प्रभा,
हेंदूर्चे समाजरचनाझास्त्र १०३
बालिकांची घरामध्ये ज्यांतप्णे काम करण्याची आणि शितोष्ण सहन कर-
ण्याची शक्ति नष्ट झाल्यानंतर त्यांच्या हातून देशकार्य घडवून आणावयाचे
आहे ! अमेरिकेमध्ये धार्रिकपणा वाढविण्याकारेतां देवळाशेजारीं व्यायाम-
ग्रहें आणि स्नानय्हें बांधली जातात असें सांगितलें जातें. दिंदुस्थानांत
ताळमीजवळ मारुतीचे देऊळ आणि देवळाजवळ पाणवठा' या गोष्टींचे
असलेलें साहचर्य नष्ट करण्याचा प्रयत्न चाळू आहे ! पोहोण्याचा व्यायाम
फार उत्तम म्हणतात, ते पोहणे आरोग्यशास्त्राच्या नांबाखालीं बंद होत
चाळले आहे ! अक्या तऱ्हेने सुधारणा चालू आहे ! अगदींच बारीकसारीक
आच्वारापासून तों विवाहासारख्या सर्वे आचारांच्या बाबतींत हाच खेळ-
खंडोबा चाललेला आहे !' शीतस्नानाने शारीरांतीलळ आयद्मपिंडांची शात््ति
वाढते, असा शोध अमेरिकेंतील लोक सांगतात; तेचच शीतस्नान आपल्या
वालीरीतीतून जात चालळें आहे ! वर्षाभरांतून कांहीं दिवस पोहणें म्हणजे
नियमित शीतस्नान नव्हे.
आज ळोकमताला पुष्कळ गोष्टी नावडत्या झाल्या आहेत. बालविध-
वांचे अश्रु अतःकरणाला पीळ पाडतात, स्त्रियांवरील जुलूम अगावर रेमांच
उत्पन्न करतात, अस्प्रर्यांची हीन दोन स्थिति अनुकेपा उत्पन्न करते,
जातिजातींतील उच्चनीच कल्पना अगदी भंडावून सोडतात; चांभार, लोहार,
शेतकरी या वगौतून इतर देशांत सुसोलिनी, लेनिन अथवा स्टॅन्ठेमाक
उत्पन्न होतात तर हिंदुसमाजांतून तर्से कां न उत्पन्न व्हावेत १ मोठे
होण्याचा मक्ता हा कांहीं विशिष्ट जातींनाच दिळेला नाहीं, जन्मजात उच्च-
नीचता व जन्मसिद्ध अस्पृश्यता ही येथेच कां असावी ? अस्पृरयतेचे आणि
जन्माचे प्रतिबंध येथेच्च कां असावेत १ बरीलप्रमा्णे लोकमताला काय
पाहिजे आहे, त्याची एक तोटक जंत्री शास्त्रीबुवांनीं काव्यमय भाषेंत
सांगितली आहे. याच्याशिवाय देखीळ लोकमताला काय पाहिजे आहे
याची आणस्तरी एक जत्री देणें राक्य आहे ! स्त्रियांना समान हक्क असावे,
स्त्रीरिक्षण वाढावे, सावेत़िक शिक्षण पसरावे, विधवांना विवाहाचा हक
१ डॉ. खेर यांचे सकाळ पत्रांतील लेख.
२ आरोग्यविषयक सकाळ पत्नांतील लेख.
२ धघर्मशञास्त्रमंथन-श्री. मडादेवशास्त्री दिवेकर.
डन डड अ
डम या दाम ममड चाड याड पिह ढेबे को ्डजब्बा॒मजजआआजआजबखाआयबाबबाबायाा
१०४ हिंदूंचे समाजर'चनाशास्त्र
असावा आणि सधवांना काडीमोडीचा हक्क असावा, कुमारींना मुळीच
विवाह न करण्यास परवानगी असावी, तरुण मुलांच्या दृष्टीने विवाहबंघन
नसून सहवासोत्तर विवाह असावा, अर्थशास्त्राच्या दृष्टीने संततीनियमन
सुरूं करावें आणि हें सर्वे स्वराज्य मिळविण्याकरितांच होय ! त्याने हिंदु-
समाज समथ होईल, त्याने देशाची प्रगति होईल, त्यानें स्वराज्य मिळेल,
त्यानें देशांत सुबत्ता बाढेळ, फार काय सांगावें त्यानेच प्राचीन हस्तिनापूर
नगरीप्रमाणे हिंदुस्थान देश हा इंद्राच्या अमरावतीला देखील लाजवील ! !
एवंगुणविदोषणविशिष्ट असे जे लोकमत, ज्याला कोणीही समंजस
मनुष्य कधींही शास्त्रीय विषयांत बोलू देणार नाही, त्या लोकमताचें सस-
थन आणि समाराधन करण्याकरितां हली श्रति, स्मृति, पुराणांची उलथा-
पाठथ चाललेली आहे ! ह्या उलथापालथींचा या सर्व स॒द्यांचें सत्यासत्यत्व
अगर हिताहितत्ब पहाणें हा हेतु नसून त्यांचें सर्व दृष्टीनें समर्थनासमर्थ-
नीयत्व पहाणें एवढाच आहे ! मग जर कां हेग्रेंथ अनविकारि ळेखकाच्या
तडाक्यांत सांपडळे तर काय काय चमत्कार दिसून वेतील तें सांगणेच
कठीण आहे. एक उदाहरण देतो : “वात्स्यायनाने स्वभायेशीं कसे वागावें,
हें ज्याप्रमाणें सांगितलेळें आहे, त्याप्रमाणे परस्त्रीशीं संबंध कसा जोडावा
हें “ पारदारिकम् ? या प्रकरणांत सांगितलेळें आहे. धडधडीत व्यमिचारास
मदत करणारें हें प्रकरण बात्स्यायनांनीं कां लिहिलें १ असले अधर्म्य उपाय
शास्त्रांत गोवणारा समाजघातक नव्हे कार्य ?' वरील उतारा वांचून हसावे
कीं रडावे त्याचाच आम्हांला उलगडा होईना ! लेखक तर संस्कृतज्ञ
दिसतो आणि तो लोणावळ्याच्या कैवल्यधामामध्ये दर्शनाध्यापक आहे. मग
हा वरील उतारा लिहिण्यांत लेखकाचा काय हेतु असेल या'चा मनाला
कांहीं बोध होईना. कारण कीं, त्याच “ पारदारिकम् ? प्रकरणाच्या शेवर्टी
पुढील हॉक सांपडतात.---
८६ संदृरुय शास्त्रतो योगान् पारदारिकलक्षितान् ।
न॒ यातिच्छळनां कश्चित् स्वदारान् प्रति शास्त्रवित् ॥
टण णा रीणाशी तीही
१ इसितसुरपुरश्रारस्तिसा हस्तनारव्या । रिपुजनदुरवापा राजधानी कुरुणाम् ।
चंपू' भारत. -
२ धर्मस्वरूप निर्णय-तकतीथं कोकजे.
क
हदच समाजरचनाजास्त्र
>“
धे
री
कल्वात्ययोगाणां अपायानांच दरानात ।
येमाथ्या गानाचस्त्पार्दारकाम |
नदेवदाररनाथमारच्य त्रयस नणाम |
गञाया दर्षणायये न विशे योच्म्य संबिधिः ॥
कम्य यशीनर म्हणाना, 'तटि विमथ तदधिकरणमुच्यते इतिचेदाह-
,दिति) नि नदश मरण्य विधानमित्पथः । उति दाररक्षितकमेकोन
प बाडासम प्रकरण |) येथे नर वाळ्यायनान स्वतः आणि टीकाकार यशो-
भरारी .. सस यास्त्रांवस्न समजून भेऊअन समाजकटकांपासून आपल्या
प् ॥] कारन, खेसस प्रास करून “यारे याकरिता ४ पारदारिक
रण विना अशे स्पष्टच सांगितळेठ आटे ! असे असून देखीळ तक-
पथा्ना बरी. दोस. घजार्थका चाकये विर्ाराबीं हे महदाश्रये आहे!
पमर्थ दोन पन रोशनतात. एक तर या. ळेरकाने वात्स्यायनाचा ग्रथ
बावळाच नसांना जाणि काही नरीवळपुच्या कीय भाडितीयर विधान द-णन
3 जसा]. तर अस तुर जा सदस्यांनी कसल्याच स्वरूपाचा निणस
याच्या खळाडोपांल प: नथ, दसर असे का, ळेणकाने अथ वाचा
असून व्या आही. विळा ठोक माहीत होत; तसं असून जर त्याः!
१३०७ विधानं कळी अगताल » रद वस्वेक सत्याचा झआापलाप करणार]
नाहे. म्हणून आततम्हणजे सथाथ बनग नाही. असो. अद्या तऱ्हेच्या अनेक;
मोजा सुथारणा करू इज्छिणाऱ्या पोडताच्या अथात. दाखवू, परतु स्थला-
धावास्तव दाण्याबतां येत नाहीं. या पॉडितांनीं समर्थनीयत्वाचे दृष्टीने पाहिलें
असज्यामुळे त्यांनी प्रमाण-ममेयबादाची फारशी 'चर््चा केळीचे नार्ह
ही काळी कळी आरे त्याचे परीक्षण पुढे यथाबकादा येईलच
यथपर्ले दडागग या डोळ्यासंवेची च्या झाली. दुसरा डाब्द मनूर्न जातिचरम
ह घेतळा जारे, यथे वग डोळ्याचा अर्थ काय करावयाचा आणि जाति दाज्दार्चा
नग कसा दानालथाचा २ भगव्या गताने हे सव साभतधम आईन. बम
तज्दाचा भाचारज धे केल्यास ता शास्वत कासा होणार ? आग श्री. महादेव-
* कॉमसूतलवात्स्यायन, पान १०४ ०५.
१०६ - हेंदृंचें समाजरचनाशास्त्र
शास्री दिवेकर', तर्कतीर्थ कोकजे महामहोपाच्याय गुरुवर्य श्रीघरशास्त्री
पाठक हे तर आपणाला रोज सांगत आहेत कौ, आचार परिवर्तनीय आहेत.
मनु तर म्हणतो की, जातिधर्म शाश्वत आहेत. * आम्ही अश लोकांनी
. सर्वे गोंधळाचा अर्थ कसा लावावा ! आम्हांला असे वाटते की, घम म्हणजे
त्या त्या जातिमध्ये दिसून येणारे नैसर्गिक शुणधर्म आणि जाति म्हणजे
जन्माने मनुष्याला प्रात्त होते ती, म्हणजे इंग्रजीमध्ये ४9००1०8. एवर्ढे खरे
कीं, मनु वर्णोचे आचार सांगतो तसे जातींचे आचार सांगत नाहीं ! कांही
ठिकाणीं जातींचे धंदे सांगतो परंतु धंदे म्हणजे कांही आचार नव्हेत !
अव्पांक्षानें सर्वच परंतु मुख्यतः जातींचे. पिंडगत गुण सांगावयाचे आहेत
अर्से वाटतें. जेथें मनु धंदा सांगतो तेथें त्यानें तो जातीची लायकी धरून
सांगितलेला आहे. प्रत्यंतर पुराव्याने हे दाखविण्याकरितां आपण कांहीं
प्रत्यक्ष छौक घेऊन त्यांचा जातिशासत्रानें अर्थ कसा काय लागतो ते पाहू,
उदाहरणार्थ, --
_ क्षात्रियांच्छूद्रकन्यायांक्रूराचार विहारवान् ।
क्षत्रशूद्रवपुजन्तुरुग्रोनाम प्रजायते ।॥।
जञायुंधजीवि क्षत्रियांपीसून शद्रकन्येच्या ठायीं म्हणजे वांशिकदृष्ट्या. हीन
स्त्रीयेच्या ठायीं उग्र नांवाचा पुल्च उत्पन्न होतो आणि त्याचे आचार-विहार
हे क्रौर्यप्रधान असतात. या तत्त्वाची आपणांला जागतिक इतिहासांत काय
माहिती सांपडते, त्याचा विचार करू. डार्विन म्हणतो, प्रत्येक प्रवाशाच्या
लक्षांत ही गोष्ट येऊन चुकलीच आहे कीं, संकरजाति अत्यंत क्रूर अस-
तात. लिव्हिंगस्टनचे मत देऊन तो असें सांगतो कीं, झांबेझी नदीच्या
आसपासच्या प्रदेशांत पोर्दुगीज आणि तदेश्ीय लोक यांच्या संकराने जीं
प्रजा उतपन्न झाली ती दोन्ही मूळ जातिपेक्षां जास्त ऊूर कां होते, याचे कारण
१ घर्मेमंथन,
२ धर्मस्वरूप 'निणेय.
३ वरील अंथांच्या प्रस्तावना आणि पुष्कळ लेख,
४ मनु 9-२९९,
५ ए७18एळल जि ाका(8 80त. छ्ांग्राहीड पते" १००७5०० 0७३
281" पय),
कै
हिंदूचे समाजरचनाशास्त्र १०७.
जरी कोणालाही सांगतां येत नसलें, तरी ती गोष्ट निश्चित आहे. या बाब-
तींत कोणालाही शका घेण्याचें कारण नाहीं. तेथल्याच एका रहिबाशाने
ठिव्हिंगस्टनळा पुढीलपमाणें कारण सांगितलें, “वेतवणीय मनुष्य हा परमे-
श्वराने उत्पन्न केळा, त्याप्रमाणेच कृष्णवर्ण मनुष्यही परमेश्वरानेंच उत्पन्न.
केला, परंतु संकर प्रजा ही सेतानाने उत्पन्न केली असावी ! त्याप्रमाणेंच .
तांबडे इंडियन आणि निग्रो यांचेही संकर अत्यंत कूर होतात, असेंही मत.
दंबोल्टने दिलेलें आहे, असें डाविन सांगतो. ही माहिती मनूच्या कोकां्शी ..
ताडून पाहिल्यास मनु वाटेल ते कांही तरी लिहिणारा ग्रंथकार नाही, एवढी
गोष्ट तरी लक्षांत येईल. आतां त्यानें उग्र असेच कां नांब दिलें तर त्याला.
ह्या लोकांतील क्रोयांदि गुण उग्र नांवाच्या जातीच्या लोकांशीं समान दिसले. .
आज देखील उग्र आणि फिनिशियन ( पणी ) या लोकांच्या संकरापासून .
जे. टोक उत्पन्न झाळे व आज प्रथ्वीवर नांदत आहेत, ते किती क्रर आहेत
याची इतिहास साक्ष देऊज़ञ राहिला आहे ! दोन्ही ठिकाणची परिस्थिति.
वेगळी असून, पारेगाम मात्र तंतोतंत एक झाले याचा समाजरास्त्रज्ञांनी
विचार करावयास पाहिजे असे मला वाटतें. दसरा एक धंदे सांगणारा.
*ठोक विचाराकारितां घेऊ.
“ सूतांना अश्वसारथ्यं अम्बष्ठांना चिकित्सनम ।
वेदेहकानां स्त्रीकाय मागधानां वणिक्पथः* || |
ह्या वारही संकरजाति आहेत आणि त्यांच्या मातापित्यांचा उल्लेख मनून ..
केलेला आहे. मनूने येथे त्यांना धंदे लावून दिळे आहेत. सूताने अश्वसारथ्य.
करावें, त्याचप्रमाणे सूत हे वक्ते आणि कविही पण आहेत आणि म्हणूनच
ते महाभारत सांगावयास बसलेले आहेत, अम्बष्ट या संकर जातिनें वैद्याचा
थैदा करावा. वैदेहक जातिने स्त्रीकार्य म्हणजे कलांकोशाल्यांत प्राविण्य
मिळविणे, ही गोष्ट करावी. मागांनी व्यापार करावा. युरोपियनांच्ची काटे-
तोल जातिविभागणी झाळी नसली तरी त्यांना संकर या राब्दाचा अथे :
बरोबर कळतो आणि त्यांनीं या संकर जातींत निसगंतः काय गुण निमाण.
होतात ते नमूद करून ठेवलेले आहेत. त्याची मनुवाक्यांशीं तुलना करू...
ग)
२ मम
२०८ हिंड्चे समाजरचनाशास्त्र
_ युरोपियन हा जिज्ञासू असल्याकारणानें तो त्याची जेली करून ठेवतो. इतक्का
"“शुण जरी हिंदुस्थानांतील समाजसुधारकांत अवतीर्ण झाला तरी, पुष्कळच
फायदा झाला असे म्हणावयास आम्हांला कांहीही हरकत नाहीं ! वैदेहकानां
स््रीकाय करा असे मनु सांगतो. प्रो, बुगल म्हणतो, ' ब्राझील देशांतील
सर्वे चित्रकार आणि बजवय्ये हे संकर प्रजा आहेत. ? अमस्बष्ठ या संकर
जातीने वैद्यकी करावी. तोच ग्रंथकार म्हणतो, त्याच देशांतील जवळ जवळ
. सर्वच वैद्य हेही पण संकर प्रजाच आहेत. सूत हे रथकार, त्याचप्रमार्णे कलि
आणि वक्ते होतात. तोच ग्रंथकार म्हणतो, 'वेनेझ्ुएला देशांत मुळेटो-म्हणऱजे
निग्नो आई आणि श्वेतवर्णीय बाप यांच्या संकरापासन झालेली प्रजा-कचि
आणि वक्ते या नात्याने प्रसिद्धी पावळेली आहे.' ब्रेझिळ आणि वेनेजुएला'
या देशांत तरी मनुसारखे पक्षांध दुष्ट लेखक आणि जातिसंस्थसारखी विना-
शोक संस्था नाहीं ना १ मग. तेथे निसगानिंही त्या संकरजातीला त्या त्या
थेद्यांतच जास्त कोराल्य कां दिलें १ त्यांची कारणे पक्षांतीत असलेत्ळे
आजचे सुधारक किंवा त्यांचे अनुयायी यांनीं आम्हांस समजावून
सांगावी अक्षी त्यांना अत्यंत विनयाने आणि नम्नभावानें विनेति आहे
, तिर्चा त्यांनी अव्हेर करू नये. मनूने दिलेल्या संकर जातींच्या धंद्यांची तुलना
तिकडील म्हणजे सुधारलेल्या पाश्चात्य देशांतील लेखकांनी लिहून ठेवलेल्या
. संकर जातींच्या धंद्यांशीं केल्यास मनु फारसा कांही चुकला नार्ही
असे दिसून येईल. युरोपांतील पंडितांना आनुवंश, संकर वगेरे प्रश्न नुकतेच
म्हणजे या पांचपन्नास वर्षोंत कळूं लागळे आहेत. ते जसा जसा लांचा
जास्त अभ्यास करतीळ, तसा तसा त्यांना जातिभेद हा नैसार्गक म्हणून
रक्षणीय आहे हें तत्व कळू लागेल ! येथें जातिधम या शब्दाचा अर्थ जात्या-
चचार असा घेतां येणार नाहीं, इतकी गोष्ट जरी विशद झाली तरी पुष्कळ,
एवढीच आदा करतां.
तिसरें पद कुलघर्म असें घेतळेळें आहे आणि ते कुलघर्म शाश्वत आहेत.
» उ)? 196100017816 9९७४७1 1.8 5ल811०08 09४ र. ठळ्यष्टा&,
" २ भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न-शिदे
२ हलता 18 ७४. 8, हाल
४ ५-० १701702806,
हिंदुंचे समाजरचनाशाम्त्र १०९..
येथेही कुळवम या पदाचा कुटाचार असा अर्थ करतां येणार नाही;तर त्या कुला
मर्ध्ये दिसून येणार नसर्गिक गुणधम असा अथे केला पाहिजे. मनूने कुलाचार
कोटेंडी सिल मादीत. पर्त कुलघम मात्र विवाहप्रकरणीं सांगितले आहेत.
श्री. मटादशकाखी दिवकर म्रणलात, 'मोठें होण्याचा मक्ता कोणाही जातीला
काना ग; [ त्यांना झा 0710180001) रतके*न बजावतो ठु मोठें होण्याचा
मता कळीसांच दिला आहे. ' या विधानाची सांगोपांग चर्चा समाज-
स्चनमध्ये निवाहार्य स्थान * या. विपयांच्या नर्येत करूं. परंतु कुलघर्म
म्हणने कळात दिसून सेणार नंसगिव, शुणथम, टाच अथ प्रस्थापित होईल
असे गला नाटत,
समाजरनना करणाराळा आणि नातक मल्य ठरविणाराळा किती गोष्टींचा
विचार करा ागना.यार्य बर दिग्दशान के. आतां समाजरः'चनेच्या तत्त्वाकडे
वळू. मनुष्यप्राणी हा आपणाला जीवजाति-
२० समाजरननची तत्त्वं मधील श्रे जाति असे समजतो.परंतु तो आप-
णाव्टा संप्टीच्या बाटेरील कांही ससजत नाही,
त्यामुळे मनग्याच्या हाव्टिचाली किया त्याची उस्क्रातिट्टा प्र्न मुख्यतः सर्वसाधा-
रण उपल था. त. गत 0400, १) ट्रे र सर्वसाधारण उत्क्रांतीमध्य्
जीव नानीली ७ न्नाले 2 क. उग आणि त्या विभागामध्ये मानवाची
जत्क्ाति हे एक दाळन, साजा अर्थ असा की, सर्वसाधारण उत्लांतीचे
नियम हे जीवे जातीच्या उळांतीला लागू आणि जीवबजातींच्या उत्क्रांति अप-
कांतीचे नियम भानवसमाजाला टागू , अशी स्थिति आहे. या' दोघांचेही
स्वतःचे असे कांही नियम असतील, परंतू त्यामुळे त्यांची उत्क्रांतीच्या सर्व
साधारण नियमापासून कांही सुटका होत नाही. म्हणून कोणाही समाज-
शास्त्रञान जापल्या मनाप्रमाणे सष्टयुत्कांतीचे नियम सांगून मग समाजशास्त्र
सांगि पाटन, मनूर्ग बरोबर हीच गोष्ट केळेली आहे. त्याने सष्ट्यत्पची-
बहूत सोगितटल्या कलनेन यासखीयाशास्त्रीसत्व ठरविण्याचे हें स्थळ नव्हे
२ 1. १ 1 २; ळात ४३8७ शाप 97. (जक्ीच्णा :
फ्ळाछा्कर्ज 1160 ४ ३ा0र्ड, , ७७००७ 110 00 1७900 10०७0500,
२ मु १५०.
प. अ
११० हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
यरंतु त्यानें सुरवात बरोबर केली आहे एवढीच गोष्ट येथे निददानास आणा-
वया'ची आहे ! वा
सृष्टीची प्रक्रियाच पाहूं लागलो तर असे दिसून येईल कीं, सृष्टी
छएक एक अशा सुट्या व्यक्ती उत्पन्न होतात आणि मग सृष्टि त्यांचे गट
तयार करते. आपणाला पहावें लागेल ते असें कीं, ही सृष्टीची गट कर-
ण्याची पद्धति आपण हिंदुसमाजांत जाति या शब्दानें जी कल्पना समजतो,
त्या कल्पनेशी कितपत जुळती आहे. अद्या व्यक्तींपैकी कांहीं आपणाला ताबड-
तोब कोणत्या तरी गटांत घालतां येतात. परंतु सवोबद्दळ आपणांला कांहीं
तसें म्हणतां येणार नाहीं. म्हणून द्ध जाति आणि संकर जाति यांच्या संबे-
वीचा प्रश्न म्हणजे रसायनक्षास्रांतील शुद्ध धातु आणि खनिज धाठु यांच्या
अभ्भासारखा आहे. तो प्रश्न सोडबावयाचा तर रसायनशास्त्रांतील प्रश्नांम्रमा-
गच प्रयोगशाळेंत सोडवावयास पाहिजे. व्यक्तींचे गट बनून त्यांची जाति
तयार होते. त्या गटाच्या अंतर्भूत कुेंब नांवाचा एक गट असतो. यांपैकी
कुटुंब हा गट कोणता समजावा हा प्रश्न जरी पूर्ण निर्विवाद नसला तरी
बऱ्याच अंद्याने निर्विवाद आहे. परंतु जाति या गटाववी कल्पना कांही
तितकी निर्विवाद नाहीं. मग जातीची व्याख्या करण्याचे वेगवेगळ्या ळोकां-
कडून वेगवेगळ्या तऱ्हेने प्रयत्न केळे जातात. कोणी बाह्य शारीर आका-
राचे ( 8०ळणळीठ (फळा5 ) मोजमाप ठरवून त्यावरून गटाची व्याति
निश्चित करूं पाहतात. दुसरे भाषाशास्त्राचा (1201101087) अभ्यास करून
त्वाच्या आधारें गटांचें साधम्य॑ सांगू ळागतात. तिसरे गटांतील कांहीं चाली-
रीति प्रधान मानून त्यांच्या तुलनेने गट निश्चित करण्याचा प्रयत्न करतात.
प्ररतु हीं सर्व बाह्य चिन्हं अदलाबदळ होण्यासारखी असल्यानें त्यांपासून
प्राणिशास्त्रीय जाति (097७९कय१॥्ट पा) निश्चित होऊं शकत नाहीं. आम्ही
प्राणिशास्त्रीय जाति कश्याला भ्हणतों, त्याची सांगोपांग चर्चा “जातिव्यवस्था?
प्रकरणीं करूं. येथें इतकेंच दाखवावयाचें आहे की, जातिनिश्चिति करणें हें
: झामच्या इकडच्या सुधारकांना वाटतें तितके सोपें नाहीं ! पूवी वर्ण होते
आणि पुढें त्यांतून जाति उत्पन्न झाल्या असें जे लोक म्हणतात, त्यांना हा
प्रश्नच कळला नाहीं असें म्हणणे भाग आहे ! युरोपमध्येंदेखील पाहिळे अभ्यासक
नकणट७000 1५-९७ नरका. ०७0 4:22-64216 2 पळ. क्ल
हिंदचे समाजरचनाशास्त्र ११९
ज्याप्रमाणे मोठा नग (इख1 ४) घेऊन त्याला एकरूप लहान वर्ग (376७०25)
समजत त्याप्रमागच आपल्या रकडे टिंदुस्थानांत स्थिति झाली. प्रथम मोठा
वग यील बरला जाणि त्यामच्य बांशिकदष्या गट पड्टड ठागळे तर ते पाडू
नथेत, अने माने काणत्यादी सुरापांतील शास्त्रज्ञाने म्हटलेलं माझ्या वाच-
नांन नार्डी, जातीजी नुसती शाब्दिक व्याख्या करणे किती अवघड आहे ही
"गोष्ट पाश्यात्य, साख. असल्याकारणारन आणि त्यांना नुसत्या शाब्दिक
कोऱ्या आणि शब्दाथावर कसरत करावयाची नसल्याने पूर्ण माहिती आहे
डार्विन म्हणतो, “ जआवजि यया शब्दाच्या ज्या अनंत व्याख्या दिल्या गेल्या
आहेत त्यांचीही पण भी येथे चर्जा करीत नाही. कोणतीहि एक व्याख्या
प्राणिशाख नांना नान्य झाळळी नादी. परंतु प्रलेक प्राणिशास्त्रजञाला सर्द-
साथारण त: भाति कशाला म्हणावे याची संवेसावारण कल्पना असते
सुरुषाती (८. काटकर शाखांची मति गाणारांनीं डाविनचे वरील शब्द जरूर
वयांत कलाल. विदसमाभांतीळ प्रत्येक व्यत्तीलादेस्तीळ, जाति म्हणजे काय
ह्या सीची सवसाधारण कल्यना असतं. ती जाति नाही. असं म्हणणाऱ्या
नवीनांर्नी जातीचे आद ठानण सांगून त्यापमाणे दळी टिंदुस्थानांत अस-
ज्या नात या प्रा्णिनास्रीय जाति गऱ्येत, असे दाखवून यावे अशी
थांचा निनील जा. अरे त्यांनी दा्गविल्यास वादाचा घुरळा कमी होईल
अर्स मानण्यास पुष्कळच जागा जाट. अशाच तर्टेचे म्हणजे, जातीची
व्याख्या करण्याच्या कठीणतेबदलले मग अन्स्टे हेकेलनें मॉफालजीमध्यें
दिलेलं आहे.
सर्वसाधारण सख्ीमध्ये जीवजातींच्या उत्क्रांति अपक्रांतीचे काय नियम
आहेत आणि ते मनुष्याला कितपत लागूं पडतात, त्याचा आतां विचार
भजीवस्टीमर्श देखील कार्डही जीवजाति तगून राहतात आणि कांही
न लात. ही पत्पल स्थिति पाटिली म्हणजे सृष्टींत उत्कांति आणि अप-
क्रॉलि या दोनडी प्रकिया नाऊळेल्या आहेत, ही गोष्ट सहजच नजरेस
येईल. त्या दोनळी प्रत्रियांने निथम आपणांस समजावून घेतळे पाहिजेत
तरच आपला खर्टीन तगावे ळागेल, सृष्टीला कोणाचाही सुलाजा वाटत
ही, ही गोष्टदी विसरता कामा नये !
१ ३8ाण ण ळूण्लळ ७१ 1) का,
, अ. . क... ८3... “2... 420 “कक&60.210 भलय याण. 22 2 एसी. कटी शीळ. १२७५५ १०० पणा 9१पआशा वाक १७७७ 0: "रक
११२ हिंदूर्चे समाजरचनाशास्त्र
मार्नंवसमाजाकडे वरवर पाहणाराला सारखा फरक पडत आहे, असे
वाटतें. म्हणून तो सृष्टीच्या मार्गे प्रगतीच्या कल्पनांचे लोढणे अडकावून
देतो. उलटपक्षीं डोंगर, नद्या वगेरे स्थावराकडे पाहणाराळा संष्टि मुळींच
हालत नाहीं असा भास होतो ! शिवाजीमहाराज अगर नाना फडणीस
जर पुन्हां त्याच नामरूपांत अवतीर्ण झाळे तर, त्यांना हलींच्या सुधारलेल्या
पुढाऱ्यांच्या चालीरीतींची ओळख पटेल कीं नाहीं, हें सांगणे बरेंच कठीण
आहे. परंतु डोंगर नद्यादि स्थावरांची मात्र ताबडतोब ओळख पटेळ ! मग
सृष्टि स्थिर आहे कीं, तिन्ची प्रगति होत आहे? जीवसृष्टींत हालचाली
ऱचाललेल्याच आहेत, परंतु त्यांतील उत्क्रांतींतील कोणत्या आणि अपक्रांती-
तीळ कोणत्या त्यांची विवंचना आपणांस करावयाची आहे.
जीवसृष्टीकडे पाहिळे तर एक तऱ्हेची निश्चित प्रणाली असलेली दिसून
येते. त्या प्रणालीला शास्त्रीय भाषेत नैसर्गिक निवड असें म्हणतात. जातीं
संख्या व गुण या दृष्टीनें जर कार्यक्षम व्हावया*ची
२१ नैसर्गिक निवड असेळ तर, तोच नियम सर्व ठिकाणीं लागूं
असलेला दिसून येईल, अशा तऱ्हेचे नैसर्गिक
निवडीर्चे तत्त्व उपयोगांत यावयाचे तर त्यामध्यें पुढील चार तत्त्वांचा अंत-
भाव व्हावा लागतो. ( १ ) प्रजेचें अतिशय मोठ्या प्रमाणावर उत्पादन
( €९£९8९5झअंए७ क९ल्पातांफ 3), (२ ) आनुवंश (॥गलवा 9 ), (३)
अनंत गुणांचे एकाच ठिकाणीं अस्तित्व आणि त्यांचीच वेगवेगळी मांडणी
होण्याची प्रक्रिया ( ४9०७२०५ ) आणि (४ ) सृष्टीने केलेली निवड,
या चारांपैकीं एकही तत्त्व जर कमी झालें, तर मग तो समाज सुदिक्ित
असो अगर अशिश्वित असो, सृष्टींतून नष्ट होणार !
या एक एक युणांचा विचार करूं. पहिला प्रश्न असा वेईल कीं, अतोनात
प्रजादृद्धीची काय जरूरी आहे ? आज तर जगभर प्रजा कमी करण्यांत
यावयास पाहिजे, असे मत प्रचलित झालें आहे. त्याची झळ हिंदुस्थाना-
लाही लागण्याचा संभव दिसत आहे. अश्या तऱ्हेची मरते सरकारी अधिका-
ऱ्यांनीं १९३१ सालच्या खानेसुमारीच्या अहवालांत दिलेली आहेत. आज
* अष्टपुत्रा सौभाग्यवती भव ? ह्या जुन्या आशीर्वादाच्या जागी“ एकपुत्रा
स्पेटारवर्ताभव ” असा पर्याय येऊं लागळा आहे. ही सुशिक्षितांची प्रवृत्ति
शिंदच समाजरचनाशार ११३
त्यार आ य क क जती र्च
त्याच्या त्या ४.१ करवे जाट किवा नो याचाही ! र्ता
0. दाटे ला यायी जाट सण वतच शशी तच र करे ऱ्ः यी,
गे? धकधक आाप्ाकााभातरिक्भाडिड्ि् करीन. |. उशी
न | क दती भस शा अरा ७७. रा पलोव त
शी
|
/,
"न
1 ट्काब घस्न रहा-
गात विक नसतीन् बा नो करन टाकावयाचा, म्हणजे जे आपल्या
नवर (ववे सति तै निथानचचात नोळिल्या जीर्वापेडापक्षां कोणत्यातरी
नाणा बाबतीत खार मरणार. जो प्रॉनिसान्य दीन मोही ग्रदीत वरलेल्या
| रश |
क 1 ११ ७.7. ग * “कू वड शत रि ऱ न ती र न क्क री री न्फ
उ. (२. कर (0... अँ तर. बरस ०
मातत. पॉविटी मोणिन, नित्या आलि मरणपा्पण करण्यातच अनाच्छादन
मिळत रोल पिना नानल जोत खन झळ पाविनत. गग त्यांच्यामध्य
जीयनाथ १ क खाकी संबळ दलाची निवड व्ावयास पाटिओ
णन २ क सिक रतीला, अळीकडठ समाज उत्तम ख्ितात
स्ती र नसिता पयत थॉटीची नाच:ती होत चालली आहे ! आधु-
२ यण र्से त अवव्या जवाचि पाळनपोपण करणे रावय आहे,
रायदीच जा हणन ती नरीला त्या धजची यांगव्या शर काळजी
गा ल व गि कग ता त पि म नितिं ता गरे
आ कक वणार ना जागि. गनत था त तरी गार
त. बान. पव पसन प नसून मनप्याचे बव टोवप्माचि प्रथतन
पर! या त्ही पकती. ना करापयापनी : दानी पद्ताचा
स्वप; विवर तर. माणून तया करायार्स बर प
रांधीन्या पधतील भुष्टितला मरी. आहि का. " पिंड पोगण्याइतर्के
अभावछळादन मरोळ, स्पापेा जासत पिट निमाण व्टावसास पाजत. राग
यांतन निवेदक आणि छायक असे पित शिक उरावयाचे. सर्वच एका
ताने शिट उस. म्हणूण आभधनिक सुधासलल्या भाषेत बीळाबयाने तर
स संभान साट तूर निवड कशी कराययाची १ मिवड हा गाब्दे ल
वतिगताता आल तन उताणे रोरळ आज तर शाखेस नगा निवे”
कील वत्त करना सांगत राटित आणि मुत्सही, समाजाचे पुटाश सगर
सस ठोक मानली सशोनतली भाषणा करीत आहेत |! झाखशाजी भागणा
ववुरी असल्यास आनिक समाजाच पुटारी समाजांना कळत डागर न कळत
नाशाच्या मार्गावडे नेत आहेत असच ठरल, म्णून शाखजांन्या प्रणादी
हिं.स. ८
११४ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
घरून विचार करावयाचा तर; जे पिंड निर्माण झाले ह. फरक
असावयास पाहिजे. हा फरक तर कोठून येतो £ एकाच -ची वेग-
घेगळी संतति असते, त्यांच्यामध्ये असा फरक असतो काय १ तसा नसेल
तर सर्वच सारखी जगावयास पाहिजे. तर्से तर घडत नाही? त्याअथी
त्यांच्यामध्ये फरक असलाच पाहिजे. हा फरक कसा असता तै पहावयास
जया फरकाचे यथार्थ ज्ञान नसल्याकारणाने, ढिंडुस्थानांतील
कांढीं पंडित जात्यंतर, वणान्तर वगेरे सिद्धांत उचळून धरू लागले आहेत
करक पडणे या शब्दांचे अनेक अर्थ आहेत. त्यांपैकीं कोणता अथे या
पंडितांना मान्य आहे, तें त्यांनीं विशाद करावयास पाहिजे.
( १) वाह्मययुगांत दिसून येणारे थोडे थोडे फरक हच फरक हळू.
जाऊन अनेक पिढ्यांनी त्याचा परिमाण भासूं लागणे. जसे
उपयोगाने लांब वाढत चालली. ती आतांदी पुढे कां
७, “भक व्र
पाहज शती.॥)...] 1२2
दळू जमत
त्रिराफाची मान
वाढत जात नाहीं कोण जाणे !
(२) एकदम युणामध्ये फरक-अकारण फरक पडून तो आनु-
वंदिक होत जाणे. यालाच शास्त्रोय माषेंत अकारण फरक (एणपारार०1))
अर्से म्हणतात.
यापकी पदिल्याचा फारसा विर्चार करण्याचे कारण नाहीं, कारण त्या-
मध्ये तऱ्वजान आणि प्रत्यक्ष प्रयोग या दोनही दृष्टीनें अतिशयऱच दोप
->ेन, या तत्वाचे अनेक अर्थ सांगतां येतील, जीवजातामध्ये जे
: मन म्वयून आहे त्याच्यामध्ये अद्या तऱ्हेचे फरक घडवून आणण्याचे साम्ये
अमेळ, वामध्ये उढीळ दोन तत्वें ग्रहीत धरावी लागतात. पिंडामध्ये कांही
तरी अक्षी व्यवस्था € 1०९०991377 ) आहे कीं, त्यासुळें होणारे फरक
आधींच ठरून ते प्रत्यक्ष सुरींत अवतीर्ण होतात. दुसरें, प्रत्येक प्राण्याची
वासना अद्यीच असते की, ज्यासुळें त्याच्या सवे शरीरांत आणि रारीराच्या
प्रत्येक इंद्रियांत हितकारक असेच फरक पडावेत. उपयोग अगर अनुपयोग
यांनीं इंद्रिय सवल अगर दुर्बळ होत जाणें या दोनही तत्त्वांनी सेंद्रिय
प्राण्यांतील प्रागतिक फरक; सेंद्रिय प्राण्याचे सृष्टीतील स्थान आणि प्रत्येक
डन लेकनिडाला एमानलहानकॉललकेी
१ (३870006) एलताऱए रं प्ा.प/क 5616007010 0४ 5, &. 1. विवि
क
क्ट केलाच क सिन्जि २ १ प्र
रंद्वियाचा पिडाळा उय्यान, यासब गोष्टींचा खुळासा होली, जसे त्यांच्या
गवतका च नटणे आया.
त्र जित म्हणता 1-2 का, पाराग्यतीच्या स्ख्वामुळे हे फरक
ल.” ता ही र हा वु कडची गर शे क 0 ७४ गै
बत. ७. क्त अ त दतत चिश््प्यार घुच्या जंतधघयटनंतट
पू घात. या नन्ही यावतात सयानी कय गोष्ट गरटीत चरलेली आरे.
लगन क्या 6 1 सासने याटतात, त्यान दिरोन उत्क्रां-
यी नोीध वात्टिटळा नाट. .: दाटीने यत्य पर्वा किनीरी गोड दिसत
जसत तरीही त त्यात पभाण मानता. थत नाडी. सय व्यचा निष्कर्ष
रथकार नसा आ दन. हयात थोयणाड पडत जाणार पारफ हे
उल्कातीला मा कन. नर्स सांगणारी संव तते. युके माणून वाजला
0001001 भी वकि
० कुव्यीगन्य काथ भोनगठी उत्पक्ष होतात, यांचा बज्याच ठेख-
तना याप आ सत नाह. एकदम अकारण फरक पडणे म्हणजे
मे शोण विटात नहा नक्त. ची किदय परतीलि थेऊ ठागणे अथवा
शिंडुन्पा पॉनपा तातडीचे स. अवस्तपॉाशन नर््तासाठ होणे, ही
कणाचा घेवन वता ब ्रारसयानेपळ माती, जासगाध तापत तीचिगाए
मध सांगता बई, तिका ताज्दच्या धकतील्या पराणिवगामध्ये तार
र्ती पत्याही घाण्याजी सकर न टोतां, प्रथम परकतीपेक्षां विप-
रीत असे गाणचवन लले णि म्हणणे पारना टोथ. अशा तथ्हशचा फरक
पाणिवगगीन रोता जशे सि भान याबरोबर, कारक पडती ही गार सिद्ध होईले.
या मुयाची घ्खखत काडेकार नाण विश्वत चयाकरून ता थंथकार सांगतो
ही. आपणा ऱ्टा अस म्हणणं भाग जा आनवेशिव शऐेणारा फरक ही
गग यगपर्यल कोणीही कलीाश सिद्ध कटी नाही. आणि डार्विननं
२ तस्क रही. पुर, मरून त्यांच्या तिथारांचा या बाबतींत गोथळ
म] पतात
भग १ तर्या ना. तरी काय १ असा प्रज्ञ डालिक मातीच. त्याचा
अथ जसा सांगतात ; मआागापर्याच्या पिटामथ्ये जे गण पर्याचे अस्िलांत
र भल. :) “9024. पेणश्धा&व५४- (सेक अती या १
अल्वा प नाश: पो सस्दे-- 220 ७ कमार क्षीनप-टलकक. जवली सेक कत. 4. 66 पक भ&१७%.
५» (ळात यहा (पका ७७)७७॥७) 1 0. १, जो३चा
> विश्तोप्र क फळ्या छा कीडा त काय तते. १, 059,
११६ हिंदृचें समाजरचनाशास्त्र
असतील, त्यांना धारण करणाऱ्या जीवनगोलकांची वेगवेगळ्या तर््हन
मांडणी होणें. म्हणजे येथें एक गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे की, कोणताही
. नसलेला नवा गुण उत्पन्न होत नाही. परंतु असलेल्या गुणांच्याच वेग-
वेगळ्या मांडणीने व्यक्तीव्यक्तींत फरक उत्पन्न होतो आणि म्हणूनच एका
मातापित्यांचीं अपत्ये सवसाधारण दृष्टया समान असलीं तरी स्वरूपतः
एक नसतात ! ह्यालाच आम्ही फरक असें नांव देतो, आणि ह्यामध्ये
नैसार्गक निवड व्हावयाची असते. म्हणून जितक्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या
मांडण्या निसगांपुढें येतील, तितके त्यामध्ये जास्त सुदृढ पिंड सांपडण्याचा
संभव. या दृष्टीने जास्त संतति होणें हें हितकारक आहे, अहितकारक नव्हे !
जो पिंड या जागतिक कलहांतून बाहेर पडला, म्हणजे जो कलहामध्ये
पडत नार्ही, तो कलहाच्या रेस्यासध्ये त्याला जी स्थिति प्रात झाली असेत
त्या स्थितीपासून च्युत होऊं लागतो. आज सामाजिक प्र्चत्त पिंडान्ची सवे
व्यवस्था करून हा कलहच नष्ट करण्याकडे होत चाललेली आहे ! तसा
तो च्युत होऊ लागला म्हणजे त्याचा नाश ठरलेलाच. 'सोरिवन काळ
” ज्या प्रचंड जीवजाति होत्या, त्या नष्ट झाल्या आहेत आणि डोळ्यालादही
न दिसणारे जीवजतु मात्र आपलें जीवित धरून आहेत. ही गोष्ट निव्वळ
शारीरशक्ति-सरासरी उंची आणि वजन या दृष्टीने अगदी युक्त स्थितींत
असली तरी-सष्टांत टिकाव धरू शकत नाहीं, असेच दाखवेते. ही जी
व्यक्तींची स्थिति सांगितली तीच एका जातींतील उपजातींना लागू आहे.
म्हणजे एकाच जातींत अनेक उपजोति उत्पन्न करण्याचें सामथ्य असतें
आणि तक्या त्या होतातही. एकऱ्च कुत्रा ही जाति घेतल्यास त्यांसध्ये दाऊ
या गुणांचे वावबतीत वेगळ्या असणाऱ्या ग्रेहाउंड आणि हाडड या जात
उत्पन्न झाल्या, त्या दोन्ही जातीपेक्षा काली ही जाति बांडरुणाचे बाबतीत
वेंगळी आणि या तीनहीपेक्षां वुलडांग निराळेच !' आणखीही कुत्र्याच्या
अनंत उपजांति सांगतां बेतील, परतु या सर्वे जातीचे संघटण आणि एका-
करण करण्यान्वी चळवळ त्या जातीदील पोडेतांनी सुरू केली आहे [कंध!
दड आ. 'टतत ली णणाशीबचाती पलीतजा १0 सकती
"१ फ्नग, १ एर्ठ च, १3२ पा, "याठचा500 10 “0पा1189 0 5९18706
२ अहा ७०0 एप७ता०3 0४ (963,
हे खेळण ४एण[पा2०) 07 (0151129.
षे समाजरचनाडास्त्र
व्रते
१:
नादीं त कटी वळ नीत - करोखर पा (, कुत्रा ही जाति अत्यंत
पवार आत आण जास सुवारक बघू माग-त्याच्या फारच मागे -
ाटेत क्या मति न्वियानासमान टया जाहेत, स्थरीला नारदररमतींत सांगि-
द]ुर््यायसाण पुस विवाताचा र्य; पद, ग्त्रियांना डॉ. हरिसिंग गोर यांनीं
क बदसेटळांत वि आणण्याचे परवाच घटस्फोटाचा हक्क मिळाळेला आहे
ब; जा; वस्वच संघारत्ल्या डाऊ ऱि गन) आयानथथसा णि (117668 प०10०॥)
व्य डिवॉलळ असाच अस वया वगट तुऱ्याच म्हणण जञाहे. या समा-
नामर्य्ये मांठवळवाला वस नाही काळ माकलन जापळ अथशास्त्र देवशुनी जी
सरमा लच्या पला निकाला असा प्रवाद ऐकित्रांत अहि, सवेदष्ट्या
दतकी संथान टी जाति असून देण्वील, या जातीत यंततिरक्षणाचा भार
स्॑:जातीवरच बता, म्हणून त्यांतीळ मदिला-परिपदेत सेंतति-नियमनार्चा
घव नयना पाल ण्याचे निळे आरे! याजातीत प्रियाराधनाची चाल
अपल्यासुळे, परीतिविना' सगर जाल आडत! एकंढरीत पाहिलें तर, कुत्रा ही
जाति अत्यंत संभार जान उ मरणण्यास बळीचे दरकत नसावी असे
जॉम्टदानाटा असा. त. याया तरी अनक समजस जाणि सुवारळेल्या
लारी त. पर. मयत्यावासान नासत स्वा कशत नाहीं.
छल नालाल पनाळ उपओति उत्पन होतात आणि त्यांपेकी फारच
थोड्या निक सागतात, अशी साठीची पक्या आट. ज्या जाति टिकाव
ये जक नात. त्या कोणते ना कोणत नरर श्रेएत्य अगी असल्यामुळे शिल्लक
रहातात. हे शे्ठच्य तरी लसर्गिक काळाच्या र्य्यांतच उत्पन्न झालेलें असतें,
जा काणताही परक ( वेर आम्ही पारकाऱ्या चर्चा केळीच आहे.) या
मविनाथ कळांत त्या जातीळा उपयुक्त टोटल, ती त्या जातात शिल्लक
ते. ीसव साधारणतः गसर्गिक निवडीची तात्विक 'चःचा झाली. त्यामध्य
नसन, निथीच्या घाळभयया आपण बोध करून घेतला. पुढें आपला हिंदू- .
समाज जाजन्या स्थितीत जाट तसा णास्त्रीय दृष्टया योग्य आहे किंवा अयोग्य
आहे. याया नि्वार करावयाचा आडे. आमच्या मताने हिंदूची समाज-
रसना पाखात्स पदलीत वाळळेल्या सुशिाक्षांना कळल कांदा साशासत
घोटाळे सोडन दिल्यास, अत्यंत मार्मिक आणि स्वोल अदा सुंदर तत्वांवर |
९२ रळ ळत 1का याकड 00 10. ७. 9.१7136,
११८ हिंदूंचे समाजर'चनाशास्त्र
उमारळेळी आहे. आणि त्या मतार्चे उद्घाटण करण्याकरितांच या ग्रंथाची
प्रवृत्ति आहे.
आपण मानवसमाजाबद्दल वाढू लागली म्हणजे हा प्रश्न अत्यंत गुंता-
सतीचा होऊन वसतो. इतर जीवजातींच्या प्रश्ना पेक्षां तो थोडासा मि
आहे. इतर जीवजातींत प्राधान्येकरून त्या
२२ मानवी निवड जातीच्या पिंडगत य्रगतार्चाचच ( पश७॥0
०7 9101०81081 ) विचार करावयाचा
असतो. मानवजातींमध्ये पिंडप्रगतींचा विचार करून शिवाय सामाजिक
हणजे सांस्कारिक ( 0870०॥0-802ा81 07 नि १110181 ) प्रगतीऱचाही
विन्वार करावा लागतो'. तियंक् योनींना सास्कारक प्रगति नसते, हे मत
याम्हांला मान्य नाहीं. परंतु त्या सु्यारचे सांगोपांग उद्घाटण करण्याचे हें
स्थळ नव्हे. येथे एवढेंच नजरेस आणून ठेवावयाच का मनष्यप्राणी बुद्धि
( 7011186108 ) आणि निसगंम्रवृत्ति ( 7806 ) या गुणांच्या
व्याख्या त्याला स्वतःला पचचतील, अशाच करून घेतो ! पुन्हां सामाजिक
प्रगतीचीही पण आज पाहिजे तशी व्याख्या केली जाते ! नुसती बौद्धिक
' लायकी म्हणजे सामाजिक प्रगतीचे लक्षण नव्हे. येथे अध्यात्मिक, सामा-
जिक. नैतिक वगेरे एकूण एक गुणांचा विचार व्हावयास पाहिजे असतो
समाजांच्या उत्कर्षीपकर्षीचे नियम, या सर्वांचा विचार केल्यावर निश्चित
करावयाचे असतात. जगांत इतिहासांत कोणत्याही एका गुणाला भान
दिलेला दिसत नाही. अमेरिकेतील तांबडा इंडियन, हा. त्याचा प्रतिस्पःवी
जो युरोपांतीळ श्रेतवणीय त्याच्यापेक्षा रारीरवलानें मुळींच कमी नव्हता;
तर उळट थोडासा जास्त सुद्ढच होता. परंतु आपल्या सामाजिक गुणां-
मुळे घुरोपिवन हा त्याला पादाक्रांत करून, नव्हे, नष्ट करून विजयी होऊ
शकला. श्वेतवर्णीय युरोपियन हा जेथें जेथें गेला तेथे तेथे त्याने तद्देशीय.
जातींचा नार केला ! नष्ट झालेल्या जातींची यादी डाविन आणि रंटझेल
यांनीं दिलेली आहे. अद्या तऱ्हेच्या नाज्यांतून हिंदुसमाज टिळक राद्ला
२ हल्नंद्चा वर्ण्षाऱ कपत १९ड७ा७80खा 0४ 8. &पडयय क000000
पहावया घ्याले 5806लासा उम इण्यंल0टश- 008060०]!
हिंदूचे समाजरचनाशास्त्र ११९
त्याचें कारण ते येथे सायाळूपणाने वागळे असे नाहीं तर आपल्या ससाज-
रचनेपुढे आणि संस्कृतीपुठढें त्यांना हात टेकावे लागले ! मानवसमाजाचचा
विचार करतांना पिंडप्रगति आणि सांस्कारिक प्रगति या दोहोंचाही विचार
करून, प्राधान्याने कोणती प्रगति हितकारक आहे, त्याचा विचार करा-
वयाचा असतो. कारण, मानवाला तत्त्वज्ञान आहे, त्याला इतिहास. आहे,
त्याला धर्म आहे, त्याला कला आहे, त्याला संततिनियमन आहे, त्याला
बोल्होव्हिझम् आहे. अश्या अनंत गोष्टींनी तो नटून गेळेला आहे. आम्हीं
वर सांगितळेंच आहे कीं, सर्वसाधारण जीवोत्क्रांतीचे नियम सनुष्यसमा-
जालाही पण लागूं आहेत. त्यासुळे बाह्यजगत् ( ७०" ज॑ फापश8)
आणि आंतरजगत् ( ए०णते ली ७०पड$ ) यांमध्ये एकतऱ्हेचा सम-
न्वय राहिला पाहिजे.
मनुष्येतर जीबसृष्टीकडे नजर टाकली तर, निकृष्ट पिंडाचा नाश आणि
जीविताला लायक तेवढ्या'च पिंडांची निवड, ही प्रणाली अव्याहत चालूं
आहे. तेथे कोणी पिंड नाळायक झाल्यास त्याला अनेसर्गिक रीतीर्ने जग-
बीत नाहींत, अथवा लायक पिंडाला अनैसर्गिक रीतीनें मागेही टाकळें जत-
नाहीं. मानवामध्येंदेखीळ ज्यांना आपण कमी उत्क्रांत वंदा असं म्हणता,
त्यांच्यामध्येही या प्रणालींचा जोर अजून चाळून्च आहे. सुधारठेला समाज-
देखील नैसर्गिक निवडीच्या बाबतींत निरपेक्ष नाही*. सुधारलेल्या समाजांत
देखीळ निसगव्चे-म्हणजे जन्ममृत्यूचे नियम हे प्रभावी असतातच. आज
आफ्रिकेमध्ये ज्या जाति रानटी या नांवाने गणल्या जातात (येथे एवढें
नमूद करून ठेवतो की, जातीची खरोखरीच म्हणजे मानवी नसुना म्हणून
प्रगति होते, ही गोष्ट आम्हांला मान्य नाहीं. येथें आम्ही रानटी, प्राग-
तिक वगेरे शब्द चर्चेच्या सोयीकरितां बापरिळे आहेत. ) त्यांच्यामधील
आपसांतील जीवनार्थकळहाकडे बारकाईने दृष्टि दिल्यास, मानव किती
संकटांतून आणि बाह्य परिस्थिति बिकट असतांना सुधारणेच्या मार्गाकडे
२ उ०्ल8] 80७७७ ७४ अशा, ञर्8006', 81586 ० 000 (0101817910).
०१७८ उप 1ाताऊ 09४ 3, 9. 13855ण.
२ 866 ६ 0650501015 एप रभ य 85फ९ (० गाचे 8्वा७पा'ए.
१२०८ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
वळला याची अल्पशी कल्पना येईल, त्याला प्रगतीचा मार्ग डोळ्यासमोर
येण्याला तरी किती पिढ्या खर्चे घालाव्या लागल्या असतील, त्याने प्रग-
तीचा मार्ग चोखाळतांना किती चुका केल्या असतील, एक एक चुकी
उरत काण्यांत किती पिढ्या घालाव्या लागल्या असत!(ल; हा सव मुयांची
-डीणी कल्पना आल्यास, मनुष्याची सुधारणा करण्याचा मयत्न करणा-
03 हई
रच्या छातीत धडकी भरल्याशिवाय राहणार नाहीं ! या स्थितींत नैसर्गिक
"वडा अंमळ पर्णत्वाने असतो आणि कोणत्याही दृष्टीने हीत झालेल्या
यिंडांचें रक्षण कुत्रिम्ट्ट्या करण्याची सोय येथें केळेळी नसते. अशा पद्ध-
तीचा पारोगाम असा होईल की, अश्या समाजांतील स्त्रापुरष काटक, बल
वान्, धूर, उद्योगी, साइसप्रिय असेच निर्माण होतीळ. कारण यांतील
कोणत्याही गणाची जर एखाद्या जातीमध्ये थोडीशीही कमतरता उत्पन्न
एर, ती जाति नेंसर्गिक निवडीच्या रेव्यांत केव्हांच नष्ट होऊन
जाईल. याचें एक प्रत्यक्ष उदाहरण घेऊं. अमेरिकेमध्ये रेड इंडियन नांवाची
एक जाति रहात असे. ती जाति देशांतराच्या-म्हणजे स्थलांतराच्या-प्रवा-
साला निघाळी असतां, त्यावेळीं जर त्या जातीपेकीं एखाद्या स्त्रीचा प्रसव-
काल प्रात झाळा तर, ती थोडीशी झडुपाआड होऊन प्रसूत होई आणि
प्रसूति झाल्यावरोबर आपलें बालक खांद्यावर घेऊन पुन्हां आपल्या जाति-
वरेबर चाळावयास लागे. अद्या परिस्थितीमध्ये पुष्कळ स्त्रिया निःसंशय
मेल्या असतील ! परंतु ज्या कांहीं शिलूक राहिल्या त्यांची शारीरशक्ति व
त्यांना होंगारी संतति काय स्वरूपाची असेल, यार्चा ज्याचा त्यानेच मनाशी
विचार करावा. अ
निसगांच्या रेल्यामध्यें जीवजाति पुढील तीन प्रकारांनी टिकाव धरूं
शकते. ( १ ) आपल्या जातीचे पिंड इतके निर्माण करावयाचे कीं, निस-
गर्ने अगर नेसर्गिक शचूने कितीही नाश केळा तरी, आपली संख्या
शिल्लक रहावी. अश्या तऱ्हेचे वर्ग दुबळे असळे तरी विजयी होतातः “विनय-
शीलाला जगाचे राज्य प्रास होईल, ? अक्या तऱ्हेचा प्राणिवर्ग म्हणजे
"लकवा. १११ ११
प्यापप्यापाण)
:20>2 ९६
१ उछाऱातल्या खा पाळाा-फेयाा७०00व ३3४2900.
रे पखर उठले, 1)0एबपा पाडी ६0ते 13806 0०५0७७३ 0४ ठत. 13,
उर्फी,
हिंदूचे समाजरचनाकास्त्र १२१
मैढरू, गाय नंगे, ;? वर्ग णाची हत्या वारीत नाहींत. उवर नर त्यांची
हल्पा करतात. ले. आपल्या, सुपीकतेच्या जरवस्च आप. मेना
स्थान कायस राखन मात. दाचे. नियम बांदी प्रमाणात समाजात
1 बगीचा टागू आहे. (२३ दसरा माम म्हणने आपल्या जाती"
सि झल ठेवावयाचे का, मातीच्या शनुळा हे खअसुक नाती जील
ल याया बावन भाऊ गये; दी. पसरथांगरीची ( चल्यिपरिपागिताा )
नातिसरक्षणांची पदात; या पडती बरान नळ आलि (अच भर. गाकते
ही समाजामध्ये जापल्याला ज्याला उंबाडावयाचच अरी. तयात सयगीऱी
हा कल्याणाकार र करीत आानिडाशा तदर्न जासीविण त सोडता,
या वर्गाचे उदाटरण शिदुस्थानांतीळ माजा देण्यास कारण नीट
आम्हाला वाहत, (६१) निव्वळ खताच्या बाहवळावर अंगर जाळलळीबर फय
क
वून सरन तशात. यिजजी डोफ्याचा प्रयत्न करणारा वग, व्याप्रसिद्दादि
क ह". 4: र क प” ही
वनराज या बगीन मोर्त. पन जूर्न दिसत का. खळा था. तेसाव
क य लाली र गा 0. कारी क व प
बाव आर. कोशण गत, : आन. रोल. बळकॉर्णा का. का. ९ गव्टत्ठे
र) दे वा व अ! १ स्या त वी तिक भं री र क भः ्ं रं जक क जटा डा १०९५७ > 7" यर वेज ४.५ ०३ १ नक
गता गांवा 5 कना कित १ कात. ती. प १
ह » ९ ह क ह ह
कन हेगावा र गा ता तावा परशा क. हतने
कव व तगत ग) त बातिवरा का ती गागा!
नापळी विवनित कालाची स्थिति पाडून ठ्यासलास पाडन.
आम्ही पूवी सांगितलंच आहे कर, भानच साजा हणत, कनिष्ट
डागर नाझ या समाचा दोसागिक निर 2 तख्ल करणीभूत आहि. निवड
यावयाची लनर जेखळे पोसण्याला परेथे डनानळादन मिळण्यासारे असे,
यापे जासत जीव उसन व्हावयास पाहिजेत. नॅलर त्या जीवांमध्य साथा
“डन जणच साठत्व प्रस्थापित झाळे पान. जर मिळणार अ्नाण्ठाचन
व ताळल्या सते जीवांच्या पीपणाळा पुरस असल तर, नोतिनीश
नाही, बया नाले जाणि अष्ट कनिष्ट भावाचा निवाडारी नाटा. मगच्या
तप्देये जे जीव उत्पन होतीळ ते सर्वेच चांगळे, संधीमध्ये उत्पन होणाया
पु वर चागल्या जसल्यास, ती गोर फारच उस, परळ ता पी
नसतात पबर्दे मात्र खरे, अद्षा स्थितीत अस्वस्दाच्या सुबनमुळे एक तचा
वाह्य आणि दिस्वाऊ सेस्कार त्या त्या समाजात उन होईल खास. प्रश्न
१२९ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
ही दिखाऊ सुधारणा जर टिकून रहावयाची असेळ तर, व्यक्तीने आपल्या
हयातींत प्रास करून घेतलेले गुण त्या व्यक्तीच्या संततींत संक्रांत होण्याची
कांही तरी व्यवस्था सृष्टीच्या मक्रियेंत असावयास पाहिजे. म्हणजे न्नातीचां
आनुवेदयपद्धति, लामार्क किंवा त्याचे आधुनिक चेळे सांगतात त्या पद्ध-
तीची असावयास पाहिजे. परंतु तो प्रश्न विवाद्य आहे. आजपर्यंत गोळा
झाळेली सर्व माहिती आणि सर्व पुरावे पाहिळे तर तेया पद्धतीच्या विरूद्ध
््श
आहेत, तरी देखील आमच्या समाजांतील कांही व्यक्ताकडून त्या पद्ध-
तीचा बर्णोंतर अगर जात्यंतर करण्याला आधार घेतला जातो ! म्हणून
खरोखरच लामार्कची पद्धति मान्य केल्यास समाजस्वना काय स्व ख्पाचे
होईल त्याचा विचार करूं.
लामार्कच्या आनुवशपद्धतीचें तत्त्व असें आहे कीं, जै इंद्रिय किंवा जा
रुण किंवा जी शक्ति यांचा पिंडाकडून उपयोग केला जाईल तै इंद्रिय
किंबा तो गुण किंबा ती शक्ति यांची त्या पिंडांत बाढ होत जाईल. अशा
तऱ्हेने व्यक्तीने आपल्या ह्यातींत ज्या गुणांची वाढ करून घेतली असेल;
ते गुण त्या व्यक्तीच्या संततीमध्यें देखील संक्रांत होतील. पुन्हा त्या संत-
तीनेंदी तीच प्रक्रिया चाळूं ठेवल्यास, त्या कुटुबामध्यें त्या गुणाची सारखी
बाढ होत राहील. समजा, एक कामकरी दोन मण वजनाचे ओझे उचलू
शकतो. त्यानें वजन उचळण्याचाच सारखा सराव केला तर, कालांतराने
तो चार मण ओझे उचलू लागेल, त्याचा सुलगा जर त्याच्या सारखाच
असेल व तोही पण तोनच धंदा करूं लागेळ तर, त्याला त्याहीपेक्षा मोठें
वजन सहज उचलितां येईल. पुढें तोही पण हें वजन उचलण्याचे कोदाल्य
उत्पन होण्याची लायकी आपल्या सुलाच्या स्नायूंमध्ये उत्पन्न करील. हीच
प्रक्रिया बौद्धिक प्रगतीला अक्षरदाःः लागू पडेल. या सर्वे तत्त्वज्ञानाचा
समाजदृष्टया काय अर्थ होतो तें पाहू. आमच्याइकडे देखीळ समाजसुधा-
रकांकडून जातिभेद नसावा, हा सिद्धांत प्रस्थापित करण्याकडे याच कव्प-
नेचा उपयोग केला जातो. या गोष्टीला प्रमाण म्हणून महाभारतांतरत
१ ग.&, ॥ठपाडला- 0७65००0687 506326, ९ वेळी७ पदार्10£
छी 18760य-(8106709] ४००४१ ० ७0७86) 5016०0 0४ 5, .0.. एगाठा'.
२ ८. याप लो ०्टां ७ 19 5ळथा० 50लं918 07 2६ प०२०0११ाच, |
हिंदूच समाजरचनाशास्त्र 1.
पुढील रछोक सांगितले जातात.
“८ न विक्षेपोडस्ति वर्णांनां सर्वे ब्राह्ममिदं जगत् ।
ब्रह्मणापूर्वसष्टे टि कर्ममिवेर्णतांगतं ॥ १० |
कामभोगप्रियास्तीक्षणाः क्रोधनाः प्रियसाहसाः ।
त्यक्तस्वघरमा रक्तांगाः ते द्विजाः क्षत्रतां गताः | ११॥
गोश्यो वृत्ति समास्थाय पीताः कष्युपजीविनाः ।
त्वघर्मानानतिष्ठन्ति ते द्विजा वेश्यतां गताः | १२ ॥
टिसाकुर्तीप्रया लब्याः सवेकमीपजीविनः ।
कप्णा: शोचपरिभ्रष्टाः ते द्विजाः शूद्रतां गताः । १२ |
रत्येते: कर्ममिव्येस्ता द्रिजा वणान्तरे गताः |
यमा यजक्रिया तेपां नित्य न प्रतिषिव्यते | ९४ ॥
रत्यत 'नतुरोबर्णा येपां त्राह्ची सरस्वती ।
विवा तरह्षाणापूर्ये ळोभास्वज्ञावतां गताः: ॥ १५ ॥
वणामधध्ये पकिमकांपासन वेगळेपणा दाण्वविणारे असे कांढा गुण नाहीत. .
ब्रहादेखाये पूर्वी सर्य अग माझणमस उत्पन्न केळे. ते ब्राहाण आपआपल्या
य्यावटारशिक कग णि थेगधेगळया वबणांत विभक्त झाळे., तांबड्या रंगाच्या,
ऐहिक भोगांची दळ्छा करणाऱ्या, तीग्न व्रत्तीच्या, रागीट स्वभावाच्या,
साहसी व्रत्तीच्या ज्या ब्राडाणारनी आपला घम सोडला, ते क्षचरियत्वाप्रत .
पोहोंचळे, पिबळ्या रंगाये आणि गोळवाडा आणि शेती यावर उपजीविका
करणारे जे त्राहाण ते घेद्य झाळे. हिंसा करणें आणि खोटें बोलणे ह
ज्यांना प्रिय आहे, जे लोमी असून कोणतेंदी कर्मी करून आपली उप-
औनिका करतात. जे काळ्या रंगाचे आहेत, ज्यांनीं आचारांचा शुद्धपणा
सोडला ते त्राडाण शूद्र पदवीला पोटोचलळे
या छोकांना चर्भेची शास्त्रीय पद्धति लावण्याची सोयच नाहीं, प्रथ”
पत: टे कोक मोकषपमपर्यातीलळ आहेत आणि मोक्षघमाोमध्ये खरोखरच
बर्णींना विदोष नसेल. ती गोष्ट कोणीही नाकबूळ करीत नाही, परतु त्या
गोष्टींचा व्यवद्दारथर्माशी सेबेध कसा पोहोचतो, हें कळणें आमच्या बुद्धीच्या
१; तासांत पाभर १७. चळबकद
कभ. 200200. 2७0८2८0 1गरणलोकाधलकदस७0५९१00र हीण, "क
१ महाभारत-शा त परब-मोक्षपमपर्व अभ्याय १०८
५२४ हिंदूर्चे समाजरचनाशास्त्र
आटोक्याबाहेरचे आहे. पुढें त्या झोकांत तरी किती सुंदर संगति
आहे. पहिल्या झोकांत सांगतात, वर्णांना विशेष नाहीं. म्हणजे इंग्रजी
तर्कश्यास्त्राच्या भाषेंत सांगावयाचे तर, वणीचा (प्पर्9०09) सांगतां येणार
नाहीं. मग पुढील खोकांत दिलेले रक्तत्व, पीतत्व आणि कृष्णत्व हे विशेष
नाहींत तर कांय आहेत! ते कसे कां असेना, वेगवेगळी कार्म" केल्या-
सुळें हे वर्णविभाग झाले, म्हणजे धंद्यावरून वर्णव्यवस्था झाली असें मत यांत
दिलेलें आहे. आणि अथातच या सर्व तत्त्वज्ञानाच्या सुळाशीं ठामारकचीच
कल्पना प्रच्छन्न आहे.
आमच्या समाजसुधारकांपैकी बऱ्याच लोकांनीं या बाबतींत पांडऱ्यावर
काळें केलेलें आहे आणि या सर्वोची कल्पना अर्थातच व्यक्तीने आपल्या
इयातींत प्रात करून घेतलेले गुण, त्या व्यक्तीच्या संततींत संक्रांत होतात
' अश्शीच आहे. तहिरुद आनुवंशाच्या दृष्टीनें जाति शुद्ध करण्याची जी
अत्येत झुद्ध पद्धति आणि जी मनुस्मृतीवरील टीकाकारांनीं बरोबर दिळेली
आहे ती, या पंडितांनी अनैतिहासिक ठरविली आहे ! “ जातीचा उत्कर्ष
आणि अपकषषे यासंबंधाने टीकाकाराने दिलेला दुसरा अर्थ कसा अव्यव-
हारिक आणि अनेतिहासिक आहे, हेंही पाहिलें पाहिजे. आमचे मित्र वे.
शा. सं. महादेवशास्त्री दिवेकर यांनीं आपल्या ग्रंथाच्या पान पन्नासपासून
थान छप्पनपर्येत जे शाखास्राही पांडित्य केळें आहे, त्याचे खंडन जाति-
व्यवस्थेच्या प्रकरणी करूं. येथें एवढेंच सांगावयाचें की, आचारांने जात्यु-
र्क होतो असे त्याहीपण शास्त्रीबोवांचें मत आहे. त्याप्रमाणेच नागपूरचे
पॉोडेत केशव लक्ष्मण दप्तरी यांचेंही मत आहे. पं. दसरी यांनीं आपल्या
ग्रथांत॑, * ञञात्युत्कर्षो युगे ज्ञेयः पंचमे सस्तमे$पिवा । व्यत्यय कमेणां साम्य
' पूवेवच्चाधरोत्तरं | * याज्ञवल्क्य अध्याय ३, हा छोक देऊन त्याचा
पुढीलप्रमाणे अर्थ दिळेला आहे. “ बणीचा उत्कर्ष ( विवाहानें ) पाचव्या
“किंवा सातव्या पिढींत होतो. कर्मे ( द्ृत्ति ) बदलण्यारने जे कमे स्वीकारले
असेल, तें ज्या वणीरचें कम आहे ते साम्य होतें. तें साम्य पूर्वीप्रमाणेच म्हणजे
९ 'धर्मेशास््मंथन”महादेवशास्त्री दिवेकर, “भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्भ”
ळय शिंदे प
उतवे. रा. शिंदे.
. ५ 'धगेरहस्य' केशव लक्ष्मण दप्तरी.
1 अ कॉ
ह८्च समाजरचनाशास्त्र १२५६.
िवाहाप्रमाणेख पांचव्या किवा सातव्या पिढीस खालच्या किवा वरच्या
वणांणी होते. या अथाचा अथ समजण्याला एक स्वतत्न टिप्पणीच जोडा-
वयास पाहिजे, वगाचा उत्कर्ष विवाटाने पांयव्या किंबा सातव्या ॥पढात
टोता, या वाक्यांचा बरोबर अथ कायथ ? या पांचे किंबा सात पिढ्या साळू
रहाणाऱ्या विवाटांत वघवराच बण जञगर आवि काथ ख्वरूपाच्या असाव्यात !
गो पद्धत सारखी वाशी चाड. ठयावी ?) वयर याध्ीचा पाडतांना जर]
विस्तृत खुळासा करावयास पाहिन दोता. पढ आति बदलल्याने वणांतर
टोले. म्हणून जे सांगितळे आढे, लाला प्रक्रिया तयांचा सानावया]
वाटि होती. यांचा. सांगितळी नभसळी तरी प्रचवलत ली ळामाविल्या
पवि आह. आगी वागाक्वीन परात बरोबर नाही, अस. सांथिवळ
असता. दुखरे एक रामाजसुवारक शास्त्री तकेवीथ ढकझ्मणशाय्ी
क. की 2 य क बक टी
नत यांनी. बनाल नजणी बाराच्या आवशान ती पदरात आसदू नाहटा,
अश पा नि सातसाण्सन संगाजाळा समजावून सागप्याना मरयत्य
बोळा शागानत ना क त चा जा कावा्ताति गळतात पती”
डा 1 ० त कय रक ७ य वाय आ ककत शी
यारया पा जान २. रगक शा आक १ तुका तन र्ग
व: ढ , र ह डा. र य क$ वि ह्स् र. टी यी . ी . हा र शा
ला 7 क्र ताल क. का व वतात क. हारी,
ह ची 48 क.
न ोशरा्नांना पगार . पगार प शि ता तरा,
व्या बीळ लाव, फा गळ गुणांचा कंदी तरी डा. वाळ्य जानो.
दर पिढीस डगरांन एक सा यगाणांचे जर तो. गुण वाढत अरोळ
तर ज्यांच्या डामर कढ नय चेणूत गंव्या, त्यांच्याशी ज्यांच्या पाचि
अगर सातच पिढया च्या बणात गण्या, त्याचि साग्य करा दळ सरततरीचया
परशिणाम जर वर्णे बदळण्यारतका जबरदस्त आहे, तर पाणि सात पिढवा
पाल्पानिनरती पडे का होया गमे १ पांच साव पिढ्यानंतर तो थांबतो अर!
भानावयाय तर, पती म्णजे पिल्या पांचिसात पिळ्यांत तरी तो टात टोती
टरंकशानस्न १ थलितनाठी जरी म्रणावयाचे तर, आम पुला भरडले प्रमाण
जे डोमगाव पाकच्या प्रमाणांत नादेल गळला जा राण ना शात पिळ्वासा
अर्थ पक इतका दाता तथे (१००१५) शतवन झाला जाणि यभर.
पिढ्यांमध्ये (४.०१ 3" रतका झाळा. म्हण पादल्यागध्य जर
तो १००७ रटतवया प्रमाणांत वाढला तर, दुराय्यामध्य ता २-५ ५ रतकया
१२६ __ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
पट वाढतो.
माणांत वाढतो म्हणजे पहिल्याच्या जवळ जबळ अडीच
आम्हांला यावर खुणांना संख्यापरिमाण लावतां येत नाही; असा आक्िप
येईल. ही गोष्ट माहिती आहे. परंतु युणांना संख्यापारिमाण लावतां येत
नसले तरी, त्यांच्या तीव्रतेळा ( 1160४ ) संख्यापरिमाण लावता येतें
--"ये त्या ब्टीने बुद्धि वगैरे गुणांची मोजमार्पे' चाळू आहित एवे येथ
नयर करून ठेवतो. बुद्धि हा नुसताच खुण घेतल्यास तो कमी अधिक प्रमाणात
स्व याणिवगीमध्ये सांपडतो. म्हणून बुद्धीचे बाबतीत प्राण्यांमर्व्ये फरक
नाहीं असे म्हणतां येणार नाही. म्हणून वर घेतलेल्या उदाहरणांत पएण्काचचा
शण जास्त वाढला; म्हणजे जास्त तीत्न झाला अस म्हणावयास पाहिजे.
म्हणजे एका जातीसर्थ्ये तो युण ज्या प्रमाणांत असेल, त्यापेक्षां डुसर््या
जातीमध्ये तो अडीचपट जास्त प्रमाणांत असणार अदी स्थिति असल्यासुळें
उ्यत्येचे कर्मणां साम्य ? कसे १ असो, खरा गोष्ट अशी आहे कीं, या
नाहीं, कोणत्याही तत्त्वज्ञानावर श्रद्धा नाहीं;
ळें इतकाच त्यांचा हेतु आहे.
अ:
शोरांना कोणत्याही तत्त्वाचा वोध ना
फक्त समाजसुधारणा झाली म्हणजे झा
लामाकचे तत्त्वज्ञान अगर स्मृतिपुराणादि ग्रंथांत उलेखिलेळें त्या
तऱ्हेचेंच तत्त्वज्ञान यांचा आश्रय केल्यास समाजरचना काय स्वख्पा*ची
सोई, वाचा विचार करूं. जर' लामाके म्हणतो त्याप्रमाणे अगर आमच्या
| पंडित म्हणतात त्याप्रमाणे गुणांच्या, इंद्रियांच्या अगर
नन स्या उज्योगाने त्या त्या गोष्टींची त्या त्या वंद्यांत प्रगात होत असेल
तर, सोणत्यादी मतुष्याचा धंदा त्याच्या अमिरुचीवर अवलंबून ठेवितां वेण
म. आळ,
“जि
लक,
ह्य १७२0५ ०0.
ज्र
र ५: “>
७. र
१.
नाक, त्राह्मणांनी दोदोनर्शे पिढ्या वुद्धिपरवान कार्मे केळी असल्या-
क्क 2 र; ू "द डर
व. वब्क
कारणानं, त्यांच्याम
रचना ( 112012923:3!
न्त्याप्रमाणे हे
वेद्यकीय धंदा करणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये वेद्यकीय ज्ञानाला लायक असेच
फरक पडत जात असले पाहिजेत. ते फरक ळामाकच्या पद्धतीने त्याच्या
सुलाच्या मेंदूत संक्रांत होणार, म्हणजे सुला'चा मेंदू इतर कोणत्याही जञाना-
या वावतीत 8ण०, ७00, 8068810005, दळग्पवद्ाणव, छिगादा'पे,
33076 वगेरे पंडितांनी पुष्कळ कार्य केलें आहे. न
हिंदूचे समाजरचनाळास्त् 3
'पेक्षां वेद्यकीय ज्ञान जास्त लवकर अहण करूं राकणार, अथात् हा सलगा
बापाला वैद्यकीय धंदा करूं लागण्याच्या पूर्वी झाला असला तर, काय
परिणाम होईल हें कांहीं सांगतां येत नाही ! बाच कारणाकरितां कायदे-
पंडिताच्या मुलाने कायदेपंडित व्हावें आणि ज्ञेतकऱ्याच्या मुलाने शेतकरीच
रहावे. समाजाला नवीन वेंद्यांची जरूर लागल्यास ते कोणीं करावे, या-
संबेधीं या तत्त्वज्ञानांत कांही खुलासा केलेला नाही. परंतु कोणीतरी करूं
लागतीलर्च, मग लामारकच्या नियमाने जसजसे धंदे वाढत जातील तसतशी
जातीर्ची संख्या वाढत जाईल. या सर्व पंडितांच्या या कल्पना खऱ्या मान-
ल्यास प्रथमतः धंद्याने एका विवक्षित तऱ्हेचा शारीर आणि मानस पिंड
'तयार होणार. पुढे त्या पिंडांत उत्पन्न झाळेळे गुण संततींत वाढत जाणार
असे हिंदुस्थानांतील जातींतल्याप्रमाण पन्नास पिढ्या चालल्यास त्या
जातीतील व्यक्तींना धेंदा बदलण्यास सांगणे, म्हणजे अत्यंत घोर असा
सामाजिक गुन्हा आहे असें म्हटल्याशिवाय रहावत नाहीं, याची सजनांनीं
साफी करावी. एकीकडून संस्कारांचे परिणाम होतात, ते संततींत संक्रांत
होतात आणि त्यांचा प्रभाव इतका जवरदस्त आहे कीं, पांचसात पिढ्यांत
ते वर्ण देखील बदळू शकतात असें सांगून, ताबडतोब त्याच वाक्यांत दुसरी-
कडून शभर शेभर पिढ्या एका तऱ्हेच्या संस्कारांत मुरलेल्या हिंदुस्थानांतील
जातीमर्थ्ये ढवळाढवळ करणें म्हणजे, आपण स्वतः सांगितलेल्या तत्त्वाची थट्टा
करण्यासारखे आहे असे आम्हांला वाटते.परंतु या तत्वज्ञानाचा अर्थ काय होतो १
या नियमानं पाहू गेल्यास जाति रोटीबंद, वेटीबेद व चिरेबंद अश्याच व्हावयास
प्राहिजेत. त्या गोष्टीला दुसरा इलाजच नाहीं. या पद्धतीने ब्राह्मणाचा मुलगा
ब्राहमण आणि 'च्ांडाळाचा मुलगा जन्मानेंच जातितः चांडाळच ठरेल.
युष्कळ पिढ्या केतकी करणाऱ्या घराण्यांतील मुलांना दुसरा धंदा करू देगें
दी चूक आहे. सग आमच्या इकडील बाबासाहेब, अण्णासाहेब, नानासाहेब
' काकासाहेब कांहीही म्हणोत आणि लिहोत. खरी गोष्ट अशनी आहे की,
आज समाजसुधारणा सांगितली जात आहे, ती कोणत्या एका शास्त्रीय
तत्त्वावर उभारली आहे असें नव्हे. ती आज सुशिक्षित म्हणून मिरवणाऱ्या
वर्गीच्या-समाजांतीळ बहुसंख्य वर्गाच्या नव्हे- 'हृदयेनाभ्यनुज्ञात” आहे.
आणि म्हणूनच पण ती धर्मही आहे. “ह्ृदयेनाभ्यनुज्ञात, आणि आत्मतुरि-
हिंदूंचे ससाजरःचनाशास्त्र
ल्यास तीही पण धर्मच होय, असे भरावा न
निवाळा एका आधुनिक पंडिताने आपणा
>. त्याने आत्मतुष्टी या पदावर अनेक ग्रहवत कृत्य -अरसिद्ध
> य्यन्चसे भाष्य केलें आहे. परं त्याचा सर्वथा परामण
॥_. :--: घेत नाही. म्हणन आम्ही कर्माने वण बदलता वशेरे भरसम-
कतर का
1_ > रर्जारांना एवढीच हात जोडून विनंति करतो कग, वाबाना
न-च्या पाया माजले दंडवत,” परंतु आपण ज्या डहाळीवर बसतो ती
टीच तोडन टाकणारे असले सिद्धांत पसरविण्यापूर्वी जरा स्वऱ्थ बखून
रा. त्यापासून कार्डा नकसान होईल अर्स नव्ह.
> आमच्या मताने अआसिद्ध॑ पद्धति सोडून देऊन
र
शँ.
क़ पण्यग्य एफण्ध्यळरर
व्र क
व्य "4 डम! ह. ग
टया फ्र्विड या पदतीचाच आश्रय करावयास पाहिजे. अनेकविध
अ भी” क. 7“, >.» ही ली हद दृ
८.८ -- पणय प्यानदधे प्रदले तेवढे दिलक ठेवणे, अशी सृष्टीची प्रक्रिया
ह रं र र क $ 0.98
>. > पवल वान्दाने जीवनक्षम एवढाच अर्थ अभिप्रेत आहे. मग तो
परमे जगलेला असो. उदारणार्थ, बफाच्छादित देशामध्ये
पेक्षां पांढरा ससाच्च जगून राहील. कारण, तो रगासुळे पार
'देलणार नाहीं. ज्याप्रमाणे एकाच जातींत अनेक व्यांकत उत्पन्न
शाराताा दसा गा. ७४१ भे
>ण्यान प्यांताट सकस असतील त्यांचीच निवड व्हावयाची, त्यासमाणन्च
पच तातऱ उनेक उपजाति उत्पन्न होऊन त्यांतील सकस जातींना ऐन्नय
7 पडन्द प्रास व्हाबवारचे असा नियम दिसतो. उगीच कुठली तरी
पिगाण जाति उपते व्ाकि कांदीतरी अज्ञात कारणाकरितां दुराऱ्या आता-
वर वर£ूस्ध गाज लागते अदा वी अलीकडील विधाने म्हणज
शास्त्रांचा मपल तो. विपम दस्तूना त्याचवेळी समान करण्याच्या अख.
त्नांची दास्यास्यदता लवकर प्रतीत होईल. म्हणजे वैयक्तिक लावकी
स्थिर होप्याकरित? ज्याप्रमाणे व्यक्तीव्यक्तींत स्पधा व्हावयास पाहिजे, त्याय-
साणें जातोय लायकी स्थिर होण्याकरितां गटागटांत देखील अहमदागिनत
पाका शण 0
पच धका.
२ “बर्मस्वरूप नणय? - तकेर्तार्थ कोकजे.
२ (2806पिटका ७० 0 क घा 5080100) 109 हलला, पिप चता
1039.
दे 94फांयांडणा 5चे उहिघ्टछ ७700३08553 ७ उ. फे, पळभणावीप,
हिंदूचे समाजरचनाक्षास्त्र १२५
व्हावयास पाहिजे, समाजरचना करतांना ती अशा कोगल्याने व्हावयास
पाहिजे कीं, त्या समाजामध्ये या दोनही तत्त्वांचा अंतर्भाव ह॑ टल,
व्यचनचा व्यक्ताहा कलहू, गटांचा गटांशी कलह, जातींचा जातीशी
कलह, साट्रांचा रष्ट्राशी कळह आणि त्या कल्हांमुळें या सवाची सरट
स्थिति, अशीच जर सृष्टीची मांडणी असेळ आणि कळह साधूनच जर
मखुष्ययाण्याला आपले हित करून व्याबयाचे असेल आणि असेच जर्
मानवी प्रगतीने मूलभूत शास्त्र असेल, तर दया, प्रम. स ानुभूति वगेरे
मानव ज्यांना उच्च गुण असे म्हणतो, ते सर्व कबडोमार
हणावे लागेळ |! हे सर्वे गुण जर जीवनाथ कळदांत निरुपयोर
तर त्यांचे मानवी समाजांतून शक्य तेबटे लवकर उद्यारटण व तिभाग्ा
पाहिअ, “अ विनाशी आहे, ज्याला मोटून, तोडून, भाजून, अर्मीबूस
झळ करून मग आकार यावयाचा आहे, अशा भद्र जवूळा तुम्ही दया दाख-
वनिता ही गोष्ट तुमच्या ळझ्षांत येत नाहीं काय? अ कॅशकरतांन जन्माला '
येते त्याच्यावद्दळ दया कसळी १ आमी, तझ: 1 दोख्यविळेल्या दयेने
समाजावर जे घातुक परिणाम होतात, त्या गरन्यांपासमचय त्या; निख्यापासन
स्वतः्न रक्षण करू देष्छिती, आमगाोळा द्यावंताची कोल यो.
तस्हेच तखजान एकांगी होईल असे आम मत आहे. म्यान्या चारत की
म्हा माग वयाक्तक आणि जातीय अद्या दान नीतिलचाच्या पति सोंग
तल्या. ह्या पद्धतीचा गोंधळ केल्यामुळे जशा तसच १३ उत्पन्न होतात
राग-दवेष, ठोम-ओदार्य, टिंसा-अटिंसा बरे ए नक मानवी गुणांचे
या झगड्यांत कार्ये आहे. निव्वळ राग हा जसा समाजांना संघटीत क्रु
शकत नाहीं, त्याप्रमाणे एकटा द्वेप हाही पण पांगळा आहे. यांतील कांण-
त्याही एका गुणाच्या अतिरेकाचे परिणाम सृष्टात अनक वेळां दिसून आ?
आहत. आणि त्यांवर कलावंतांनी ग्रथही लिहिले आहेत. सर्द गुणांनन का”
आह, परतु त आपला कोण आणि परका कोण हें तारतम्य पाडन व्टाव-
याचे आहे. मन]प्पप्नाणि एखाद्या कोणत्या तरी संघा्शो एकनिष्ट ररावयास
पाहिजे तर अवयव अवयवीभाव सिद्ध होईल, ही गोष्ट नजरेसमोर कया.
"क्क
ज़
क]
| क
१ तात पाळल2पलाल,
हिं. प. ९
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
यास पाहिजे. मग विशाखर्दत्ताने म्हटल्याप्रमाणे” लत वहन
मभियनेन मनला । फळे कोपप्रीत्यो द्िषाद त खुद्द मी डच
८-.-५न्याती मनाने कोपार्चे फल राचूला दाखविले आणि स्नेहाचे फळ मिलाला
0 के आज कळत न
व
"नयी
व्यक
र ज्
वर ननॅ र
7"रनया या गोंडस नांवाखालीं इतर सवे निष्ठा
12. केल्या जात आहित ही गोष्ट बरी नव्हे. आपण राष्ट्राचे त्रक्ष्णी
- £ म्येरे. त्याममाणे आपण सर्व जगताऱचेही कणी आदत र्याणि ती
जगांत रहाण्याला जास्त हितावह करून
-डावयास पाहिजेत या बाबतींत कोणाचाही मतमेद नाहीं. उत
आहे. ते, जगत् या दसऱ्या
कड जि
; कार्य कोटून सुरूं करावें एवढाचच मक्ष झा प ह
टोकापासन सुरू करावे, कीं कुटूब या जवळीळ टौकापासून सुरु
कराये * ता प्रश्न कोंजीं सोडविला तर रोजच्या आचव्चारव्यवद्दार सा
ति _-- सारख्या प्राकृत व्यक्तींच्या मनांत उत्पन्न होणारा गोधळ
आज आमच्याकडे घडत असलेले चमत्कार पाहून मात्र
,पाय्यय वाट्ते. स्वतः पतित आणि दीन झालेला त्राझण अस्पृर्यांच्या उद्धार
-च्छनो ! आणि कोणी ब्राह्मण त्याच्याचकडे मदत मागावयास गेला तर,
तावडतोय तत्वज्ञानाचा आणि पोक्तपणाचा आव आणून ' उंदधररेदात्मना-
नान नाममानमवसादयेत । आत्मैव ह्यात्मनो बंधुः आत्मैव रिपुरात्मनः "
- -य्देटा करूं लागतो. पण काय हो! भगवद्वीकारांचा वरील जो उप-
दा राहे, ता अस्सृत्यांना लानू नाहीं काय १
ननद करून ठेवावीशी वाटते ती अक्षी कीं, जीवनाथे-
(विकी
५07 'लापगातला कर्तव्यकर्म करून; जगं
पक.
५ ४५
न नक क. हो
नल कलोही डकल त्याम , सय ण्या
नमु न म १ किर ७५,
« शनक 'पह “> . म्य क
डे ७. 0. "१७ म
चि पतरपणा
करूं इन्चछिनो
:- णक साट नन
->%
मी 5००१ त्या) त्ण्ण्यामची यूसणाऱ्याचस* प ऱ्य ऱ्ञ वी ल 22 त्त्व पणाधान्य पन कवक “प्न रस ०० क
आर्धा ततच साान्द व्ये दराल, € ₹ न्यान व्यत्ता[-
णक यण पणण्फ्राक्ाप्फा नारा र्या? ऱ्टे त कपी
प्यस्पायाप कलहाला ताणू आहे, अद्या तऱ्हेचा गैरसमज पसरळेला दिसतो -
जावबनाथकरदाची म्हणकओे वैयक्तिक जीवनार्थ कलहान्वी कल्पना समाज-
द्ास्त्रांत प्रधान नार्ही. ससाजक्षास्त्रांत देखील या कल्पनेला स्थान आहे.
परंठ तें बरेंच संकुचित स्वरूपाचे आहे. समाजजास्त्रामर्घ्ये जीवनार्थ कला
मुस्व्यतः गटागरांमध्ये असतो. कळत नकळत एका जीवजातीचचे दसऱ्या
जीवजातीवरोबर आणि भोतिक परिस्थितीबरोबर अक्या तऱ्हेचचा तिरंगी झगडा
१ नद्राराक्षस*विज्याखदत्त. | क ऱ्ह क हे
“ भेगवद्रीता-
अलप
हिंदूच समाजरचनाशास्त्र १३१
वाळलेला असता. संत्रप्रचान जीवाची सुरक्षितता तो जीव ज्या संघांत
अतभूत झाळा असेल, त्या संघाशी त्याचे जितपत तादात्म्य असेल, त्या
अमाणावर अवलंबून राहील. कोणत्याही जातीचें अस्तित्व त्या गटांत अत-
६. सद्या व्यत्तेपमध्य त्या गरयाबहळचे आत्मीयत्व ज्या प्रमाणांत वाढले
अन तया प्रमाणांत जाख निश्चित होईल. ज्या जातीमध्ये अगर गटाम र्य
व्यचंनना आपल्या गटापैकी दुबेळापेक्षां रतर गटांतील सबल दु्बलाबहल
मरत आपलपणा वाटू लागतो, ती जाति नष्ट लेणारन
आपण कोरव आणि पांडव या सुद्धाला संमुख ठाकलेल्या दोन गटांबरळ
विचार करूं. कोरवांसे सेर्याबळ पांडवांच्या सण्याबलापेद्षा श्रेष्ठ टोतें
कोरवांकडीळ नैय्तिक याळ आणि सेनापति हे पांडवांच्या रकडील पऱ््यां-
पा किवा नेनापतीपेक्षां कोणत्याही बाबतींत कमी नर एकंद्र सेन्य-
कचा त्यांना अत्यत चावुयाने करतां येत होती, हें सदज दिसून येईल
अदी साब साथनं जवळ असून आणि अधरमाभ सुद्ध केव्हांही केळें नसून
निण्याचा नाय झालेला दिसतो !' याचे कारण असे आठे क॑ कौरव
मळपॅका काटा जेष्ट पुरुषांना वैयक्तिक नीशिशास्य आतीगप नातिलायापेनां
त्र वाटत अस. ते पुख्य आपल्या गटाशी पूर्ण गकओीव झाडे नय्ट्ते
शत्भाना कौरवांच्या रक्षणापेक्षां आपल्या डोब्दांची किंमत जाल्या बाटली !
णांना भारतीय युद्धापेक्षा आपल्या मुळा जीवन अगर मरण जास्त
बाटले ! कर्ण दातल्वाच्या नांबास्वाली आपळी कवसवकेडळे गमावून शात्रू
केटून मारला गेला ! उलटपक्षी संघाच्या रक्षणाकरिता भगवान् श्रीकृष्णाने
आपली शोखसंन्यासाची प्रतिज्ञा मोडळी ! आठेगेढे घेत का होईना, धर्म-
राज खाट बोलले, अर्जुनाने निःशस्त्र प्रतिस्पध्यांवर बाण टाकले ! आणि
भमान गदायुद्धांचे नियम मोडले ! सांगण्याचा इत्यर्थ इतकाच की
तिणत्याटा संघामध्ये त्या संघाशी तादात्म्य न पाबळेळे जितक्रे ोक जास्त
तितका त्या. संधाचा नादा लवकर. जगाच्या इतिदासांत प्रत्येक ठिकाणी
दाचे याष्ट घटून आळळी आहे. परंतु त्याची पूर्णाशाने चर्चा स्थळाभावास्तव
येथ करतां येत नाहीं. जगाच्या रंतिहासांत ज्या मोठमोठाल्या क्रांत्या होऊन
रोल्या, त्या तरी काय शिकवितात !
फान्समधील क्रांतीचे स्वरूप तरी काय होते, याचा कोणी विचार केळा्
१३८ हिंदूंचे समाजर'चनाशास्त्
आहे काय १ राजकारणांत उपयोगी पडणाऱ्या ज्या तीन संस्था म्हणजे राजा,
सरदार आणि धर्मसत्ता ( ९४पाय ), ज्या इतरांना कितीही नार्वे ठेविली
तरी इंग्लंडमध्ये कोणत्या ना कोणत्या तरी स्वस्पांत अजूनही हयात आहेत;
त्या तीन्ही संस्थांमध्ये आपल्या गटाशी एकस्स न झाळेळे असे ओलींन्स,
मिराद्वु, अवेसायस् वगेरे पुरुष निर्माण झाले. त्यांनीं ह्या तीनही संस्थांना
नादा करून, भांडवळवाल्या बनिया वरगीळा अखंड प्रभुत्व प्रात करून दिले.
पेसा हें जीविताचें सर्व ध्येय मानण्याला बाहझणादि विद्वान् आणि धार्मिक वर्ग
व क्षत्रियादि शूर वर्ग हेच विरोधी असतात. त्यांचीच समाजांवून उर््चलबांगडी
झाल्यामुळें, निव्वळ पोटाची काळजी बहाणारा वर्ग हा समाजांत अधिकारा-
रूढ होऊन पोट भरणें हे. सर्वश्रे्ठ ध्येय आणि ओऔद्योगेक प्रगति हें त्यांचे
साधन होऊन वसते ! “ जगावर आज सर्वसाधारण हलक्या वर्गाचा--संख्या-
बलाने प्रास करून घेतलेला -ताबा आहे.
ही जी मानवामध्ये संघनिष्ठा टाकण्याची प्रद्वत्ति आहे, तिला कांही
औषध असल्याचें आमच्या वाचनांत नाहीं. हिंदूंनी जातिसंस्था हें ओषध
देऊन तें आज तीनचार हजार वर्षे प्रभावी करून दाखविलें. परंठु त्याचे
पुढें काय होईल, तें भविष्य सांगणे फारच कठीण आहे. खरोखर पाहिले
. तर, गटांना एकजीवत्व प्रास होणें अत्यंत जरूर आहे. एकाच जातीत
आचार-विचार, आहार-विहार, कपडालत्ता वगेरेंच्या बाबतींत फारसे
करक दिसून येतां कामा नयेत. याकारितां हिंदुसमाजशास्त्रज्ञांनी वणाच्या
अःवारविचारांची किती काळजी घेतली आहे, ही गोष्ट कोणताही स्मृति-
ग्रंथ वरवर चाळलळा तरी दिसून येईल. अश्या तर्हेनें जातीमध्ये सर्वे तऱ्हेची
एकरुपता ( 891१57व्201 01 0880 3 उत्पन्न व्हावयास पाहिजे.
आम्हीं बर सांगितलेल्या बाबतींत एकाच जातीमध्ये जर अनेक फरक दिसूं
लारले तर, जातीयत्व जाऊन व्यक्ति व्यक्तींमधील कलह नजरेस भरून
दिसू लागतात.मग बारिकशीं जाति भोंवतालीं पसरळेल्या मानवससुद्रांत विलीन
होऊन जाते. जाति नष्ट झाली तरी गट होण्या*ची प्रवृत्ति मनुष्यस्वभावां- -
तचच असल्यामुळें पुन्हां गटांची घटना होऊं लागते. जेथें जातीचे हित
आणि व्यक्तीचे उुख यांमध्ये झगडा लागल्यास व्यक्ति आपलें सुख प्रथान
१ अपर्ण 6 0४ 125, , ९. पाल. वय यी नक णले
£ः
च
हिंदचें समाजरचनाशास्त्र £
आनते, तेथे ती जाति इंद्राच्या अमरावतींत रहात असो अगर साबरमतीच्या
आश्रमांत रहात असो, ती विनष्ट होणार असें खुद्याळ भविप्य करावे,
प्रथमतः जाति जातीतील झगड्यामध्ये जास्त एकजीव झालेल्या जाती
जगल्या, त्याच नियमाने य़ा एकख्पत्याच्या कल्पना कुटुंब, जाति, वण,
रा , मानव इत्यादि एकापेक्षा एक जास्त विस्तृत अद्या गटांना ळागू होऊं
'ागल्या. परंतु जातिनिष्ठ मनुप्याने कुटेंबनिष्ठ असू नवे, वर्णनिष्ठाने जाति-
निष्ठ असू नये वगेरे नियम कसा सिद्ध टोऊं शकेल, दं कळणे कारच कठीण
आहे. एकापेक्षां एक जे वरचढ गट आहित त्यांच्याशी अथातूच व्यक्तीची
निष्ठा विरळ रहाणार. तीत्न निष्ठेने मानवादि गटांशी वागणारे पुरुष विण्ळा,
ही आपल्या स्वतःच्या संघाशी एकनिष्ठ रहाण्याची जी प्रन्रित्ते, जिळाचच आम्ही
नीति असें समजतो. ज्या वर्तनाने आपल्या संघाचा नेसर्मिक निवर्डीत
टिकाव ळारोल, ते नीविसुक्त ब रतर सर्वे वर्तन अनीतियुक्त, असे आमचें
मत आहे. परोपकार करण्याची इच्छा असली तरी प्रबळ संघच करू शकतो,
दुर्बळ नव्हे. मग ह तत्वज्ञान सिद्ध करण्याला वाटेल ने तत्यजान सांगावे;
परमेश्वराचा आधार यावा, ग्रंथांचे दाखले यावे, आपणांला ज ज करत
य्ेरळ ते ते करावें. प्रत्येक घमप्रवतकाने' टेंच तच्च पुढे ठेविले होते.
म्हणूनच मुसळमान पुढारी, एकादा फाटका मुसळमान देगख्यील आम्टांला
गांथीजीपेक्षा श्रेष्ठ वाटतो असे म्हणतात !
एखादा ममुप्य मळा माझ्या संघाचा म्हणजे जातीचा अभिमान नाही,
असें म्हणत असेळ तर त्याची कोठें तरी चूक होते आहे अर्थे खुशाल
समजावें. ते त्याचे म्हणणे जर अंतःकरणपूर्वक सत्य़ असेट, तर इतकाच
इपारा देऊन ठेवावयाचा की, ज्या संघामध्ये अशा व्यक्ति जास्त प्रमाणांत
असतील, तो संघ नेसर्गिक कलहांतून बाहेर पट्ठून लवकरच नष्ट होईल !
अलीकडल्या सुश्िक्षितांना वाटते त्याप्रमाणे, आपल्या संघाबदळ अगर
जातीबद्दळ अभिमान बाळगणे म्हणजे कांही एखादी ळजञास्पद गोष्ट करणें
नव्हे!
कलह संघासंघांमर्ष्ये असून त्यामुळें मानववंदा सुस्थितीत रानात, ही.
डू 10०००७ घळी तवे, पक्या १७00१16 पि गर 1875016, |
२ लील ००8 00 ७७ ए७४९जेप3ि०0 उग १०७ 0४ ठण,
१२३४ हिंदुंचे समाजरचनाशास्त्र
गोष्ट आतांपर्यंत केलेल्या चर्चेवरून लक्षांत येईल. परंतु मानवसंघांतीलळ कल
फारच गंतारुंतीचा असतो. आपण पुष्कळ वेळां प्रगति हा शब्द वापरलेव्ठ
ऐकतो. परंतु बोलणारा बहुतकरून कांहींएक कल्पनांना प्रागतिक मानून त्स
कल्पना जेथे प्रतीत होतील त्या समाजांना सुधारलेले म्हणतो. त्यामध्ये स
कल्पनेपेक्षां ती कल्पना श्रेष्ठ कां हे दाखविण्याचा प्रयत्न केळेला नसतो
अमेरिका आणि युरोप हे पुढारळेळे आहेत अशी भाषा ज्यावेळीं आपल्य
कानावर येते त्यावेळी, खरोखर प्रगति ही काय कल्पना आहे, याचच
बोलणारा आणि ऐकणारा या दोघांनाही बोध असतो असें आम्हाल
वाटत नाहीं.
निसर्गाकडे पाहूं लागलें तरी असें दिसून येईल कीं, प्रगति दोन तम्दे्ल
असते. एक म्हणजे मानवपिंडाचीच प्रगति व्हावयाची म्हणजे मानवजाती
( (४०० ) हांच त्रेष्ठ गुणयुक्त बनावयाचा .
२३ प्रगतीचे ठवेविध्य याला आपण पिंडप्रगति ( एप्डथ्पाठ 07
10102९1081 ) म्हणू. दुसरी म्हणे
मनुष्य वंश या नात्यानें कसाही असो, त्याच्या भोंबतांल*ची पीरस्थिति अशीच
करावयाची कीं, त्याची क्रिया गुणयुक्त होऊन नीतीला पोषक आणि समा-
जहितबर्धक अशी व्हावी. यामध्यें मनुष्याचा आचार, मनुष्याचा धर्म»
मनुष्याचा कायदा, मनुष्याचे राज्यशास्त्र, मनुष्याची समाजरचना, मतु-
व्यार्चे वाड्यय एकूणएक ज्या कांहीं हालचाली मनुष्यप्राणी करीत असंल 5
त्या सवाचा समावेश होतो. या प्रगतीला आपण सांस्कारिक ( 178"1-
७0181 017 7590905008] ) प्रगति असें म्हणू, पिंडप्रगति म्हणऱजे
मनुष्यजातीच्या गुणघमातन्च फरक पडत जाऊन गुण श्रेष्ठ श्रेष्ठ होत जाणे.
अशा तऱ्हेचा फरक नैतिक, बौद्धिक, आध्यात्मिक अगर सामाजिक गुण-
धमाचे बाबतींत पडत चाळला आहे असें मानण्याला मागील तीस हजार
वर्षात तरी कांही पुरावा नाहीं, असें शास्त्रज्ञांचे मत आहे.
-हणजे अशा तर्हेची प्रगति कधीं काळीं होतच असल्यास, ती अत्यंत
कक ०. टाणशकेट कोशी
१ 380"९७00 ४७0४ उष्ण सपणळ1७ ; 0प8०र9 ७७5६७४७ 0. 1209307
1०४७; 8न्ब&) १608४ ७80व 7620०107लण ७7 . &७विप फा७९पाय्याड
उल] 7७७1101063 10 एए0०७ 0१7 5०्पेिवेवा'वे.
हिंदूंचे समाजरचनाशास्त् १३५
मंद गतीने म्हणजे जवळ जवळ नाहींच अशी, अगर गणिताच्याच भाषेंत
बोलावयाचे तर * 'गकांपड्ट ४० 2७7० ? अश्ली असते. ही प्रगति फारच
हळूहळू होत जाणारी असल्याकारणाने, अधीर मनुष्यप्राण्यालळा कांहीं इतका
बेळ थांबण्यास वेळ नसतो. परंतु दुसऱ्या तऱ्हेची प्रगति मात्र वाटेल
तेवढ्या झपाऱ्याने होऊ शकते. जपानने एकदोन पिढ्यांत युरोपांतीळ
संस्कृति पूर्णपणें उचलली. हिंदुस्थानांतील सुधारळेल्या वगोर्ने एक दोन
पिढ्यांत युरोपियन संस्कृतीचा रागरंग ओळखला. परंतु, सर्व प्रथ्वीवरील
राष्ट्रांपैकी फक्त हिंदुस्थान या परतंत्र राष्ट्रानेंच पाश्चात्य संस्कृतीच्या हित-
कारकत्बाबद्दळ सराय प्रदर्शित केला आहे आणि तक्षा तर्हेनें शेका उत्पन्न
करण्याला जबरदस्त कारणेंही आहेत. पहिल्या तऱ्हेची प्रगति शुक्रबिदूच्या
गुणधर्मात हळूहळू निवड होत जाऊन व्हावयाची आहे. दुसऱ्या तऱ्हेच्या
प्रगतीचे कारण मसुष्यबाह्य समाजरचना आहे. पहिल्या तऱ्हेच्या प्रगतीचा
हेतु मनुष्यप्राण्याची कतृत्वशक्तीच वाढवावयाची हा आहे. तर दुसऱ्या
तऱ्हेच्या प्रगतीचा हेतु मनुष्यप्राण्याची सामाजिक चालरीत थोडीशी
सुघारावयाची हा आहे. थोडक्यांत दे उपमेनें सांगावयाचे तर, संस्कृति
ही एक टोलेजंग इमारत मानल्यास पहिल्या तऱ्हेची पद्धति उत्तम माल-
मसाला गोळा करूं इच्छिते तर दुसऱ्या तऱ्हेची पद्धति त्या इमारतीवर रंग-
रंगोरी कशी करावी, नकशी कशी करावी, चित्रें कोठें काढावींत वगेरे
गोष्टींचा विचार करते. रंगरंगोटी नसली तरी इमारत टिकावू होईल आणि
मालमसाला चांगला नसला तरी इमारत मोहक होइल ! परंतु अडचणीत
सांपडळेला प्रवासी कांही इमारतीचे मोहकत्व पहात बसणार नाही!
कोणीही विःचारी पुरुष चंचळ मोहकपणापेक्षां स्थेयांकडेच जास्त लक्ष देईल
कोणीही मनुष्य उन्हाळ्यामध्ये चदूंकडे पसरणाऱ्या माशांच्या सारली
आपली संस्कृति असावी, असे म्हणेल असे मला वाटत नाही.
परंत आज सर्वे जगभर ज्या सामाजिक आणि राजकोय ऱवळवळी “सधा-
रणा ? या नांवाखाली चालल्या आहेत, त्या पहिल्या म्हणजे मात्र प्रत्यक
सुघारणेमध्ये फक्त आजच्या पिढीचैच्च कल्याण अगर अकल्याण पहाण्या-
१ उि्ीहल्ाणा5 ०० 0७8 7७एणेपपग् ह 0६०0 05 उपल,
१२३६ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
कडे दृष्टि ागळेली आहे असें दिसतें. पुढल्या पिढीसंबंधीं जी भाषा ऐकू,
सी पुढील प्रजा उत्पन होऊंच नये, झालीच तर कमी उत्पन्न व्हावी
अश्याच तऱ्हेची असते ! परिस्थिति सदु करण्यापेक्षा पिंडच जास्त कार्य-
शम करणें जास्त हितकारक आहे असें कांही फारसें कोणी म्हणतांना तर
ऐकूच वेत नाहीं ! आणि तसे म्हणण्याचे कोणी धाडस केल्यास त्याची जमा
बेड्यांमध्ये केली जाते ! सप्रजाशास्त्राच्या नियमाने प्रजा सुद्दढ करा, असे
म्हणण्याऐवजी शिक्षणाने उजळा द्या, अशी सवे जगांत घोषणा 'चालू-
छेली आहे!
सारयत्रिक शिक्षण हितकारक आहे, अशी चद्दूंकडे हाकाटी चालली
असल्यामुळें, कर्तृत्ववान कर भरणाऱ्या रयतेचा पैसा पाण्याप्रमार्ण ओतला
जात आहे. परंतु ज्यांना दिक्षण द्यावयाचे ते शिष्य शिक्षण घेण्याला लायक
आहेत किंवा नाहींत, हें पाहण्याची मात्र फारशी विवंचना होत असलेली
दिवून येत नाहीं ! निसर्गतः कतृत्वशक्तींत फरक असलेल्या दोन व्यक्तींना
सारखेच शिक्षण दिलें असतां, त्यांच्यामधील अंतर कमी होईल किंवा
जास्त होईल हेंही पण पहावयाची कोणालाही सवड नाहीं ! याच लोकांना
_ जर घोड्याच्या पागेवर, अथवा गाईच्या गोळवाड्यावर अथवा मेढवाड्या-
वर अधिकारी नेमळे तर त्यांचें वर्तन खात्रीनें वेगळ्या तऱ्हेचे होईल !
एस्वादा खिलारी धनगर, अगर गुराखी अगर घोडेवाला याला घोड्यांचा,
अगर गाईचा अगर मेंढरांचा कळप दिल्यास, तो कां्ही एकदम त्या कळ-
पाची सुधारणा करण्यास लागणार नाहीं ! म्हणजे अर्थातच त्याला मान-
वाच्या सामान्याप्रमाणे सवे पद्चु समान आहेत हें तत्त्व सुळींच पटणार
नाहीं. तो प्रथमतः त्यांपैकी कोणत्यांमध्यें चांगळे गुण आहेत आणि कोणते
निरुण आहेत याची विवंचना करील आणि चांगले प्राणी निवडून
वेगळे काढील. त्यांपैकी जेवढी फार चांगलीं जनावरे असतील, त्यांचीच
जास्त काळजी घेण्यास व निगा राखण्यास सुरुवात करील. कारण, त्यांची
निगा राखणे हें अंती फलदायक आहे, ही गोष्ट त्याला निश्चित माहीत
आहे. इतरांवर श्रम करणें फुकट आहे, ही गोष्ट त्यांला कळते. परंतु
मनुथ्याचे बाबतींत माच तसा विचार करण्याची जरूरी आहे असे दिसत
नाहीं. उलट वाढ्वयामध्ये नांव मिळविलेल्या लेखकांकडून असल्या प्रश्नांची
हिंदंचे समाजरचतनाशास्त्र २१३७
यदा मात्र केली' गेळेळी दिसते ! मुळाची निसर्गाने दिळेली बौद्धिक शनि
काय स्वरूपाची आहे, टे जाणण्याच्या पद्धती आतां बिनेट, सायमन, टर
मन. गो कहेलमन, बेंलाडे, बट वगेरे शास्त्रज्ञांच्या श्रमांनीं, सांपड-
ळेल्या आहेत. त्या पद्धतींचा उपयोग करून, रिक्षण बेण्याची लायकी
अगर नालायकी ठरवून लायकीप्रमाणे शिक्षण दिल्यास जास्त कायदा
दोणार नाहीं काय १ मग त्यांनीं समता, व्यक्तिस्वातच्य, सामाजिक ऐक्य
वंशेरे कल्पनांचे काय करावे हा प्रश्नच उत्पन्न होईल ! सांगण्याचा मुदा
एवढाच कीं. समाजसुघारणेच्या कितीही गप्पा आपण ऐकत असली तरीही
सुघारणेमर्ध्ये जास्त महत्त्वाचें काय आणि गाण वस्तु कोणती हं ररवि-
ण्याचा दमच या लोकांत नाहीं. त्यांत त्यांचा तरी दोष काय! त्यांचा
वीर््चा परात्पर गुरू जो साहेब, त्यालाच त्या गोष्टींचा कालपरवापयत बौध
नव्टता. त्याचा आमच्या सुधारकांना तरी कसा होणार १ आमःचे सुधारक
अजुन तरी स्पेन्सर, मिल यांच्या युगांत आहेत ! युरोपियन समाजरचन-
वर आतां कोठें डार्विनच्या तत्त्वांची छाप पट्ट लागली आ€. बैजमान
आणि मेडेल यांचीं त्वे समाजांत रुजन त्याप्रमाणे राजकीय पदात, समाऊ,-
सवना. तत्वज्ञान बगेरे क्षेत्रांत फरक पडण्याला यूरोपमध्ये एक दातक तर
जावयास पाहिजे. मंडेळ आणि नेजमान यांचे नियम प्रजासादन अ [णि
आनुवंश यांबद्दलचे आहेत. त्यामुळें युरोपियन समाजरचना आजे आट-
वंशाचे नैसर्गिक नियम डावळन चाळली आहे. तत्त्ववेत्ता निल्हो आणि
शास्त्रज्ञ सर फ्रॅन्सिस गाल्टन यांनीं सप्रजाजनशासत्राकडे सुरोपखडाचे लक्ष
वेधण्याचे प्रयत्न मागील शतकांत केळे. अजून देखील युरोपखंड ही
पद्धति उचलील असें वाटत नाहीं. मग जे गुरुलांच उलगडत नाही
त्याचा बोघ करून घेण्याइतकी स्वतंत्र बुद्धि आमच्या इकडील सुधारकांना
जसली तर त्यांत कांहीच आश्रर्थ नार्ही. ! अगदीं महात्मा मो
क
/ एि्ठभाळ ७०0 ०७हा ०रयेऊ ७४ (१. 8. ळा शा०
उल ७0ते णा ७४ उ. 3. छडळाळेळ्ा७
१॥-०७७, ७9 ऐ३७८३ला७, 31७0७१७ हतात ७७%, 1१५017109 1111)
१000७0 पते पाट्र बाते हाळ) पडला ७0० क १1 पाळा
381001.
१३८ हिंदूंचे समाजरचनादास्त्र
करमऱ्चंद गांधी यांना देखील या बाबतींत भोपळ्याएवढें झून्य आहे !
आजची स्थिति पाहिली तर यूरोपमध्ये संस्कृति या शब्दाची व्याख्याच:
_ तशी करतात, * मनुष्याला शारीरिक आनुवंश असतो त्याप्रमाणेंच मान-
सिक आनुवराही असतो. मानसिक. आनुवंश म्हणजे पूर्वजांनी भेळवून
ठेविळेळे ज्ञान, ठरविलेल्या चालीरीति, निश्चित केलेले नीतिनियम आणि
आचारधर्म या होत. या कांही सर्वथा पिंडावर अवलंबून नसतात. मनु-
ष्याला कर्णपरंपरेनें आणि लेखनपरंपरेनें जे ज्ञान मिळतें, तें तशी व्यवस्था
नसती तर नष्ट झाळें असते आणि प्रत्येक पिढीला पुन्हां शोधून काढावें
लागले असतें. हा जो सामाजिक अगर मानसिक आनुवंश हा मनुष्यसमा-
जाला अतिशय हितकारक आहे. म्हणूनच * पिंडप्रगतिनिरपेक्ष सुधारणा
करून घेण्याच्या युत्तयांचा समुच्चय म्हणजे सधारणा अक्षी व्याख्या मी
पूर्वी सुचविलीच आहे ? असे प्रो. रिचि म्हणतो. किती संदर व्याख्या !
आणि या व्याख्येमध्ये अंतभूत झालेल्या मूलतत्त्वांवर, जिला पाश्चात्य सुधा-
रणा म्हणून म्हणतात, तिची उभारणी झालेली आहे, ही गोष्ट आतां
पुष्कळ पाश्चात्य शास्त्रज्ञांना देखील कबूल होत चाळलेली आहे
पिडप्रगति आणि सामाजिक प्रगति या दोन प्रगतीचे काय, कारण
हेतु, गति वगेरे एकूनएक बाबतींत आत्यंतिक फरक आहे. त्यामुळें कोण-
ी] समाजांत सांस्कारिक प्रगति किती
२४ प्रगताचचे प्रयांय होऊं द्याबयान्ची या बाबतींत अत्यंत श्रम न
घेतल्यास, थोड्याच अवधींत या दोन
प्रगतींमर्ध्ये विसंगती उत्पन्न व्हावयास लागते. मग पिंडापिंडत्व आणि.
संस्कारासस्कारत्व यांच्या विभेदानें संस्कृतीचे चार पर्याय होतात.
पिंडप्रगति कनिष्ठ -- सांस्कारिक प्रर्गात कनिष्ठ - परिणाम नाश.
पिंडप्रगति कनिष्ठ -- सांस्कारिक प्रगति श्रेष्ठ - परिणाम---
कांही काळपयंत चहूकडे बोलबाला, जगजेतृत्व, ऐहिक सुखसंपत्तीचा
उपभोग. प्रत्यक्ष परमेश्वराशी स्पर्धा, परंतु शेवटीं विनाश. 'मुद्दर्त ज्वालितं
श्रेयः न तु धूमायितं चिर, ' : अभिमानधनस्य गत्वरेरसुभिः स्थास्नु यश
म र ह रर,
१ 1)870नक्ताणांबाप 8 ७0०7७ 5४ 1030, फिळांठ,
हिंदूर्चे समाजरचनाशास्त्र १३९.
चिर््चीषतः, ? “ संगर नादी संर्गारे नाहीं जनपद तो कसला । सूड न जेथील
खल ळलनाश्रव जलांजली प्याला | जयासि भाला न खड्ग ढाला घिक् त्या.
लोकाला | प्रणाम माझा स्वतंत्र राज्यालंकत राष्टाला गरे सवे ध्येये
याच संस्कृतीतील आहेत. तत्त्वज्ञानाचे भाषेंत या संस्कृतीचे वर्णन करा-
वयाचे तर : 'विप्येद्रिय संयोगात् यत्तदभेड्मृतोपमम । परिणामे विषमिव
तत्सुखं राजसं स्मृत ।? ही प्रगति सुरुवातीला अमृताप्रमाणे गोड आहे यांत
कांहीं शका नाहीं. कारण, इंद्रियाथेसनिकप हेंच तर येथील पहिलें व्येय
आहे. | |
पिंडप्रगति श्रेष्ठ -- सांस्कारिक प्रर्गात कनिठ़्ठ - परिणाम--भौतिक
शक्तीच्या जोरावर उत्कृष्ट संस्कृतीचा नार करून, शेवटीं आपणही सृष्टींतन
अंतधान पावावयाचें. या संस्कृतीचे कार्य जगन्नाशा. तत्त्वज्ञानाचे भाषेत या
संस्कृतीचे वर्णन करावयाचे तर तें पुढीलप्रमाणे करतां येईल:
अर्सत्समप्रतिष्ठ ते जगदाहरनीश्वरं
पपरस्परसंभूत किमन्यतल्कामदेतकम_ !
एता दृषटिमवरन्य नष्टात्मानोडल्पतुद्धसः |
प्रभवन्त्पु्रकमांण: खथाय जगतो5हिताः !।
पिंडप्रगति आणि सांस्कारिक प्रगति समबल--परिणाम सनातनजीवन. या
संस्कृतीची प्रतिज्ञा: “ यावेदभमंडळं घत्ते सहोळ वनकाननं । तावत्ति्ठति
मेदिन्यां संततिः पुत्रपौत्रिकी ।? - वंशपरंपरागत संतति पथ्बीनाश अगर प्रल-
यकाल येथपर्यंत .ठेवण्याचा प्रसत्न-या संस्कृतीच्या स्थितीचे वर्णन भगव-
द्वीताकारार्ने पुढीलप्रमाणे केळें आहे. ---
८ अभय सत्तवसंशुद्धिज्ञांनयोगव्यवस्थितिः ।
दानं दमश्व यज्ञश्र स्वाध्यायसप आ्जवम् ॥।
अटिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शांतिरपैशुनम् !
क
0009000789. “कास हड यया अखख्ुु हाव
९ मगवबद्वीता.
२ मार्कडेय पुराण.
> भगवद्रीता-
हिंदूचे समाजरचनाशास्त्र
श्ब्छे
७
६)
तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता ।
मरवति संपदं दैवीं अभिजातस्य भारत ॥
देवी संपद्धिमाध्वाय निबंधायासुरी मता ।
मा अुचः संपदं देवीमभिजातो5सि पांडव ||
अदा तऱ्हेचाच उपदेश तत्त्ववेत्ता फ्रेडरिक निळो हा पुढील शब्दांत करतो.
* काय, तूं एकदा सद्गुणांचा आणि तदनुषंगिक दुःखांचा स्वीकार क्रेळास
ना! मग आतां असद्गुणी लोकांना मिळणाऱ्या ऐहिक फायद्यांकडे अभि-
-लाषवुद्धीने काय म्हणून पह्ातोस १ ज्या दिवशी तू सद्गुणांची निवड केलीस;
त्याच दिवशीं तू सर्वे इंद्रियार्थाच्या फायद्यांचा त्याग केलास, /-र्या चारही
पर्यायांच्या ऐहिक कार्योचें पर्यालोचन करून, आपण त्यांपैकी कोणता
पर्याय स्वीकारावयाऱचा ब तो पर्याय सिद्ध होण्याला कोणते मार्ग अवलंबिले
पाहिजेत, त्यांची विवंचना करावयास पाहिजे.
पूर्वी अरब आणि हल्ली यूरोपीयन या लोकांचा प्रवेश होण्यापूर्वी आफ्रिका
या तमोमय खंडामध्ये ( ११० ००॥७॥०७॥॥ ) जो मानव वंश रहात होता
आणि ज्यांचे वराज आजही तेथें आहेत, त्या लोकांमध्यें संस्कृतीचा पहिला
प्र्यांय दिसून वेईल. एक मोठें थोरळें खंड परमेश्वराने म्हणा अगर निसर्गाने
म्हणा, हजारो वर्षे या लोकांच्या ताब्यांत दिलेलें होतें. त्या खंडामध्ये जातीय
श्रेष्ठत्वाकारितां गटागटांचे खटके चाळू होतेच आणि आहेतही. परंतु त्यांच्या
या एकंदर धक्काथक्ींतून आयंसंस्कृतीच्या तोडीची निदान तिच्या जबळ-
जवळ लायकीची तरी संस्कृति कां निर्माण झाली नाहीं, याची कारणें तेथे
राहून आलेळे आणि हिंदुस्थानांतील तत्सम जातींची अस्पृश्यता निवारण
झाल्यास सुधारणा होऊं दकेल, असें म्हणणारे महात्मा गांधी अगर त्यांचे
कोणी अनुयायी सांगू डाकतील तर तो समाजशास्त्रांत फारच मोठा शोध
होइल, असे आम्हांला वाटतें. महात्मा गांधी अगर पंडित काका काळेळकर
यांनीं या गोष्टींची चचो करून खुलासा केल्यास समाजशास्त्राच्या अभ्यास-
कांवर त्यांचे फारच उपकार होतीळ. खरी गोष्ट अज्नी आहे कीं, उत्तम
। संस्कृति उत्पन्न करण्याची आणि ती दीर्घकाळ टिकविण्याची लायकीच या
२ दणयाशी र्या व०5 ७४ पाडला,
हेंदूंचे समाजरचनाशान्तर 2४९
बशामन्ये नाही ! कोणत्याही कतुत्ववान वंशाला कितीही समथ असळेले
सरकार फार काळ दाबून टाकू शकत नार्ही, याचें प्रत्यक्ष प्रमाण हिं
स्थानांतील आजऱ्ची चळवळ हेच आहे. ती हितकारक दिशेने चाळली
आहे किंवा नाही हा प्रश्न वेगळा. परंतु सर्वसमर्थ सरकारला भंडावन
सोडणारी चळवळ सुरू झाली याचे कारण, हिंदुस्थानांत असलेल्या कार्ट]
व्ये कतुत्वशाक्ति आहे. आफ्रिकेंतीळ वंशामध्ये तसा कांही ग्रकार
झाला नाहीं, याचे कारण जातीय नालायकी ! परंत आज कांही तसे म्हण-
ण्याची सोय नाहीं. तसे म्हटल्यास रुसो, मावर, ळॅनिन, स्टेलिन वगेपनी
प्रतिपादन केळेली जी मानवी समता, त्या समतेचे काथ दोणार? आमच्या उके
रशियन अर्थशास्त्र पसरवू पहाणाऱ्या पंडितांना आमची अशी टात जाऊन
विनेति आहे काँ, त्यांनीं या महामूख हिंदू समाजाच्या नादीं न लागतं
रशियन सवाधिकाऱ्याला प्न लिन आज आफ्रिकेमध्ये जे वेगवेगळे वंश
आहेत, त्यांना समाजसत्तावादाच्या नियममामुसार आपल्या राचे घटक
करून घेण्याची गळ घाळावी म्हणजे मानवाच्या दृष्टीने फाय्च फायदा रोईळ
आणि सवे मानवजातीच्या उद्धाराकरिताच रकषियातीळ अर्थशाख अनतर-
केळे आहे ही गोष्टटी सिद्ध होल, वरे ! वंद, माणा आणि ळोवासंर-
इत्पादि संव दृष्टीने हे लोक कांडी थोडथोडके नाटील ! त्यांच मरचना, भागव
वबराशासत्र आणि भाषा या दृष्टीने सहा विभाग पडतात. अरबोनबयर अथबा
सेमिटो-द्रॅमाईट, दइथिओपियन, फुलाझांटे, पिंग्मिज, सुदानीज गिनीनिग्नो,
बेळ आणि होटेंटोट बुशमेन. एवढी मोठी लोकसंख्या असूनही सुधारळेल्या
मरन अगर युरोपियन लोकांशी सवच येण्यापूवी अथवा आल्यानंतर अजन
तेथे संस्कृति कां उत्पन्न होत नाही, याची सांगोपांग चचा समतावाद्यार्नी
स्वरोखर करावयास पाहिजे. करतील तो दिवस भाग्याचा ! तोपर्यंत समता
बेधुत्व, स्वातच्य, समाजसत्तावाद, भांडवलशाही, दृष्ट जातिभेद.
बेराळ कलक वगर अघळपघळ चलती नाणी बाजारामध्ये नाळ रहाणार
यांत कांटा राका नाटी. असो. अशा तऱ्हेचे वशा जगांत आहेत. त्यांचा
घमप्रबण, सच्छील, परमेश्वराची भीति बाळगणार्या चांगल्या नंशांशी
व्यवहार आल्यास ते सृष्टींत टिकाव घरून रहातात, त्यांचे सष्ठांतून
होत नार्ही. परंतु त्यांचा जर युरोपियनांसारख्या सुधारलेल्या
सा-
१५ %.
उ्चायन
प्रागतिक,
१४२ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
सभ्य अक्शा वंशांशीं संबंघ आला तर, ते जगांतून उठले असे खुशाल
समजावें ! आमच्या इकडील त्राह्षणादि सुधारळेल्या ( युरोपियन दृष्टीने
. अर्धसुधारलेल्या' ) पांढरपेशा वगाला आमची तरी हीच विनंति आहे कीं,
. राजकीय क्षेत्रांत आपण मारामारी करूं नका, इतकेंच नव्हे तर ज्यू लोकां-
: मारणे राजकीय हक्कनिरपेक्ष आपल्या वंशाचे रक्षण करण्याची व्यवस्था
करा, म्हणजे आमच्या इकडीळ हलक्या जातींचा ब्रिटिशांशी प्रत्यक्ष संबंध
येऊन त्यांना कितपत हक्क मिळतात, तें त्यांचं त्यांनाच कळून येईल. तसें
ते मिळत नाहींत ही गोष्ट पुष्कळांच्या लक्षांत येऊन चुकली आहे, लष्करी
स्वात्यांत तर जातिभेद आणि अस्पृदुयता यांचा कांहीं प्रश्न नाही आणि तें
ख्वाते तर सर्वथा माबाप सरकारच्या ताब्यांत आहे, तेथें तर दुष्ट ब्राह्मण
आणि त्यांनीं लादळेली अस्पृश्यता यांचा कांदहींही संबंध नाहीं, परंतु तेथेही
अस्पृश्यांची प्रगति होत नाहीं. इंग्रज लोकांना राज्य चालवावयाऱचे आहे,
दीनदुबळ्यांकरतां, नीतिप्रचाराकरितां सावरमती आश्रम उघडावयाचा
नाहीं ! जसजसे इंग्रजांचे बस्तान येथे बसत चाललें तसतसं लष्करांत एतद्वे-
शीय लोकांची भरती करण्याचे बादशाही धोरण बदळत चाळले आणि तशी
रष्करांतून ह्या अस्पृश्यांना हळूहळू बेमालूम बंदी होऊं लागली. मग इंग्र-
जांना येथील जातींचा लष्करी दृष्टीनें अस्सळ आणि कमअस्सल असा
भेदभाव सुचू लागळा आणि हिंदी लष्कराचे अस्सलीकरण सुरू झाले.
: जातिवंत इभ्रतदार बतनदार जातीतून ही भरती व्हावी असें वळण पडत
र्चाललें. ? अस्पृश्याला देवळांत छुसविण्याकरितां हिंदूशीं मारामारी करीत
असण्यापेक्षा, त्याला लष्करांत घुसवून नोकरी देण्याकरितां ब्रिटिश लोकांशी
ववाद घालावा, अशी महात्मा गांधींना हात जोडून विनंति आहे. डो.अंबेड-
करांच्यासकट सर्वे अस्प्रश््य त्यांचे कणी होतीळ अश्शी डोक्टरसाहेबांच्या
-अनुमतीशिवायच आम्ही त्यांना ग्वाही देतो.
ही पाश्चात्य संस्कृति अशी आहे कीं, ती जेथे जेथें गेली तेथें तेथे तिने
दुर्बळ मानववंश्यांना एकमेव दुःखांतून मुक्त केळे, म्हणजे त्यांचा नाश
क पवाड हणाळ् १ 3 [कळ ळी ७ 8 उज शारकर्मीण्यायंथांत टॉकाकार
'जण्ाऱकाय &0मशऱयांच्या हिंदुस्थान सुधारलेला नाहीं या मताला उत्तर दिलें आहे.
२ भारतीय अस्पृ्यत्तेचा प्रश्न-शिंदे.
हिंदंचें समाजरचनाशास्त्र १४२
कळा म्हणजे त्यांना ईश्वरवापाच्या आधिराज्यांत पाठवून दि! (पण
7)हतेला ००॥॥७ ' तुझे आघिराज्य होवो. ) आतां त्यांच्या सुखाला काय
पारावार विचारावा ! भोतिक आणि शारीरिक दृष्टया जीवनार्थ कल्ह् हा
जीवसृष्टीचा नियमच असल्याकारणानें अशा तऱ्हेच्या वंांम्ध्ये तो र्चाळून्च
असतो. मग निकोप प्रकृतीचे आणि प्रबल लोक हे अनाच्छादनाचा
पुरवठा दुर्बलांकडून हिरावून घेतच असतात. परंतू सामाजिक प्रगतीमध्ये
आणखी कांही अनिश्चित शक्तींची वाढ होतच असते. ती अनिश्चित शक्ति
म्हणजे बुद्धीची वाढ आणि त्या वाढीबरोबरच उत्पन्न हाणारे सवे गुणदोष.
सामाजिक आणि बोडिक दृष्टया वाढ न झालेले वर्ग म्हणजे निव्वळ मानव
पशु म्हणून वावरणारे वर्ग, बौद्धिक आणि सामाजिक दृष्टया वाढ झालेल्या
ब्सीचा शजारी प्रास झाल्यास, मृत्युपंथाळा लागतात असा इतिहास स्ष्टी-
मध्ये दिसून भेतो. परतु हा परिणामही हजारो वर्पे हिंदुस्थानांत रहात
असलळेल्या त्राद्षणांच्या डोजारांत मात्र घडलेला दिसून येत नार्ही. त्यांच्या
समाजरवनेमधथ्ये अत्यंत नीचांतील नीच अशी जाति देखीळ सुरक्षित
रीवीमे आणि सुखाने कालकमणा करतांना दिसून वेत. पशन यश स्विस्ताच्या
चापाग्रमाणेय मायाळू असळेली पाश्वात्य संस्क्ात अभ जंथ प्रवेश करील
तथे तथे तिने हलक्या वंश्यांचा नादाच केळेला आढळून थे इक | उशा
तऱ्हेने आस्म्रेलियांतील तहेशीय वंश उध्वस्त झाला; न्यूशीळडमधील
मावरी लोकांचा नाश झाला, टास्मेनियन लोक देवबाप्पाच्या घरी गेले,
रेड इंडियन आतां. शेवटचा न्यायाचा दिवस येण्याची वाट पदात बसले
आहित ! सँडविच बेटांतील तंदेशीयांची वसती चाळीस वर्षात अडुसष्ट य्के
घटून गेली, असें डार्विन म्हणतो ! जर्मन भूगोळशाराज्ञ आणि म॑ [नववेश
आस्त्रजञ रॅटझेळ म्हणतो : सन १८१५ सालीं टास्मेनियन लोकांची संख्या
पांच हजार होती, त्यांपैकी १८६० साली सोळा जीव शिक राहिळे आणि
१८७६ साली एकटी टास्मेनियन औषधाला देखील शिल्लक राद्ळाना टी
न्युझीळेडमघीळ मावरी सन १८५८ साळी ५३,७०० इतके दोते, ते सन
१८७२ साली ३६,३५७ इतकेच शिलछक राहिले. दीचे स्थि ति दाटेंटाट
आणि रेड इंडियन लोकांची झाली. या सर्व परिणामांची कारणमीमांसा
४» [0१6५060 जक 0) 80७.
१५८५ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
डाविन पुढीलप्रमाणें करतो, मारक हवापाण्यान तद्देशीय वंद्यांना मदत न.
केल्यास सुधारलेले आणि रानटी वंशांमधील कलहाचा फारच ढबकर निकाल |
लागून सुधारलेला वंश विजयी होतो. या विजयाची कांही कारणे स्पष्ट
आहेत. परंतु इतर बरीचशी कारणें कांहीं समजून येत नाहींत. पहिली गोष्ट
अक्षी कीं, मागसलेल वंद आपल्या चालीरीती बदलावयास लवकर तयार
होत नाहींत. सुधारळेल्या लोकांनीं नेळेले नवीन रोग आणि नवीन दुर्गण
यांनी पुष्कळ वेळां नाशाचें कार्य घडवून आणलेलें आहे. असे दिसून
येते कीं, नवीन रोगांनी प्रजांचा नाश फार झपाट्याने होतो. तसाच मादक
दारुचादही परिणाम होतो. कारण, कांहीही असो, दोन वेगवेगळे वंद एका जार्गी
आल्यास त्यांच्यामध्ये नवीन रोगांचा प्रादुर्भाव होतो ही गोष्ट निश्चित आहे.”
गरीब विचारा डार्विन ! समाजांच्या नाशाची कारणेंच त्याला कळली
नाहींत, असें आमच्या इकडील सुधारकवर्ग खास म्हणेळ ! त्या समाजा-
मध्ये विवाहाच्या वयाची वाढ, सार्वत्रिक शिक्षण, स्त्रीशिक्षण, अनाथ
विद्याथौरहे वगेरेंची वाढ केली असती म्हणजे, तो समाज लवकर भर-
भराटला असता ! आतांपर्यंत प्रगतीच्या पहिल्या पर्यायाचा विचार झाला;
आतां दुसर्या पर्यायाकडे पाहूं. |
दुसरा पर्याय म्हणजे पिंडनिरपेक्ष संस्काराच्या जोरावर मानवा'ची प्रर्गात
करणे असा आहे. या वर्गामध्ये भूतकाळी जगांत होऊन गेलेल्या सर्वे
सेस्कृति आणि आज जगावर पसरलेल्या युरोपियन आणि तत्सम विकृती
या सवे वेतात. या तर्हेच्या सुधारणेला विकृती हा शब्द आमच्यापूर्वी
इतरांनीही लाविलेलां आहे. अद्या तऱ्हेच्या संस्कृतींची यादी करावयास बसलो
तर, मनर्याचे अंतःकरण खेदाने भरून गेल्याशिवाय रहाणार नार्ही.
६ सरण परक्ृतिः दारीरिणाम् ? या नियमाप्रमाणेच “ मरणं प्रकृतिः सुधारणा-
नाम् ' असाच जर सृष्टींचा नियम असेल, जर सुष्ट-दुष्ट हे दोघेही सृष्टीच्या
कराल दाढेत नष्ट होणार असतील,
नाटक: - 1 न्न
ग कावतनल कका णात तह प ----५--------ा------ा-ााापपपप---------4५---.-५----ााप---
१ ७७००७ ग शक 99 0६ फाय.
२ (रर, ७ तेज8889856 158 0६५65 81 ते (/पा85 05 'पविफका'चे (का.
एका807; हापातळ 0 अष्यडछणिणा 0४ 12681 102४0; 1)6यखाजा6 ० 1.06
कळ; 09४ (05४910 3002167. |
हिंदूचे समाजरचनाशास्त्र | १७५
कालो स्म लोकक्षयकृत्मवृद्धः लोकान समाहर्ठमिहप्रदत्त: ।
तइतेडपि त्वां न भविष्यंति सवे येञवस्थिताम्रत्यनीकेषु योधा: |
तस्मात्त्वसुतिष्ठ यशो ळभस्व जिल्वा दात्रून् भुक्ष्ष राज्य सम्रद्धम् ।
मयेवेते निहताःपूर्वमेव निमित्तमात्र भव सव्यसाच्चिन् ॥
द्रोण 'च भीष्मे च जयद्रथ च कणे तथान्यानपियोधवीरान् ।
सया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठाः युद्धस्व जेतासि रणे सपत्नान् ।॥
या न्यायाने नाश अगर उदय हीं जर काला'चींच कार्ये असतील, म्हणजे
मानवी प्रयत्नाच्या टप्याच्या पलीकडील असतील तर, संस्कृति वा विकृति
या दोनही स्थितींशीं मानवप्राण्याचा मुळींच संबंध पोहोचत नाहीं अक्षा
तऱ्हेचे विचार कोणाही विचारी मनुष्याच्या अंतःकरणाला भंडावल्या-
शिवाय सोडणार नाहींत. |
अशा तर्हेच्या प्राचीन काळीं नष्ट झालेल्या संस्कृती म्हणजे समेरि यनसंस्कृति,
इ्राणीसंस्कृति, असुरसंस्कृति, मिसरीसरकृति, कार्थेज, अथेन्स, मॅसेडोनिया
येथील संस्कृति,रोमनसंस्कृति, नामावळी तरी कोटवर द्यावी ! न
तीर्चा इतिहास देखील सांपडत नाहीं. त्या संस्कृतीच्या कलाकोदाल्य बाड्य
यादि गोष्टींचा वारसा देखील कोणाकडे आलेला दिसत नाहीं. त्या संस्क-
तीची भाषा देखीळ आज वाचतां येत नाहीं. त्यावेळीं ती संस्कृति विजयी
नव्हेती काय १ तर मग ती संस्कृति आज मातीच्या ढिगांतून उकरून
काढावी लागत आहे त्याचीं कारणें काय असतील, तीं शोधून काढलीं पाहि-
जेत. “उद्वृत्तः सच राजपुत्रनिवहस्ते बंदिनः ताः कथाः । सर्वे यस्य वशाद-
गात् स्मृतिपथं कालाय तस्मे नमः ।' असे राजा भर्तृहरीप्रमाणेंच प्रत्येकाला
उद्गार काढावे लागतील असे आम्हांला वाटतें. अथेन्सनें आपलें तत्त्वज्ञान आणि
आपली कला मानवाला वारसा म्हणून टेवलेळी आहे, तच्वेवेत्ते आणि इति-
दासकार, सुत्सदी आणि सेनापति, शिल्पी आणि नाटककार अश्या तऱ्हे
पहिल्या प्रतीचे पुरुष या ग्रीक संस्कृतींत निर्माण झाले. कांही क्षेत्रांमध्ये
तर त्यांच्या बुद्धीला अजूनही प्रतिस्पर्धी मिळाळे नाहींत. साक्रेटीस, घ््यो,
ऑस्स्टॉटल,डेमेट्अस् , थिओफ्रेस्टस् , डे मॉस्थेनिस ,इसोक्रेटस् , अरिस्टाईड्स
प/कशककाकीणीणकशीशण णा की णी काण णणणणाकटटकरीपटील कय
१ 8पफ भाळ) 569)5 १९य0€16ते 19 1.. 13. १'&त0ढ,
२ 116७ उपपाहाण85 0४ 0. 1, ४०००४.
ह. स. १०
१४६ हिंदूंचे समाजरचनाशास््र
थमिस्टाझ्लीस, पोरिळीस- थोरांची नांवे तरी किती सांगावींत ! परंतु ज्या
संस्कृतीमध्ये हे लोक निर्माण झाले, ती संस्कृति कांही चिरंजीव होऊं शकली
नाहीं ! सृष्टीला म्हणजे अनंताला हें सांताचें ऐश्वर्य पाहवलें नाहीं म्हणून
उदात्त ग्रीक संस्कृति नष्ट झाली. रोमन साम्राज्याने आपला कायदा आणि
आपलें राज्ययंत्र मागें ठेविलें आहे. आज विसाव्या शतकांत देखील काय-
__ द्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यारथ्याला,जस्टिनियन'चा कायदा पहावा लागतो!
' परंतु रोमन सम्राटांचीही भोजानें म्हटल्याप्रमाणे, ' नेकेनापि संमं गता बसु-
मदी ? अज्लीच स्थिति झाली. आम्हांला असे वाट्ते की, सृष्टीचा नियम जो
दुःखशोकांत मानवाची शद्धावस्था रहाणे, तो लवकरच मनुष्याच्या डोळ्यां-
' पुदून बाजूला सरू लागतो आणि मानव हा एकदां सुख हे आपले ध्येय
मानून चाळू लागला म्हणजे, हळूहळू त्याची अधोगति होऊ लागते. जगांत
कोठेंही पाहिळें तरी सृष्टीमध्ये हाच अनुभव सर्व ठिकाणीं आळेला दिसतो.
हिंदुस्थानांत तरी तोच अनुभव येतो. ज्यानें कावेरी नदीपासून तों हिंदु
' स्थानच्या वायव्य सरहद्दीपर्यंत द्विग्विजय केला, ज्याचें अतुळ यश कविश्रेष्ठ
' कालिदासाने ' विनांताध्वश्रमास्तस्य सिंधुतीरविचेष्टनेः । दुधुवुर्वाजिनः स्कंधान्
लझकुंकुमकेसरान्'' ॥ ' अशा तऱ्हेने मृताळाही तेजखी बनविणाऱ्या पंक्ती-
मध्ये गाइलें,त्या समुद्रगुताच्या साम्राज्यसत्तेचा शृेंबर तोच झालेला दिसतो!
अथेन्सची संस्कृति त्या संस्कृतीच्या प्रतिस्पर्धी संस्कृतींच्यापेक्षां श्रेष्ठ होती,
या बाबतींत काडीइतकी देखील शका घेण्याला जागा नाहीं. परंतु अथेन्स-
च्या संस्कृतीचा नाद कांहीं टळला नाहीं ! रोमची संस्कृति आपल्या पडत्या
काळांत देखीळ गोथ, हूण, वेंडाळ वगेरे लोकांच्या संस्कृतीपेक्षां श्रेष्ठ होती.
परंतु याच रानटी लोकांनीं त्याच रोमन साम्राज्याचा नाद केला! _
समाज हेही व्यक्तीप्रमाणेंच परिस्थतीच्या रेव्यांत बनत जातात. सार्वेलिक
सत्ता गाजविल्यानंतर हळूहळू अधाँगरोग म्हणज सत्ताहीनता उत्पन्न होऊन
हळूहळू नाश, अश्या तऱ्हेची प्रणाली या तर्हेच्या सर्वे संस्कृतींमध्ये घडलेली
दिसून येईल. इसवी सन ४७६मध्यें पश्चिम साम्राज्याचा नाश होण्यापूर्वीच
र्युरोपचा बहुतेक भाग नव्या दमाच्या लोकांनीं आक्रांत केळेला दिसून येतो.
इसवी सन ३७६ सालीं विसिगोथ लोकांनीं रोमन साम्राज्यावर हल्ला केला
१ रघुवंश.
निंदूच समाजरचनाशास्त्र १४७
आणि तेव्हांपासून सात दातके सारखे युरोपवर ह्यावर हले होत होते.
योवर्टी जेव्हां त्या लाटा ओसरस्या, तेव्हां मानव युरोपामध्ये स्थिर झाला.
या एकंदर चर्चेवरून एक गोष्ट निश्चित होईल की, निव्वळ सांस्कारिक
थगतीबरोबरच मानवाच्या नमुन्याची प्रगाति न झाल्यास ती प्रगति या
सृष्टीत टिकाव धरू शकत नाहीं. त्याप्रमाणेच निव्वळ पिंडप्रगतीचच होऊन
सांस्कारिक प्रगति न झाल्यास, तीही पराति सृष्टीत विनष्ट होईल आणि
तिचे नामरूप देखीळ मागे रदाणार नाहीं !
तिसरा पर्याय म्हणजे, (वें सुटढ पण संस्कृतीचा अभाव. अश्या तऱ्हेचे
समाज भांतिक शक्तीचे सुख्य कार्ये जा विनाग, तो केल्यानंतर
१ साम्राज्य कस खिळखिळे करून सोडले दो गोष्ट इतिहासज्ञांस विदितच
आहे. वेळीअवेळी शोयांचे पोवाडे गाणाऱ्या आमच्या कडील ठेखकांनीं,
पुढाऱ्यांनी आणि इतरांनी अँटिळा या रण सरदाराने युरोपमध्ये केवढाल्या
उढाया मारल्या, त्यांची बर्णने गिवनच्या इतिहासांतून जरूर वासून पहावी.
त्या सरदाराने युरोपच्या पांचर्शे भेळांच्या सरहद्दीवर आपल्या अगणित सेने-
संदे एकदम दला करून, ती ळाट फ्रान्सपर्यंत नेऊन पोहोचविली. रणांगणा-
मर्थ्ये एवढे मोठाळे पराक्रम करून देखीळ, या ळढवस्यांना आपला समाज
टिकवून धरितां आळा नार्ही अगर त्यांच्या संस्कृतीचा मागमूस देखील
आज दिलक राहिला नार्ही ! यावरून समाजरक्षणामध्ये युद्धाचे कार्य किती
कमी आहे आणि वेळींअवेळी युद्धाचे पोबाडे गात बसणे बर नव्हे, ही
क,
गोष्ट कोणाच्याही रूध्षांत आल्याशिवाय रदावयाची नाही.
असा. वरील वचेबर्न पुढील अनुमार्ने काढतां येतील,
(१) पिडरष्टया सुदृढ परंतु सांस्कृतिकदृष्टया मागसळेळे अक्या
न्योकांची पिंडदृष्ट्या हीन परंतु सांस्छतिकदृष्टया सुवारळेळे अद्या लोकांशी
स्पर्धा झाल्यास पहिल्या तऱ्हेचे लोक अंतिम झगड्यांत विजयी दोतीळ.
उदाह्रणाथ---गोथ, हूण, र्वेंडाळ या लोकानी वेभवक्याली रोमन साम्रा-
शट हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
ज्याचा नाश केळा. ख्रेतडूणांनीं स्कंदगुतताच्या मृत्यूनंतर गुपतसास्राज्याच्या
ठिकऱ्या उडविल्या. मोंगळ ळोकांनीं चीन आणि हिंदुस्थान येथील राज्ये
कावीज केलीं.
(२) वस्वर श्रेष्ठ दिसणार्या समाजामध्ये अश्या तऱ्हेची जी वांशिक
हीनता दिवन येते ती, तो समाज पूर्वी केव्हांतरी श्रेष्ठत्वाला पोहोचून सामा-
जिक चुक्यांसळें अधोगतीला पोहोचला असला पाहिजे अर्सेच दशेविते.
कारण पूर्वी केव्हांतरी वांशिक श्रेष्ठत्व प्रात झालें असल्याशिवाय, सामाजिक
संस्कृति त्या समाजामध्ये उत्पन्न होणें राक्यचच नार्ही.
(३) जे समाज पिंडदृष्टया श्रेष्ठ परंतु सांस्कातिकदृष्ट्या हान आहेत,
अद्या समाजांची पिंडदृष्टया श्रे आणि सांस्कातिक दृष्ट्याही श्रेष्ठ, अद्या श्रेष्ठ
समाजाशी स्पर्धा झाल्यास पाहिला समाज हतवीर्य होईल. म्हणजे, पिंड-
प्रगति आणि सांस्कृतिक प्रगति या समांतर रेषेंत चालल्या पाहिजेत. त्यांच्या-
मध्ये विषमता उत्पन्न होऊं देणें योग्य नाहीं. एकदां कां विषमता उत्पन झाली.
म्हणजे विनाश हा नक्की ठेवळेलाच !
( ४ ) पिंडगत श्रेष्ठत्वामर्ध्ये पुढील गोष्टींचा अंतभाव होतो.---
(अ ) प्रजोत्पादनाची शाक्ते उत्तम सुस्थितीमध्यें असावयास पाहिजे,
यामध्ये कोणत्याही नैसर्गिक अगर अनैसर्गिक उपायाने अडथळा अल्यास
त्या समाजाचा निश्चित नादा व्हावयाचा. या सुद्याची सांगोपांग चचा संतति-
नियमनाच्या चर्चेच्या वेळीं करू.
( आ) राजकीय, सामाजिक, आर्थिक वगेरे कोणत्याही तऱ्हेची
आपात्ति कोसळली तरी, कोणत्याही परिस्थितींत आपले कुटुंबाचे रक्षण
करण्याची धमक असणें, अंगांत धमक नाहीं म्हणून संतति-नियमनार्ची
आवश्यकता आहे, असें म्हणणाऱ्या समाजांतील जीवना्थ कलहाचीा शाक्त
ओहोंटीस लागलेली आहे असे खुशाल समजावें.
( इ ) परकीय संस्कृतीवरोबर आलेले रोग, दारू वगेरे मादक द्रव्ये
आणि उपदंशादि वंशनाशक रोग, या सवोपासून समाज अलिप्त ठेवून, समा-
जावें रक्षण करण्यान्ची लायकी त्या त्या गटांत उत्पन्न झाळेली असणें,
र ग'ए]७5 0१ 6600000110 ७७०" ७५70 0७" 30430 रि
कि) नवाब
दिंदूचें समाजरःचनाशयारअ १४९
(६) परकीयांनी आणिलेळे दुसुण आणि दुष्परबात्ते हे समाजाची
फारच लवकर हानि करू दाकतात, हें व्यांनी ठेवून परकीय नालीरीति शक्य
नेवळ्या पारसथनच उऱ्चलळणं ।
भाज चहूकडे समाजांचे निरीक्षण केल्यास असे दिसून येईल की
समाजांमध्ये जो वग सुवारळेला या नांवानें ओळखला जातो. त्या वर्गाची
स्थिति वर सांगितलेल्या बाबतींत अगदीं उलट आहे. वर सांगितलें कीं,
प्रजोत्मादनाची शक्ति नेहमी सद्ढ स्थितींत रद्दाबयास पाहिजे. सुधारलेला
वग ती शक्ति युक्तिप्रयुक्तीने कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मेजर
ळेनाडे डोर्विन म्टणता, “ जर न्वहूकडे श्रेष्ठ वर्ग समाजां तून नष्ट होत अस-
तीळ तर, ते वर्ग पिंडदष्टया नालायक होत चाळले आहेत असेंच म्हणणे
भाग आहे. ' सुधारणा आणि नादा यांचें साहचचयच असल्यासारखा भास
होतो, असे काँ व्हावे १? कोणतीही संस्क्ाति पाहिली तर ती चिरंजीव
झाळेली दिसत नाहीं. दी जिला प्राश्चात्य संस्कृति म्हणतात आणि जी
आज जगाऱर्चा कानाकोपरा देण्यीळ व्यापून राटिळी आहे, जिला आज कोणी
प्रतिस्पधी नादीं असा भास दोता आणि जी आज परमेश्वराशी देखील स्पर्धा
करण्याला मागे पुढे पदाणार नाहीं, ती आम्ही वर दाखविलेल्या पर्यायां-
पेकी दुसर्या नंबरच्या पर्यायांत अंतर्भूत होईल. कारण कीं, पाश्चात्य पॉडि-
तांनी त्या संस्कृतीची व्याख्याच मुळीं तशी केलेली आहे ही गोष्ट आम्हीं
मार्गच नमूद केळेळी आहे आणि म्हणूनच आम्ही म्हणतों कीं, ती संस्कृति
डोळ्याला कितीही जरी उठाव दिसत असली, तरीही ती विनाशीच आहे.
ही गोष्ट आमच्यापैकी सर्व समाजसुधारकांनी जरूर लक्षांत धरावी. आज
शास्त्रीय प्रगति म्हणून ज्या प्रगतीचा डांगोरा पिटविळा जात आहे, ती
प्रगति म्ह्णजे जड सृष्टींचा. शोध करून त्यांचा समाजका्याला उपयोग
करणे एवढीच आहे. परंतु या प्रगतीने मानवी भावनांमध्ये कोणत्याही
नऱ्हेर्ची सुवारणा झाली नसल्यासुळे, ही प्रगति मानवी संस्कृतीचे थडगे
बांधील अशी बरट्रॅंड रसेळ, जे. बी. एस्. हाल्डेन वगेरे पुष्कळ विचार-
वतांना भीति वाटूं लागली आहे ! अद्या तऱ्हेची संस्कृति हिंदुसमाजामध्यें
हक लााकेभाडीक 6 (४५०५७०७ 00 'बळमदवाछा पळ कभ्यापकीनकचकाणाराबेलनल
१ ०९१ ळल हटला ॥0णतफ 09 1260009 1)80"फाया
२ प्लीहा ब 00 168 ए₹एणिप(ल 30 १00801060४ ऊिघाणरठ
म्य
व्हाच
१५० हिदच समाजरचनाशास्त्र
प्रचाटित करावी, असें आज समाजधुरीणांचें मत झालेलं दिसत आहे; म्हळन
, संस्कृतींच्या मूळतत्त्वांचा जरा जास्त लक्षपूवक विचार व अभ्यास कर
वयास पा
आज सुधारळेला समाज असे नामाभधान ज्या समाजाना प्रात झालेले
आहे. त्या सर्व समाजांच्या रचनेमध्ये एकच मूलथूत तत्त्व चहूकड उपया”
गांत आणलेले दिसून येईल. ते म्हणज
२५ आधुनिक सुधारणेचे उदारमतवादित्व किंबा तेंच युरोपमधील
मूलतत्त्व उडक्या राब्दजयींत सांगावायाच म्हटले तर
| समता, बंधुभाव आणि स्वातच्य अस सांगता
येईल. हे तच्वज्ञान प्रचलित झाल्यानंतर त्याला उचळून घरणारे अनक
तत्त्ववेत्ते, अर्थत्ास्रज्ञ, कायदेपंडित, राजश्यासनशास्त्रज्ञ, सुत्सद्दी वगेरे होऊन
गेळे. या सवानी उदारमतवादित्वाला अनुमति दिली म्हणून, तें तत्त्वज्ञान
आणि त्याच्या आधारावर उभारलेले समाजशास्त्र हे निदांष ठरते अर्स म्हणत;
येणार नाहीं ! सबब आपणांला त्याची छाननी करणे जरूर आहे. सथ
आपणांला दोन प्रश्नांची निःपक्षपात अंतःकरणाने 'चर्चा करावयास पाहिजे
ते दोन प्रश्न पुढीलप्रमाणे ( १ ) उदारमतवादी तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे वर
वाटतात तितकीं निरपवाद आहेत काय १ १9 या तत्त्ववेत्ते, अथ-
शास्त्रज्ञ बगेरे लोकांनीं उदारमतवादित्त्वाचें जें फल प्रास्त होईल म्हणून घोषणा
केली आहे, तें फळ समाजांना आजपर्यंत प्राप्त झालें आहे काय १
उदारमतवादी तत्त्वज्ञानाचे मूळतत्व काय आहे, याचा बारकाईने
विचार करूं लागळें असतां असे दिसून येईल कीं, त्यांचे सर्वे विचार 'व्याक्ति.
हें समाजार्चे साव्य आहे, साधन नव्हे, या कल्पनेवर उभारलेले. आहेत.
रक्षण व्यक्तीचे, पोषण व्यक्तीचे, कतेत्व व्यक्तीचे आणि उत्क्रांतीही पण
व्यक्तीचीच. येथें व्याक्ति हा समाजाचा आय घटक आहे. इमन्युएल कांट
म्हणतो "8४ €6ए€ाए 70870 885 छा हात उप 1117168600. ह्यात. 0
888. 1116811810 913) 8116. प्रत्येक व्यक्तीला साध्यरूप समजा, साधनरखूप
समजू नका. आम्हीं पूर्वी सांगितलेंच आहे कीं, जुने समाजशास्त्रज्ञ उप-
जातींनाच जाति समजले. त्याच तऱ्हेची कांही तरी फसगत याही बाबतीत
झालेली दिसते ! व्यक्ति हा अवयव आणि गट हा अवयबी. या तत्वज्ञानांत.
हिंदेचे समाजरचनाशास््र १५९
अवयव हा अवयवीपेक्षां जास्त भ्रेष्ठ -समजला जातो. फिट याचेंदी मत असेच
आहे तो म्हणतो ६ प. शिश 0 लाा५ 9४ (0७ ९01001 ९0
18 ल [५ जिचा ७०80 ७लाढणा8 शाणी फणा ही20प 6000681
10 णा ७ळ.' : ज्या ज्या कोणा व्यक्तीशी तुझा संबंध येइल, त्या त्या
व्यक्तींच्या खातंत्र्याची कल्पना डोळ्यापुर्ढे ठेवून, आपल्या स्वातंत्र्याचे
नियंत्रण कर. ! या दोघांच्याही मताने व्याक्ते हा प्रधान घटक असून
समाज हा त्या घटकाचे रक्षणाकरिता उत्पन्न झाळेली संस्था आहे. आजची
स्थिति पाहिली तरी राजसत्तेच्या कोणत्याही व्याख्येमच्ये व्यक्तपच रक्षण
हाच प्रधान हेतु सांगितला गेलेला दिसून येडेल । अगदा काट्तोल गण-
ताच्या भाषेत सांगावयाचे तर 5०0169 18 8 पिलाला जा पोली,
पुम्हां या तत्त्ववेत्यांची व्याक्ति म्हणजे व्याक्ति, त्यामध्ये कांही अधरोत्तर
व्यक्ति, तरतम भाव नाहीं, कमी अधिकपणा नाहीं. व्यक्ति म्हणजे व्याक्ते
आणि रक्षण म्हणजे रक्षण ! या तत्त्वज्ञानानुसार ओखा भंगी आणि मोहन-
दास करमचंद गांधी हे सारखेनच ! म्हणजे यांतून दसरा अर्थ निघतो
असा की, ज्या दर्वलांना आपल्या स्वतःच्या टिंमतीबर समाजांत टिकाव
वरून रादर्गे दाक्य नाहीं, त्यांचें पद्धतशीर रक्षण करण्याकरितां निमाण
केळेली सवना म्हणजे समाज दोस, अगर याचया असाही अथे होइल क.
ज्या कोणाला निसर्गाने श्रेष्ठत्वांचे गुण दिळेळले आहेत त्यांना फार उश्च
होऊ न देण्याचा पद्धतशीर प्रयत्न म्हणजे समाजरचना, हा दुसरा थें
अगर परिणाम ताबडतोब कांही लक्षांत येणार नाही; परंतु तो पुढील चच
मध्ये सहजच विदाद होईल. अगदीं थोडक्यांत सांगावयाचे तर, सवे
साधारणतः सामाजिक व्यक्तींची उंची सारखी करण्याचा प्रयत्न म्हणजेच
समाजरचना होय.
येथे समाजांतर्गत व्यक्तींना कांहीं नैसर्गिक हक्क आहेत, ते. नेसर्गित
हक्क सष्टींत सांपडतात, कां समाजार्ने बहाल केळे किंवा या तस्वज्ञानांनी
गृहीत घरळे यासंबधी कांही खुलासा हे तत्त्ववेत्ते कोठेंही करीत नार्हीत,
आतां आपण एक एक हक्क धेऊन त्याची छाननी करूं. पहिळा हक म्हणजे
स्वातंत्र्य, परंत स्वातंत्र्य म्हणजे तरी काय १ वाटेल त्याने वाटेल ते कर-
ण्याचा हक्क. अशी स्वतंत्रता, अशी बंधनाच्या पलीकडील स्थिति वाडयाय-
. १५२ _ हिंदूंचे समाजरचनाशास््र
पंडित सांगतील ! तत्त्ववेत्ते केव्हांही सांगणार नाहींत, याबद्दल आमच्ची
सात्री आहे. या तत्त्ववेत्त्यांची स्वातंत्र्याची कल्पना अशी आहे कीं, व्यक्तीने
ज्या कायद्यांना अनुज्ञा दिळेली असेल तेवढेच कायदे पाळण्या'ची व्यक्तीची
जबाबदारी. दुसरा नियम म्हणजे समता आणि समता म्हणजे सवांनुमर्ते
कायदे अमलांत आणण्याकरितां ज्या व्यक्ती नेमल्या गेल्या असतील, त्यांचेच
हुकूम फक्त व्याक्ति पाळणार; आईबाप हे अशा तर्हेनें नेमले गेळे नसल्यास
त्यांची आज्ञा पाळण्या*ची जरूरी नाहीं. तिसरा हक्क म्हणजे काम करून
पोट भरण्याचे स्वातंत्र्य. एखादी व्याक्ति जर काम करावयास तयार असेल
तर त्या व्यक्तीला काम देऊन. तिला अन्नाच्छादन पुरविण्याची जबाबदारी
समाजावर आहे. बरें, हीं तीनही तत्त्वे समाजांत सिद्ध व्हावयाची अस-
तीळ तर मार्ग कोणता असें कोणी म्हणेळ, तर त्याला उत्तर अनिर्बंध
स्पर्धा. अँडेम स्मिथ, रिकाडो, बास्तिआ, जॉन स्टुअर्ट मिळ वगेरे जुन्या
पद्धतीचे सर्वच अर्थशास्त्रज्ञ या तत्त्वाची मुक्तकंठाने स्तुति करतांना दिसून
- येतील, अलीकडे अर्थशास्त्राच्या रचनेमध्ये फरक पडतांना दिसतो. परंतु
. फरक एवढाच कीं, सर्वथा वैयक्तिक स्पर्धेच्या जागीं सर्वच वैयाक्तिक स्पधा
नष्ट करण्याचा प्रयत्न चाळळेला आहे ! सर्वथा वैयक्तिक स्पर्धेचे अगर वैय-
क्तिक अस्पधेचें साम्राज्य, हीं दोनह्दी आम्हांला आत्येतिक टोकेंः भासतात.
जुन्या तत्त्वज्ञान्यांच्या मताने व्याक्ति म्हणून व्यक्तीला कांही हक्क आहेत.
परंतु ते त्या व्यक्तीने त्यांचा यथायोग्य रीतीर्ने उपयोग केल्यास, समाजार्चा
उत्क्षं खाल्लीने करतील. नव्या तत्त्वज्ञानाच्या अनुरोधाने पाहिले तर, व्यक्तीला
हक्क आहेत परंतु ते त्या व्यक्तीने समाजाच्या मध्यस्थीने उपयोगांत आणा-
वयाचे आहेत. एका ठिकाणीं पूर्ण स्वातंत्य आणि एका ठिकाणीं पूर्ण
अस्वातंत्र्य, असा सध्यां तरी प्रकार चाललेला आहे. परंतु उदारमतवादि-
त्वार्चे मूलतत्त्व अनिर्बेध स्पर्धा हें आहे ! |
दे तत्त्वज्ञानाचे कोडें सोडविण्यास फास्च कठीण आहे, स्पधा अनिर्बंध
भी एका व्यक्तीला आपली उन्नति करून घेण्याचा अधिकार आहे त्या-
प्रमाणेच दुसऱ्याही व्यक्तीला पण आहे ! पुढें दोन व्यक्तींच्या उन्नतीमध्यें
जर कलह उत्पन्न झाला तर, कसें वागावे हा मोठा प्रश्नच उत्पन्न झाला !
१ .).४ए९४ ० 60000०7 ८ प्पल्या 0४ 0पण3९३%्ा छडा,
. हिंदूंचे समाजरचनाशास्त्र १५३
सग एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तींच्या स्वातंत्र्याचा विचार करून, आपल्या
.स्वातंत्याला मर्यादा घातली पाहिजे. ही स्वातंच्याला पहिली मयादा पडली.
आमच्या दृष्टीने व्यक्तिस्वातंच्याला मयादा जरूर पाहिजे. परतु; या तत्त्वशाना-
नुसार मर्यादा कशी घालतां येईल, ते मात्र उलगडत नाहीं, मयादा घाठू-
नही स्वातंत्र्य कायम राह डाकते हे आश्चर्य नाहीं काय १ जॉन स्टुअटं मिल
म्हणतो, “ स्वातंत्र्याचा कोणत्याही तऱ्हेने संकोच होऊं देणे हे हितकारक
माही. ? त्या अर्थशास्त्रजञाचे मत असे कीं, व्यक्तीचे हित आणि समाजाचचे
हित. हीं एकरूपच आहेत ! ज्यांत व्यक्तीचे हित आहे त्यांतच समाजाऱच
हित आहे; अथातच प्राणिशास्त्राचा थोडासा गंध असलेला मेचेस्टर स्कूल
ऑफ लिबरॅलिझम् मधील लेखक तत्त्ववेत्ता हेट स्पेन्सर याला, हें व्यक्तीच्या
आणि समाजाच्या हिताच्या एकख्पानचचे मत मान्य नाहीं, याचा अथ असा
कीं, खातंत्य आणि बंधने 'हीं समाजामध्ये एकसमयावच्छेदेंकरून रहावयास
.प्राहिजेत. स्वातंत्र्यामध्ये विजयाची इच्छा नैसर्गिक आहे. प्रत्येक व्यक्ति
सामर्थ्यसंपादन आणि विजय यांची निसर्गतःच भुकेली आहे, असे फ्रेड-
रिक. नीत्टो म्हणतो. बंधनामधथ्ये विजयाच्या इच्छेची पायमलछी आहे. व्याक्ति .
विजय मिळविण्याळा समर्थ आणि उटद्चुक्त असून त्या व्यक्तीने तो
विजय मिळवूंच नये. एका'चा विजय दुसऱ्याच्या हकाची पायमल्ली केल्या-
[शिवाय कसा होणार १ यार्चा अर्थ असा आहे कीं, पराभूताळा हक नाहीत
आणि असले तरी त्यांची पायमळी झाळी तरी हरकत नाहीं! सहजच
असे घड्डून येईल कीं, नैसर्गिक निवडीमध्यें जे श्रेष्ठ असतील ते टिकतील
आणि जे कनिष्ठ असतील त्यांचा नाश॒ होईल. हर्बर्ट स्पेन्सर म्हणतो
दारिद्य, दुःख वगेरे गोष्टी असमर्थ, अदूरदर्शी, व्यसनी वगैरे लोकांच्या
नशिबी येतील. ? आमच्या मताने हें सर्व बरोबर आहे. परंतु, या तत्त्व-
ज्ञानाला मात्र असें बोलण्याचा हक्क मुळींच पोहोंचत नाहीं. खरोखर प्रत्येक
-समाजामध्ये परोपजीवी वर्ग ( ?57980 ) नेहमींच असतो. त्या वगाला
:सुखोपजीवनाः'ची इच्छा असते. अक्या तऱ्हेच्या वर्गाची प्रक्रिया अथातच
2 गरा या पात गा :..
_ र ४७ ७१५०७ 8080 0४ उत९००श' 8380001०67.
अ 8 ७०९७४0३४७७ 0४ 'त.००७०९/ 8000007,
१५४८ हिंदरच समाजरचनाशास्त्र
बगवेगळ्या तऱ्हेची असत. यांपैकीं एका वगाला दंगाधोपा करून द्रव्य
हिसकावून भण्याची इच्छा नसते. तो वग अनाथविद्यार्थिगरह, सार्वजनिक
फेड वगेरे मिक्षाप्रचान संस्था निमाण करतो. दुसर्या तऱ्हेचा वर्ग हा मान-
बांच्या सुख्बोपभोगेच्छेचा उपयॉग करून घेऊन, वेश्यावृत्तींची संस्था प्रस्था-
पित करतो ! तिसर्या तऱ्हेच्या वर्गाला सरबोपभोगाला फारसे श्रम कर:
ण्याची इच्छा नसत. असा वर्ग चोर, सट्ेवाळे वगेरे लोकांचा समाजांत
पूरवठा करतो. य़ा सर्वे बर्गांची समाजांत वाढ होत जाणें, हे समाज
अधोगतीला जात आहे याचे स्फट लब्णण आटे. अद्या तस्टेचे वर्ग आज
समाजांत वाढत आहेत किंवा नाडीत याचा ज्याचा त्यान मनाशी विल्चार
करावा, म्हणून एकोकन अनिवध सचा आणि दसरीकडटन प्रत्यक व्यतती!
ग्ययरूप मानण, ८ परस्पर विसंगत आहे रतकेच येथे नजरेस आणावयाऱचे
प्रत्येक त्याचा जर दसय्या करिता आपली 'रनत दोण्याची इच्छा
मर्थादित करू लागेळ तर, स्पर्धेचा शेवट झाला असे समजावे आणि मग
कतेत्ववान आणि लायक व्यक्तीलाही या तच्यज्ञानाचे दृष्टीने श्रे होण्यास
मार्गच राहिला नाहीं. कांट, पिश्ट, अंडेम स्मिश्र, रिकाडी, माल्थस, जॉन
स्टुअर्ट मिल, बास्तिआ यांच्या तत्वज्ञानानुसार अक्षरशः वागावयार्चे जर
समाजांतीळ प्रत्येक व्यक्तीनं टरविळे तर, श्रेष्ठ पुरुषाचा कनिष्ठांशीं संबंथ
आल्यास साधारणतः पुढीलपमाणे विचारसरणी श्रे पुरुषाने अनुसराबयास
पाहिजे, " भी अरण आहे आणि आपणां दोघांमध्ये जीवमाथ कळट झाल्यास
मा! तुझा निखित गाया करीन अगर तळा. माझा अंकित बमवीन. परत.
माझं स्वातन्य र तुझ्या स्थातच्याने मर्यादित असल्यामुळे तझा नाडा करणे
अगर तटा अंविल करून टोकण ४ सामाजिक तस्वजानाशी विसंगत आहे
मला दुसर्याच स्थातन्य दिरावून घेण्याचा हक नाहीं. नीतीने बद्ध असल्या-
सुळे मी बळाढय असळी तरी, मठा तुझा नाझ करण्याचा हक्क नाहीं. मी
तुझ्याप्रमा्णे एक व्यक्तीच आटे आणि मला तुझ्याकडे श्रेष्ठ अगर श्रीमत
ब्रसण्याचे साधन म्हणून पाहत यावयाचे नाहीं. तूं आपर्ले स्वतः चें नैतिक
साध्य हीच दृष्टि मळा लावणें भाग आहे. म्हणून मला तुझ्या रइकांची
पायमलछी करणें शोभणार नाही. ' हा समंजसपणा मानवव्यक्तीला साघणार
नाही म्हणून तो समंजसपणा त्याच्यावर लादण्याकरितां जे तत्त्वज्ञान निमाण
ठिंदूर्च समाजरचनाशास्त्र १५५६.
झालें, त्याच तत्त्वज्ञानाचे नांव समाजसत्तावाद, एका समाजावर असा
आक्षेप आणला जातो कीं, त्या समाजामध्ये बळाने व्यक्तिव्यक्तीमध्ये विप-
मता ठेविली जाते. तर अद्या समाजावर असा आक्षेप आम्ही करतो कौ,
या समाजामध्ये समता बळेच लादिली जाते !
उदारमतवादी तत्त्वज्ञान हे असे एक कोडे आहे! त्यांत एका बाजूनं
व्यक्तीला नैसर्गिक हक्क आहेत, तर दुसऱ्या बाजूने अनिबेध जीवनार्थ कलह
अगर समता आहे ! एका बाजूने जन्मसिद्ध हकू आहित तर दुसर्या बाजूने
अनिर्वेधर स्पर्धा अगर हक्कांची पायमलीही आहे ! शिवाय तेच तत्त्वज्ञान
सांगते की, अनिर्वबेध कळहामध्ये नालायक आणि दुर्बळ असतील ते अ्थो-
तच नष्ट होतील. एका बाजूने मानवी हक्काची घोषणा आहे तर दुसर्या
बाजूने वळी तो कान पिळी हाही न्याय त्यांत मान्य केळा जातो ! ही कल्पना
रदियांसीळ समाजसतत्तावादांत नाहीं, असे सांगत सुटणे ही चूक आहे.
पूर्वी अल्पसंख्य बहुसंख्यांवर अुधूम करीत असत, आतां बहुसंख्य अल्प- :
“क.
संख्याकांवर जटूम करतात, एवढाऱचच फरक ! झार निकोलसपेक्षां लेनिन
कमी सळतानशारी गाजबी असे कोणी म्हणती, असें आम्हांला वाटत नाही.
समाजसत्ताबादामध्ये फ्त अर्थशास्त्राचा प्राधान्याने विचार केळेळा दिसतो,
आणि तोही कांही मोठ्याशा शास्त्रीस तत्त्वावर उभारलेला आहे असे नव्हे.
परंतु असें दिसते की, उदारमतवादी तत्त्वज्ञानामध्ये व्यक्तींना स्वातंच्य आहे
आणि त्या स्वातंत्र्याला मय्ादाही पण आहेत.
असो तत्त्वतः (७ 1171071) आणि ऐतिहासिक र्या (8 ७०४९10०771)
असें दाखविणे शक्य आहे कीं, उदारमतवादी. तत्त्व्तान आणि त्यावर
उभारलेली समाजरचना ही मूळांतऱच चूक आहेत ! हा पाया जरी चूक
असला तरी, ही समाजरचना मानवी मत्सर आणि मानवी वित्तेषणा या
दोन गणांवर उभारळेली असल्याकारणानें ती किंपचित्काळ विजयी होते आणि
र् रभ
होईलही. पंचवार्षिक बेत खरे ठरतील; देशांत सोन्याचा पाऊस पडेल,
परंतु अंतिम झगड्यामध्ये अशी समाजरचना टिकाव धरून राहणे शक्य
(०२० क९७०२७क0ाणणातीच
र क द क ७4 २ ८८८५७७७ 00२०४0 .०&* >: ५८-४श0707४0ा"१00०00
१ 2110011168 7 ४6९0003108 ७५7. उिभाड्डाण90 > ग'१]७५३ 0 ७०९०१0०1910-
७७0३ 0७४ (00008 3500.
२ (00४७०७ ॥ ७७७७४४ 0४ 120६ 17020.
शक्कर
२५६ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
. नाहीं. कारण, त्यामध्ये सृष्टीच्या एकाच अंगाचा विचारः झाला आहे.
' आतांपर्यंत संस्कृतींच्या तीन पर्यायांची चचा करून त्यांचीं मूलतत्वेंच
अशीं आहेत कीं, त्या सृष्टींत चिरंजीव होऊन राहणें राक्य नाहीं असें |
| दाखविळें. इतिहासानेंही आमच्या या म्हण-
२६ आरयसंस्कृति आणि गण्याचा पाठपुरावा केळेला आहे. आतां
इतर संस्कृती संस्कृतीचा जो चवथा पर्याय त्याकडे वळता
ऱ या रचनेमध्ये पिंडप्रगति ( 0०01081051)
. आणि सांस्कारिक प्रगति (557०05००81 ) यांमर्ध्ये तोळ राखून धरा-
' वयाचा असतो, परंतु ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. पिंडप्रगति तर शास्त्र-
सांची मते खरी मानावयाचीं असल्यास चाळीस हजार वर्षात देखील फारच
थोडी होत असते. सामाजिक प्रगति तर पावसाळ्यामध्यें ज्याप्रमाणें छत्र्या-
सारखी लहान लहान झुडपे उगवतात त्याम्रमार्णे, एक दोन पिढ्यांत होऊं
शकते, या दोन संस्कृतींत काळजी न घेतल्यास विसंगति -होत गेल्यास
आश्चर्य मानावयाचे कारण नाहीं. अक्या तऱ्हेची विसंग्ति अगर वेषम्य
उतपन्न झाल्यास नाश हा ठेवलेलाच ! हा नियम गुरुत्वाकर्षणाच्या अगर
'ळोहूचुंबकाच्या नियमाइतकाच त्रिकालाबाधित आहे. हे वैषम्य उतपन्न होऊं
. न देण्याचें तत्त्व कस सिद्ध करावें, हाच समाजशास्त्रज्ञापुढे खरोखर प्रश्न
असतो. मानवाची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा तर फार मोठी ! आपला घम,
म्ह्णजे धर्माने समाजांत लावून दिळेळा आचार सोडून, मानीव वरच्या
वर्गांचे आचार उचलण्याची प्रत्येक व्यक्तीची निसर्गसिद्ध प्रवृत्ति. त्यासुळें
इतिहासपुराणांतून अनाचाराचीं उदाहरणे काहून दाखविल्यास, त्याने
मानवी समाजाची वर सांगितलेली प्रश्वत्ति सिद्ध होईल, परंतु, त्या उदा-
ह्रणांनीं अश्या प्रदत्तीचें हितकार्रत्व सिद्ध होत नाहीं, ही गोष्ट देखील
_ सुष्कळच लोक विसरतात, मग व्यक्तीने यावच्छक्य आपला वर्ग सोडून
' वरील वगोत प्रविष्ट होऊं नये असें वाटत असल्यास, कांहीं तरी युक्ति
: करावयास पाहिजे. पण यावर कांहीं लोक विचारतील, एकच एक व्यक्ति
१ मळन्काए 9त 5060101 उघ 8०लय०29 09. जन्णष्टुळ 0080060000
मा | |
हिंदूर्चे समाजरचनाशास्त्र १५७
खालच्या वर्गातून वरच्या बगीत गेल्यास त्याला काय म्हणून हरकत असावीर
यूरोप अमेरिकेमध्ये तर अद्या गोष्टी हरहमेश घडत आहेत. तिकडे जर
एकाद्या चांभाराचा सुलगा मुख्य मंत्री होऊ शकतो आणि इतरही हलक्या
थंद्यांतून लोक श्रेष्ठ धंद्यांत प्रविष्ट होऊ दकतात तर, हिंदसमाजांतही तसे
घडणे खरोखरीच दाक्य आहे. आणि तस ते घडलेलेंही आहे. बॅ. आंबेड
कर महार जातीय असूनही मोठा पंडित झाला नाहीं का? या जातिमेदा-
च्या थोतांडानें सबंध दिंदुसमाजाचचा नागा झाला' ! युरोप अमेरिकेंतील
संस्कृति केवढी उच्च आणि उदारमतवादी ! तिवाडेच जाऊन कायस्ची
वसाहत करावी असें वाटते ! तरस ज्यांना बाटत असेल त्यांना बाट मोकळी
आहे; इतरांच्या करितां पुढील चर्चा करीत आहे.
ही वर सांगितळेळी व अद्यांच तऱ्हेची बर एक एक उदाहरण घेऊन
उत्पन्न होणारी मापा समाजशास्त्राची फारशी माहिती नसलेल्या व्यक्तीकडू-
चे यते. त्यामध्ये समाजरचनेचा फारसा विआवार झाळेला नसतो. यूरोप
असो, अमेरिका असो नाहीं तर त्रहळोक असो. जातीय संकराने समा-
जाचा नादा, हा जो सष्टींचा नियम लो. कांडी परगावी झाल्याशिवाय रारा-
णार नाही. मग तो होण्याला किवी निळ्या ळागतीळ त्या टागोत. म्हणून
तां युरोपमधील वबणातराच्या परिणामार्या थिजनार पाह. येथ एक गोष्ट
सांगून ठेवावयाची काँ, जेर्थे वणीतर होत असेळ तेथीलच अभ्यास करा-
वयार्चा आणि तेथीलच उदाहरणे यावयाची. जेथे जी गोष्ट घडत नाहीं
तेथें ती घडू लागल्यास, त्या गोष्टींचे इतर ठिकाणीं घडून आलठेळे परिणाम
सांगून आणि मानवी* आनुवंदा हा सर्वेकप प्राणिशासत्राचा नियम आहे ही
गोष्ट लक्षांत घरून, धोक्याची सूचना देणे दे आम्ही आपलें कर्तव्य समजतो
म्टाणून आम्ही आपलीं उदाहरणें यूरोप-अमेरिकेमधून घेतो. असली हास्या-
स्पद टीका आमच्या मित्रमंडळींनीं करूं नये, इतकीच टात जोन विगंति
आहि. युरोपांत जातिभेद नादी, परंतु तेथेही व्याक्ति खाळच्या वगातून वरच्या
"२ उऑस्पायाला पराग
र 8.0 1१४ ७४ ह. त. गाळ (क कात. हयटलड गि तीक फू
(पा लत 9 त शातात ठा तीचा छवी तर
रे ल्णा९ठतार्ट षण व्यान ७४ हया पाते चळा03
समन्ळळ
४५८ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
-वगगोत गेल्यास त्याचे काय परिणाम होतात तें दरशेवि्तो.
सामाजिक गटांचा स॒प्रजाशास्त्रीय परिणाम मुख्यतः गटागटांत घडून
येणाऱ्या विवाहांच्या संख्येवर अवलंबून असतो. अर एका गटांतील स्त्री-
पुरुष प्राधान्याने दुसऱ्या गटांतील पुरुष-स्त्रियांशीं संगत होत असतील
तरच प्राणिशास्त्रीय प्रश्न उत्पन्न होतो. ज्या ठिकाणीं मूळतःच वांशिक
भेद असतील आणि त्या भिन्न वंशांमध्यें संकर होणें हानिकारक आहे असें
वाटत असेल, तेथें अर्थातच तसे विवाह कायद्याने बंद होऊन जातिसंस्था
उत्पन्न होते.; परंतु जेथे जातिसंस्था उत्पन्न केळी गेली नसेल, तेथेंदेखील
अक्या तऱ्हेचे विवाह फार मोठ्या प्रमाणावर होत असतील अद्या तऱ्हेची
जी एक कल्पना हल्लीं तरुणांत पसरावेली जात आहे ती खरी नव्हे.
तत्कालीन लोकमत, परस्परहितसंबंध, समाजामध्ये गांठीभेटीचे प्रसंग इत्यादि
गोष्टींमुळे येथेही अद्या तऱ्हेचे संबंध अनिबेध नसतात. अश्या ठिकाणींदही
वधुवर हे बहुशः समानवगौतूनच निवडळे जातात. समान वर्ग म्हणजे
कांहीं निव्वळ आर्थिक उत्पन्नच नव्हे, तर धंद्याचा दर्जा, वैयक्तिक बुद्धि,
घराण्याची मानमान्यता याही गोष्टींचा त्यामध्यें अंतर्भाव होतो; म्हणजे,
“सामाजिक वर्ग? शब्दाची व्याप्ति अशी सांगतां येईल कीं, ज्या वगीतील
. व्यक्तीर्नी विवाह केल्यास कोणताही सामाजिक अडथळा येऊं हाकणार
नाहीं; येथे जातिमेदांतील आनुवंद्यार्चे तत्व बजा करून बाकी सर्व अटी
पाळल्या जात आहेत. |
जेथें या अटी पाळूनही आनुरवशिक तत्त्व पाळले जात नाहीं तेथे काय
पारेणाम होतो ते पाहू. प्रथमतः साध्या सुशिक्षित वगौतून आपल्या लाय-
कीच्या आणि कतृत्वाच्या जोरावर सरदारकी
२७ वगांतराचे परिणाम पटकावून, तेथें सरदार घराण्यांतील मुलींशी
लझ करून ज्या ज्या पुरुषांनी सरदार
घराणीं स्थापन केलीं, त्या त्या घराण्यांचीं पुढें काय स्थिति झाली त्याचा
विचार करू. येथें सर्वे विचार युरोपियन समाजासंबेधीं करणार आहे.
कारण तो समाज जातिहीन आहे आणि त्या पद्धवीचा आमर्चा समाजही
बनावा अशा तर्हेची सुधारक, दु्धारक, उद्धारक, संचाळक, उपासक
( उपास करणारे ) वगेरे वगेरे सर्व समाजहितचिंतकांची ( नाटकमंडळी'ची
हिंदूचे समाजरचनाशास्त्र १५९
नव्हे ) सागणी ! म्हणून हे सर्वे लोक म्हणतात त्या तऱ्हेची समाजरचना
सुमूर्षु म्हणून त्याज्य आहे येबढें दाखविणे हें आमचे कार्य आहे असे
आम्ही समजता. सवसाधारण सुण्षिक्षित लोक वगोंतरानें सरदार वगीत
भ्रविष्ट झाल्याचा काय पारेिणाम झाला ते दाखवितो. इंग्लडमध्ये न्यायाधि-
शाचे काम उत्तम केल्यामुळे राजाने त्या पुर्षांना सरदारकी देऊन त्यांची
एकतीस सरदार घराणीं नवीन निर्माण केलीं. त्यांपेकी बारा गाल्टनच्या
'झाळींच नष्ट झाली होती. हा काळ म्हणजे दसवी सन १८७० ते शटॅटर्
पर्येतचा काळ असे मानूं. कारण, गाल्टनने आपला ग्रंथ त्या सुमारास
त्ग्िहिला. त्यांपैकी पुष्कळशा सरदारांनी आणि सरदार पुत्रांनी आपले विवाह
सरदार घराण्यांत्च केळे. त्यांच्या परिणामाचा इतिहास सर फ्रन्सिस गाल्यन
पढीलप्रमाणे देतो: “गणितागत अभ्यास केला असतां असें दिसून येते काँ,
अण तजम्टेच्या विवाहदांचा परिणाम म्हणजे मुख्यतः; त्या त्या घराण्यांत
नापीकता उतन्न दोणे असाऱच होतो. आतां असेंही म्हणतां येईल कीं,
आारबापांची एकुलती एक मुलगी पुष्कळ बहीण भावंडे असलेल्या मुली-
पेक्षां साहजिक नापीकच असेल. तसे होणे दक्य आहे. इतर शारीरिक
आणि मानसिक गुणवसमाप्रमा्णेच कमी अधिक प्रमाणांत वंध्यात्व हेंदी
आनवशिक असण्याचा संभब आहे. ' पुढें एकूनएक घराण्यांचा पिढ्यान-
पिढ्या दतिद्दास देऊन तो पुढील अनुमाने बांधतो.
( १) एकतीस घराण्यांपैकी सतरा घराणीं अशी होतीं कीं, ज्यांमध्ये
मिपत्रिक लक्षाधिशाच्या मुली केल्याकारणाने पहिल्या अगर दुसऱ्याच
पिढीला निर्वेश झाळा. अश्या तऱ्हेचे विवाह हेंच कारण त्यांपैकी सोळा
कटेबाच्या बाबतींत नक्की प्रभावी दिसते. म्हणूनच मनूने विवाहयोग्य
फटंबांचा विचार करतांना * निपुत्रिक आईंबापांची मुलगी करू नये”
असा जो निर्वेध घातला आहे तो घातला असेल असे वाटतें. मनुवनचनां*ची
विस्तृत चर््चा विवाहप्रकरणीं करू.
(२) लक्वाबिश्ञांच्या एकुलत्या एक कन्यकांशीं विवाह केल्या-
कारणानें, त्यांपैकी आठ घराण्यांचा निर्वश झाळा. या आठही बघराण्यांची
नांवमिश्ीवार यादी सर फ्रॉन्सिस गाल्टन याने दिली आहे. इतर सहा, सत-
ककी वट परक णानसणयामळाभ एच.
» लाळ ९७७७ ७9 तय ८०0015 (३७0०10
१६० हिंदूचे समाजरचनाशास्त्र
तीच्या दृष्टीने विचार करावयाऱचा तर मोठ्या दिकस्तीनेंच बचावली, त्याला
एकच्च असें घराणे ठाऊक होतें कीं, त्यामध्ये द्रव्याचा परिणाम निर्वेश,
असा कांहीं झाळेला दिसून आला नाहीं. |
( ३ ) ज्या बारा घराण्यांमध्ये निर्वेश झाला म्हणून सांगितलें त्यां-
पैकीं आठ घराण्यांच्या बाबतींत आम्हीं वर सांगितलेल्या अर्थानें केलेला
असवर्ण विवाहचच कारण झाला असें तो म्हणतो. बाकीच्या चारांपैकीं लाड
सोमर्स आणि लार्ड थर्लो यांनीं विवाहच केला नाहीं ! असो. सर फ्रेन्सिस
गाल्टन म्हणतो, “ अशा तऱ्हेने असवर्ण विवाह हे निवेशाला म्हणजे
नाशाला कारण झाले. । |
तोचच ग्रंथकार पुढे म्हणतो, “घराण्याला मोठेपणा येऊं लागला म्हणजे
हळूहळू लक्षाधिज्यांच्या म्हणजे आमच्या प्रक्रियेत बोलावयाचे तर वेड्यांच्या
मुलीशी विवाह करण्या'ची प्रवृत्ति बळावू लागते. म्हणून डथूकच्या घरा-
ण्यामर्ध्ये अलंच्या घराण्यापेक्षां लक्षाधिश्ांच्या कन्यका जास्त प्रमाणांत
आल्या असल्या पाहिजेत.! म्हणून तर्कशास्त्रदृष्ट्या विचार केला तर, अले-
च्या घराण्यांचा जेवढा नाश॒ झाला त्यापेक्षां ड्थूक, घराण्यांचा नाश
जास्त प्रमाणांत झालेला दिसावयास पाहिजे. सर बर्नांड बक म्हणतो,
६: दुसऱ्या चाळंस राजाच्या कारकीर्दौतच सर्वे डबूूक घराणीं नष्ट झाली
होतीं. परंतु अगदीं नामन काळापासून चाळत आलेली अकरा अलं
घराणी लेखकाच्या काळापर्यंत हयात होतीं.' असो. न्यायाधिश्ांचा लटक्षा-
घिद्यांशीं सवंध आणि सरदारांन्चा लक्षाधिशांशीं संबंध किंवा आपल्या इक-
_ डील भाषेंत बोलावयाचे तर ठोकळपणें ब्राह्मणांचा क्षत्रिय-वेऱ्यांशीं सबंध
' आणि क्षत्रियांचा वेऱ्यांशीं संबंध हा त्या त्या घराण्यांच्या नाशाला कारणी-
भूत झाला. ही सवच घराणीं समाजांत रहावी अशीं नामांकित होतीं.
अशी खरोखर स्थिति असतांना घटपटादि खटपट करून वणौतराला
आधार काढून देणारे नागपुरी भटजी, वाईकर भटजी, लोणावळी तक॑-
तीर्थ, उपवासी महात्मे, कमवीर आणि इतर सर्व यच्चयावत् सुशिक्षित,
अधेसुशिक्षित वगेरे वर्ग हे सर्व दिंदुसमाजाचे हितकर्ते आहेत, असें आम्हांला
तरी म्हणवत नाही. परंतु मराठींत म्हण आहे, “ हुरळली मेंढी आणि
लागली लांडग्याच्या पाठी.” हिंदुस्थानांत देखील हा वणीतरान्चा प्रयोग
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र १६१९
जथे जेर्थे झाला तेथें तेथें हाच परिणाम दिसून आला. जात्यंतर न हातां
नुस्ते एका थरांतून एखादें घराणें दुसऱ्या थरांत प्रविष्ट झाल्यास त्याचा
नादा होतो. त्या घराण्याच्या ज्या शाखांसी वगीतर केलें नसेल त्या मात्र
भरभराटलेल्या दिसतात. आपण चार दोन उदाहरणेचच घेऊ. प्रथमतः गो-
ञाह्यणप्रतिपालळक, शककर्ते, हिंदुस्थानांत हिंदूची नष्ट होऊं लागलेली
रोजी ज्यांच्या अतुल पराक्रमाने शिल्लक राहिली असें म्हणतात, ते महाराष्ट्र
पदपादशाहीचे आद्यसंस्थापक श्रीरिवाजीमहाराज, यांचें घराणें या दृष्टीनें
विर्चार केला तर काय स्थिति दिसून येते? शिवाजी-संभाजी-शाह आणि
पुळे निवेश ! राजपदवीला न पोहोचलेली पुष्कळ भोसळे घराणीं अजूनही
शिल्कक आहेत. फक्त राज्यपदावर आरूढ झालेली शाखाच्च तेवढी नष्ट
झाली! मग फार थोर, अगदीं 'अतीतः पन्थाने तव च महिमा वाड्यन-
सयोः। ? किंवा 'ज्या शिवरायाचें आठवावे रूप । शिवरायाचा आठवावा
प्रताप | ' त्या शिवरायाच्या घराण्याची सृष्टीला मुळींच म्हणजे जगवून '
ठेवण्याइतकी मातबरी कां वाटूं नये, याचा विर्चार व्हावयास पाहिजे असें
आम्हांला वाटते. या सवे गोष्टींचा विचार करून :'राज्यान्ते नरकं घोर? असा
सिद्धांत आर्य समाजशास्त्रज्ञांनी काढलेला आहे. परंतु आज देविदास गांधी
बाबासाहेब आंबेडकर वगेरे महात्मे, शिक्षणाच्या जोरावर एका पिढीत
वणोतर करू इच्छितात आणि समाजांतील कांहीं लोक ती गोष्ट इष्ट आहे
असे मानतात! हा कलियुगाचा महिमा आहे! आम्ही रानटी असून
आमसऱ्चा कलियुगावर' विश्वास आहे, हें सांगण्यास आम्हांस कांहीरी
दिक्कत वाटत नाहीं!
एकदोन नव्हे, वणीतरानें घराणींची घराणीं उत्सन्न झाल्याचीं हवी
तेवढीं उदाहरणें इतिहासभर पसरठेली आहेत. महाराष्ट्रांताळ दुसरे एक
प्रसिद्ध उदाहरण चचेकरितां घेऊं; तें म्हणजे कोंकणांतून देशावर आलिलें
मट घराणें. या घराण्याच्या इतर शास्ता अजूनही कोकणांत अगर इतरत्र
सुखार्ने नांदत आहेत. परंतु जेवढी शाखा राज्यारूढ झाली तेवढीच शाखा
स्रष्टींतून नाश पाबली ! आतां आम्हांला महाराष्ट्रांतील कांही पुढाऱ्यांनी
सांगितलें त्याप्रमाणे, 'नाशा झाला तरीही हरकत नाही पण वणीतर झालें
२ धमंझास्त्रमंथन- दिवेकर.
हि. स. ११
१६२९ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
पाहिजे? असे ज्यांना वाटत असेल, त्यांना कांहींच नको आहे असा त्याचा
अर्थ आहे! परंतु आपणांला सावेतरिक विचार करावयाचा आहे. भट
घराण्यांत देखील बाळाजी-बाजीराव-र्घुनाथराव-दुसरा बाजीराव या चवथ्या
पिढींतन्च खेळ खलास ! या दोनही घराण्यांबद्दह असें म्हणतां येणार नाही
कों, यांतील पुरुष अल्पायुषी झाले म्हणून ही. घराणीं उत्सन्न झालीं!
कारण, या दोनही घराण्यांतील रोवटच्या पुरुषांना परमेश्वराच्या कृपेने
पूणायुष्य लाभले होतें ! परंतु सृष्टीचे नियम मोडल्यास त्याचें फळही
मिळणार, सृष्टि आपले नियम कांहीं बॅ. आंबेडकर अगर रा. विठ्ठल
रामजी दिंदे यांना विचारून, त्यांच्या अनुज्ञनुसार बदलीळ असे वाटत
नाही ! पुराणांत गाजलेल्या एका जुन्या घराण्याचा विचार करू. ते घराणें
म्हणजे वसिष्ठ घराणे. वसिष्ठांचा अन्म हा घुताची अप्सरेपासून मित्र आणि
वरुण या दोघांच्या व्यमिचारापासून झाला. सर्व लोकांच्या दोषांची यादी
करणाऱ्या एका कवीने 'वेश्यापुत्रो वसिष्ठो ) असा क्षेपक वसिष्ठाच्या नांवा-
वर घाळून ठेवलेला आहे. असे हे वसिष्ठ वणीतर करून (त्यांचा
पूवीचा वणे कोणता मित्राचा, कीं वरुणाचा कीं घताची अप्सरेचा म्हणजे
हे द्विपितृसावण्ये किंवा एकमातृसावण्ये याचा खुलासा वे. शा. सं. महादेव-
शास्त्री दिवेकर मंथनाधीश यांनी करावा, अशी आमची त्यांना सप्रश्नय
विनंति आहे.) त्राह्मण बणीत प्रविष्ट झाले. त्या घराण्याची वंशावळ पुढील-
प्रमाणे-वसिष्ठ, शक्ति, पराशर, व्यास आणि शुक, पुढें निर्वश ! हे घराणें
. त्या काळीं फारच प्रसिद्ध असल्यामुळें त्यांना ब्राह्मणांनी विवाहांत कन्या
अपण केल्याचें दिसत नाही. त्यांची दुसरी वंशावळीही कोठें दिलेली
सांपडत नाही. म्हणून आम्ही म्हणतो कीं, गोत्रप्रवतक वसिष्ठ आणि
या यादीतील वसिष्ठ हे एक नव्हत. व्यासाचे गोत्र जर बसिष्ट-कारण, तो
व्यासाचा पणतू-तर त्या*चें नांव आणि दुसरें एक गोत्राचें नांव ही सारखी
कां? त्यावेळी व्यक्तिनामें आणि गोचनामें एकच असत असाही शोध
आमचे आधुनिक पंडित काढतील,यांत आम्हांला काडीभरही दोका नाहीं!
अभिधानचितामणीमध्ये “पाराशारिः सात्यवतो. माठरो बादरायणः? | अशीं
व्यासाची नांवें दिळेळीं आहेत. हा माठर कोण १ प्रसिद्ध जे माठर गोत्र
त्याचा प्रवतंक हा व्यासच को काय £ मग एकच वसिष्ठ घराण्यांतून त्या
हिंदूचे समाजरचनाशास्त्र १६३
घराण्याचा निवेश झाला असूनही, दोन गोते प्रवृत्त झालीं असे म्हणावें
लागेल ! म्हणून, व्यक्तिनामे आणि गोत्रनार्मे यांचा घोंटाळा करून
वडाच्या साली पिंपळाला चिकटवून वाटेळ तसलीं अनुमाने काढूं नका
एवटी विद्ज्जनांना हात जोडून विनंति आहे
आतांपर्यंत जी चचा झाली, तीवर असा आक्षेप येऊं शकेळ कीं, वर-
वरच्या वर्गामध्ये असे पारेिणाम घड्टडन वेत असतील, म्हणून त्या जातींमध्ये
तर वणीोतराला बेदी ठेवल्यास हितकारक ठरेल. परंतु सर्वसाधारण
समाजामध्ये जात्वतरालळा अगर आंतरजातीय विवाहाला त्यामुळे अडथळा
करावा, असें मानण्याचे कांडी कारण नाहीं. एकच धंदा एका गटाने
करावा आणि त्यांचे विवाह देखील आपसांत व्हावे, हा नियस करण्याध्चे
कारण दिसत नाही. एखाद्या व्यक्तोला ज्या गटांत त्या व्यक्तीचा जन्म
झाला असेल, त्या गटाऱचा धंदा झेपला नाही. अगर आवडला नाहीं तर
त्या व्यक्तीने बंदा बदळून, आपला उदरनिर्वाह कां करूं नये? या बाब-
तींत हिंदुसमाजा*चे जे मत आहे ते किती हितकारक आहे, त्याची सांगो-
यांग चर्चा जातिभेदप्रकरणीं करू. येथे अक्या वर्णांतराचे जातिहीन
समाजावर काय परिणाम होतात तेवढीच चचा करतो.
यूरोप अमेरिकेमध्ये एकंदर लोकसंख्येमध्ये काय चढउतार होतात
त्यांचा विचार करू. कोणत्याही थराकडे पाहिलें तर, त्या थरांतील जास्त
कतेत्ववान व्यक्तींची आपला पूवेपरंपरागत थंदा सोडून नवीनच धंदा
उऱ्चलण्या'ची प्रवृत्ति दिसते. कतृत्ववान व्यक्तीची नेसार्गिक प्रद्त्ति मानीव
हळकक््या धंद्यांतून निघून मानीव उच्च घेद्यांमध्ये प्रविष्ट होण्याकडेच
असते. म्हणजे (आपल्या मताने वर्णोतर करून तो नीच वणोतून उच्च
यणात प्रवेश करीत असतो आणि हीच आपली उन्नति झाली असं
मानतो. वेगवेगळ्या थरांतील जननसंख्या आणि मृत्युसंख्या याचा ज्यांनी
खरोखर अभ्यास केळेला आहे त्यांना दही गोष्ट माहिती आहे को, वस्च्या
वगीत जाण्याची पूर्वतयारी म्हणून अगर त्या वगीत प्रवेश केल्याबरोबर, त्या
त्या वर्गांची जननसंख्या कमी होऊं लागते. हा परिणाम सर्व स्थळी आणि
सर्वे काळीं घडलेला दिसून येतो. तेथे हळूहळू त्या झक्रबिंदूचा
नाश होतो. म्हणजे परिणाम काय झाला तो पहा. ज्या थरांत तो पूर्वी
प वलच्यकळ
१६४ हिंदूंचे समाजरचनाशास्त
रहात होता त्या थरांतच राहून तो कार्यकर्ता झाला असता, तेथून तो नष्ट
झाला. आपला थर सोडून ज्या दुसऱ्या थरांत प्रविष्ट झाला, तेथेही पण
तो कांहीं वर्षोर्नी विनष्ट झाला ! याचा अर्थ असा कीं, ज्या समाजांत ही
प्रक्रिया चाळू असेल त्या समाजाचा ऱ्हासकाळ फार जवळ आला आहे असें.
समजावें. तै राष्ट्र आज कितीही मोठें दिसो, अशा तऱ्हेच्या समाजरचनेत
त्याचा नाद ठेवळेलाचच. अश्या तऱ्हेची इंग्लिश समाजाची स्थिति झाली
आहे असें पुष्कळ शास्त्रज्ञांचे मत आहे. अमेरिकेंत देखील अग्लोसक्सन
वंश हळूहळू घटत जाऊन त्याची जागा इतर वंश भराभर पटकावू लागले
आहेत. हे नवे ठोक पहिल्या लोकांची सामाजिक घटना एक दोन पिढ्यांत
हस्तगत करून घेतील. परंतु एवढी गोष्ट निश्चित आहे कीं, त्यांना आपल्य!
शरिरांत नसलेल्या नैसर्गिक शक्ती उत्पन्न करतां येणार नाहींत आणि पूर्वीच
असलेल्या शक्ती कमीही पण करतां येणार नाहींत ! वर सांगितलेला परि-
णाम, सुप्रजाजननशास्त्राच्या मदतीशिवाय मानवीवंद्याची सुधारणा करू
इच्छिणाऱ्या, एकूनएक प्रयत्नांत कोणत्याही तऱ्हेचे यश येऊं देणार नाही.
- समाजांतील वेगवेगळ्या थरांत ज्या कोणी कतुत्ववान व्यक्ती असतील,
1)
ग
"क
त्यांची संतति दर पिढीला जास्त रहात जाईल आणि कनिष्ट प्रजेची संतति
दर पिढीला कमी कमी रहात जाईल अशी कांही तरी व्यवस्था समाजरचने-
च्या मृलतत्त्वांतच गोवून ठेविळेली असावयास पाहिजे. एकदां मनुष्य हाः
समान आहे अक्शा तऱ्हेचे अश्यास्रीय आणि वरिष्ठांचा कनिष्ठांना मत्सर
करावयास शिकविणारे मत प्रचलित केल्यानंतर मग समाजास्त्राचे नियम
लागूं करण्याऱचा प्रयत्न म्हणजे मूखंपणाचचा कळसच आहे ! परंतु आज तर
: यूरोपमधील समाजरऱचनेमध्यें कोणत्याही तऱ्हेची शास्त्रीय व्यवस्था केलेली.
: दिसत नाहीं ! हिंदूच्या समाजस्चनेमथ्ये अश्या तऱ्हेच्या सर्व तत्त्वांचा पूर्ण
. विचार केलेला आहे. अशी सवोगश्शास्त्रीय रचना सोडून त्या ठिकाणीं वेग-
ळ्याच आणि चुकीच्या तत्त्वांच्या पायावर उभारलेली समाजरचना काय'
म्हणून प्रवृत्त करावी हें कोडें आम्हांला तर कांही उलगडत नाहीं ! थोडे
२ परडयालाडी फळा ७ 91 00018) (6७०७४ 0४ ॥०१)०प४७1; ११७7००8)
पर्पाळ तिलक गोळ अंळ्ात टापा; 0 5ळ००७ 0१ 0९910501; 1388181100 ० ७170.
6787 868३प्राड 07 8. 5. एर णट७णीत,
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र १६५
गुढे गेळें असतां असे दिसून येईल की, आजच्या कायद्यांची प्रणाली
अशी आहे कीं, त्यांमध्ये कनिष्ठांच्या लोकसंख्येची वाढ झपाट्याने होत
जाऊन वरिष्ठांच्या संततीची घटही तेवढ्याच झपाट्याने होत आहे ! आज
समाजांची स्वना अशीच झालेली आहे कीं, कोणालाही सामाजिक प्रगति
करून घ्यावयाची असल्यास संतती कमी असणे हेचच मोठें साधन होऊन
बसते. अत्यंत श्रीमंत वगोत जितकी संतती कमी तितका प्रत्येक वारसदा-
राचा वाटा जास्त ! मध्यम वगोकडे पहावें तर, सर्वेसाघारण शिक्षण, धैद्याला
उपयुक्त असे शिक्षण यांचा खर््चे अनन्वित वाढल्यामुळे आणि प्रत्येक धंद्यांत
भांडबल हे अत्यंत जरूर असल्याकारणाने येथेंही संतती कमीच असणें बरे
अशी सहजच वृत्ति होऊ लागते! त्याहून हलक्या वगीत सर्वेच भांडवळ
रोजच्या निवीहाच्या साधनाकडे च उपयोगांत आणलें जाते ! अशा तऱ्हेच्या
अशैप्रधान समाजांची घुळघाणही लवकरच झाल्याशिवाय रहाणार नाही !
( ४0०)॥0०५ (701 (अत लालती; वात एपटश00108. ) |
याच वणीतराच्या अगर जात्यंतराच्या अगर वगीतराच्या बाबतींत
आणखी कांदी शास्त्रज्ञांची साक्ष घेऊं. हेवेलॉक' एलिस म्हणतो, * वंशाःचे
सहढत्व आणि त्यांची आप्रापळें नियतकर्म करण्याची लायकी ( पपप
८र्पिलाड तयाते ७8 ठण्रा 501070) हो, ते वंश ज्या थरांत असतील त्या
थराच्या वरच्या वगाौर्ची कांही कार्मे ते करूं शकतात किंवा नादी यावरून
अजमावयाऱची नसते. सर्वसाधारण दृष्टीने पाहिलें तर सुडढ वंद्याचे लोक
पिढ्यानपिढ्या आपल्या वीचे नियतकर्म उत्तम तऱ्हेने करीत रहातात.
वेगवेगळ्या धातूना जशी वेगवेगळी विशिष्ट गुरुता असते त्याप्रमाणे, प्रत्येक
वगीळाही आपलें असे विशिष्ट गुरुत्व असतें. प्रत्येक वर्ग आपल्या विशिष्ट
रारुत्वाला पोषक अद्याच परिस्थितींत जगू शकतो, असे म्हणावयास हरकत
नाहीं. कित्येक वेळां असें घडून येते की, एखाद्या कारू (11018801-0188-
10८) 3 घराण्यांतील एखादा महत्त्वाकांक्षी पुरुष आपल्या कतुत्वाच्या
जोरावर पांढरपेशा वगोत प्रविष्ट होतो. त्याच वगीत तो आपला विवाह
करतो आणि तेथेच आपलें कुटुंब स्थापन करतो ! अशा तऱ्हेने उसन्न
झालेळें घराणे साधारणतः तीन पिढ्या भरमराट्लेळें दिसते. पुढें ते वश
| २ प॥७ (७७६ ० ३००७) 0५४५७७७ 0४ घळणश०्मर 11115.
कककाण गयी
१६६ हिंदचं समाजरचनाशास्त्र
द्र
निपुत्रिक होतात म्हणजे निवेश होतात. कन्यासंततीला माल धक्का बसळेला
दिसत नाहीं. ' वरोबर हेंच मत मन्वबादि आयंदास्त्रज्ञांनीं [दिलेले आहे
भगवद्वीतेमध्ये कम करीत रहाण्याची जीं अनेक कारणें भगवंतांनी सांगि-
तलीं आहेत. त्यांपैकीं संकर झाल्यास उत्तम प्रजांचा नाश होईल तो टाळणे
हे एक कारण सांगितलें आहे, भगवान म्हणतात-
उत्सीदेयुरिमे लोका न कुया कमन्वेदहम |
संकरस्य कतो स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ।॥।
अश्याच तऱ्हेचे विचार भगवद्वीतेत जागोजाग विखुरलेले आहेत. 'स्वे सवे
कमेण्यमिरतः संसिदधि लभते नरः )” “ स्वकमंणा तमभ्यर्च्ये सिद्धि विंदाति
मानवः । ? ' श्रेयान्स्वधर्मी विगुणः परधमात्स्वनुष्टितात् । ' इत्यादि वचने
थशास्त्रीय सत्य दाखवितात, ही गोष्ट वरील चर्चेवरून कोणाच्याही
लक्षांत आल्याशिवाय रहाणार नाहीं.
आतां हा जो कर्ता पुरुष एका थरांतून दुसऱ्या थरांत प्रविष्ट झाला,
त्याचे, त्याच्या मताप्रमाणे महत्त्वाकांक्षेची पूर्ती होऊन समाधान झालें
असेल, परंतु, त्याने समाजाचे कोणतें हित साघलें तें कळणे बरेच कठीण
आहे. ज्या समाजांत तो मूळ कता म्हणून राहिळा असता तो समाज
त्यांच्या कर्तृत्वाला सुकला आणि उ्या समाजांत तो प्रविष्ट झाला, तेथूनही
सृष्टीच्या नियमानुसार त्याची हकालपट्टी झाली ! एखादा कतुत्ववान पिंड
आणि त्याचा वंश आपणांतून नष्ट होणे, हीच सुधारणेची व्याख्या होत
असल्यास न कळे ! म्हणूनच आम्ही आपलें नियतकर्म ( अ'प्याल्ा०&
११0 5 891)076 ) टाकून म्हणजे स्वधघर्मत्याग करून जगांत जे लोक
झळकले त्यांचे पुढें काय झालें, हा प्रश्न नेहमीं विचारीत असतो
प्रश्नाच उत्तर देण्याचें आमचे सुधारणावादी बघु कां टाळतात तंच सम-
जणे फार कठीण आहे ! आज वचहदकडे अशी स्थिति झालेली दिसते कीं
1जो मनुष्य उत्तम कारकून होण्याला लायक असेळ तो हलक्या प्रतीचा
शाळामास्तर झालेला दिसतो ! खिळे जुळण्याची उत्तम लायकी असलेला
१ भगवद्गीता.
२ कळप रीळ गीय (06 580तळतर जा 5ला0000 57 3268७05011).
हिंदूर्चे समाजरचनाशास्तर १६७
मनष्य, एखाद्या हलक्या पत्लाचा संपादक झालेला दिसतो! अशाच
तऱ्हेची परिस्थिति सवे वगीत आणि सर्वे धंद्यांत झाळेली दिसून येः
अक्शा परिस्थितीच्या एकंदर ससुच्चयानें समाजाचा काय फायदा होतो अर
होईळ, हें कळणे आपल्या आटोक्याबादेरचे आहे. एकंदरीने या लेख
कांच्या मतानें वणोतराची प्रवृत्ति ह परिणामी नाराकारक आहे असे दिसत
शेवटी समाजशास्त्रज्ञ जाजे बटरटन हिळ याच म्हणण पुढे माडता.
तो ग्रेथकार' म्हणतो, “ ज्या समाजामध्ये वेगवेगळ्या थरांच्या उत्क्रांतीचा
विचार करून, प्रत्येक थरांतील व्यक्तीने आपल्या महत्त्वाकांश्ना किती मरयादे-
पर्यंत ठेवाव्या आगि पुढें नेवू नयेत अशा तस्देचें निर्यंत्रग सनावर विंब-
वून देण्याची हिंमत नसेळ, तो समाज सृष्टींतून नष्ट होण्याच्या मा्गानि फार
झपाट्याने चालला आहे असे खुशाल समजावें. ? आमच्या रामाजामच्य
तद्या तऱ्हेचे नियंत्रण प्रत्येक बगीतील व्यक्तींचे मनावर बिंबलेलें आहे. तं
आतां काहून टाकावे अद्या तम्हेखी सुवारणा पुढे येऊ लागली आहे; हे
महदाश्वय नव्हे काय ? अशा तस्दहेने समाज विस्काळत केल्याने समाज
समर्थ होईल असे आम्हांला वाटत नाही. अद्या तय्टची जी संव समाजांनी
स्थिति होत चालली आहे त्या स्थिवीवर उपाख शोधिता त्या राथकाराळा
दोन उपाय सुचतात. पहिळा उपाय म्हणजे आज थमसत्ता त्री नहूंकड
शिथिल होत चाळली आहे, ती पुन्हा पूर्वीप्रमाणेच टढ करण्याचा परयत्न
करणें. ती पुन्हा तशी करतां येईल किंवा नादीं, या प्रश्नाच उत्तर देणे
अर्थातच फार कठीण आहे. परंतु घर्गसत्ता पुन्हा प्रस्थापित झाल्यास ती
गोष्ट या लेखकाला अत्यंत हितकारक वाटते. आमच्या समाजांत तर जणू
कांहीं पुढारीवगे आणि घमेसत्ता सांचे आत्यातिक बांकर्डे असावे, असा
भास झाल्यासारस्ता वाटतो. दुसरा उपाय, भांडबळबाल्यांचा उदय दोण्या-
च्यापूर्वी धैद्याचे गट होण्याच्या पद्धतीवर जी ख्माजर्चना उभारली गेलेली
होती, म्हणजे हिंद समाजशास्त्राचे भाषेंत बोळावसार््ये जी जाविसस्थ।
१ ळा फळावर होले निळा ळी ते०७ ४. ७४ ऐपत ; (१०1९-
010७) 118009 01 1180079) होटल ७४ गिळला; कालात २१५ ट89ाप७
४ पिब्ाएळ,
२ पाळत एप छते 5लोरलळ 3 8ळ्लणेण्ह ७४ (७० की.
१६८ | हिंदूंचे समाजरचनाहास्त्र
प्र्चॉंलित होती तशीच अगर तक्यासारखी जातिसंस्था पुन्हां उत्पन्न करतां
आल्यास, तशी जातियंघटना पुन्हां उत्पन्न करणें, हा होय. त्याचें
म्हणणें असें कीं, त्या संस्थांचा पडधतशीर अभ्यास करून पूर्वीच्या जाति
संस्थेसारखी कांहीं तरी घटना निर्माण केली तर समाज संघटित होतील !
रे, डीन इंग म्हणतो, 'सृष्टींत जो जीवनाथ कलह दिसून येतो (जीव-
नार्थ संहति हें प्रिन्स क्रोपा्टकिन याचें तत्व कोठें लागू पडते, त्याची
थोडीशी चर्चा आम्ही पूर्वी केली आहे
२८ जातिसंस्थाच आणि पुढेंही यथावकाश करूं. येथें एकच
हितकारक गोष्ट नजरेस आणावयाची कीं, तें तत्त्व
कलहतत्त्वाप्रमाणे सावेकालीन नाहीं ), त्या
कलहामध्ये टिकून रहाण्याची ज्या वंशांना संवय झाली असेल, त्या वशां-
कडेच सृष्टीमध्ये अंतिम विजय जाईल, कमी अधिक प्रमाणांत कडक तऱ्हेने
पाळलेली जातिसंस्था ( ॥॥०केपी€त ०७886 &ए४७॥0 ) - जशा तऱ्हेची
जातिसंस्था कालपरवांपर्यंत युरोपियन समाजांत होती, आणि जी हिंदूंच्या
जातिसंस्थेईतकी कडक असणार नाहीं-समाजांना चिरंजीवित्व देण्याचे बाब-
तींत प्रजासत्ताक समाजरचना अगर समाजसत्तावाद या दोहोपेक्षांही
श्रे्ठ ठरेल .१
वरीळ चर्चेवरून दिसून येईल कीं, जातिसंस्था असणें हें समाजांना
हितकारक आहे आणि त्याप्रमाणेच वणोतरा*ची प्रवृत्ति अहितकारक आहे
शास्त्रीयदृष्ट्या समाजा'चा अभ्यास करणारा कोणताही लेखक घेतल्यास
समाज वणेवारीच्या तत्त्वांवर उभारलेला असावा, सवसाधारण वर्गांचा
लौकिक वाढल्याशिवाय एकच एक व्यक्ती जर उच्चवगीत प्रवेश करू
लागेल तर व्यक्तीची ती प्रवक्ते समाजाळा नाशक आहे, म्हणून अक्या
तऱ्हेच्या व्यक्तीला आपला वर्ग सोडून जाण्याची मोकळीक असूं नये, अद्य
' तऱ्हेचीच प्रणाली सांगतांना दिसून येईल. परंतु कोणत्याही शास्त्राचा समाज-
रचनेशीं संबंध पोहोंचत नाहीं, असें मानणाऱ्या आजच्या सुधारकांना त्या
गोष्टींची काय दरकार असणार १ शास्त्राची अश्या तऱ्हेची हेळसांड व्हावी,
९ (१पा०४७॥ 6535895 00 1088101 10120; 006 $ल6ण३यीठ ०पा1००% फ्प
ठेच पड61 ; 4 जि-ली डीड) 0४ उपालळलाल,
हिंदेचें समाजरचनाशास्त्र १६९
हें बुद्धिप्रामाण्याचें लक्षण आहे असें आम्हांला वाटत नाही-
चार तऱ्हेच्या संस्कृतीपर्यायांचा विचार करून शास्त्रीयदृष्ट्या पाहिलें
तर असा निष्कर्ष निघतो कीं, ज्या संस्कृतीमध्ये पिंडप्रर्गात ( 101010816६)
7087088 3 आणि सांस्कारिक प्रगति(057०.०80ठाके] 01 (7801101181)
यांच्यामध्ये वैषम्य उत्पन्न होत नसेळ, अशाच तऱ्हेची संस्कृति हिंसामिय
सृष्टीमध्ये चिरंजीबपदाचा मान मिळवू शकते; म्हणूनच त्या संस्कृतीला सना-
तन संस्कृति आणि ती ज्या धमीवर अधिष्ठित झाली असेळ, त्या धर्माला
सनातन धर्म, असें म्हणावयाचे. संस्कृतीचे इतर तीन्दी पर्याय विनाशी
असतात म्हणून, तात्कालिक उन्नतीच्या विलोभनाकरितां देखील त्या संस्या-
तीचा स्वीकार करूं नये. कारण, “ समूळेच विनश्यति ? हा मनुप्रणीत
सिद्धांत त्यांना अक्षझाः लागूं पडतो. गत संस्कृतीचा अभ्यास करून सर
फ़रिडर्स पेट्टी याने असा सिद्धांत काढला आहे कीं, अश्या तऱ्हेच्या सर्व
संस्कृती आपल्या उदयकाळापासून फार झाळें तर जास्तीत जास्त म्हणजे
एक हजार वर्षे टिकाव घरूं शकल्या. आपणांला या वर सांगितलेल्या चार
पर्यायांपैकी कोणता संस्कृतीपर्याय स्वीकारावयाचचा हे. आपण निव्चित ठरना-
वयास पाहिजे. एक पर्याय निवडून घेतल्यानंतर त्या संस्कृतीमच्य दुसर्या
पद्धतीतील नीतिशास्त्र घुसडून देणे हा प्रयत्न हास्यास्पद आहे. परंतु त्याच
प्रयत्नाला हल्लीं उदारमतबादित्व असा पर्यायशब्द होऊं पहात आहे. इतर
संस्कृती कितीही मोठ्या दिसल्या तरीही त्यांच्या नाशावरून अनुमान काढा-
बयारचें झाल्यास, त्या सृष्टींतील कोणत्या तरी नियमांशीं विसंगत असल्या
पाहिजेत, असे म्हणण्याशिवाय गत्यंतर नाहीं.
एकंदर 'चर्चेचा निष्कर्ष असा निघतो की, सनातनी संस्कृति ही वर्गमूलक
अथवा जातिमूळक असावयास पाहिजे. पुढें य़ा संस्कृतीचा अर्थशास्त्र
( पणय) आणि कामशास्त्र (7०7१1४) या दोनही शास्त्रांच्या दष्टीन
विचार करून ती सुव्यवस्थित आहे किंवा नार्ही, दे पद्दावयास पाहिजे आणि
त्याची यथावकादा चर्चा करूही. परंतु, मानवा'ची नैसर्गिक प्रत्रृत्ति पाहिल्यास
ती सर्व तऱ्हेच्या संघटना मोडण्याकडेच असलेली दिसून येते. म्हणून
७५५०९ 0000009000 (अ ७९0 जक दा०.०4तराभाक ०९6. 8090४१% ७ कत ७, सनी0 १५ “० फक
"नप
र्१७४णेप०॥७ ० ण४11/७0101) 07 1९1.
१७८ . हिंडूंचें समाजरचनाशास्त्र
संस्था वर्गवारीवर उभारली पाहिजे एवढाच निष्कर्ष काढून हा.प्रश्न सुटत
नाहीं; तर वर्गसंस्था मोडण्याची काय कारणे असतात, त्या कारणांच्या
बुडांशीं कोणत्या नैसर्गिक मानवी प्रवृत्ति असतात, त्यांचे नियल्षण कोणत्या
मार्गाने करणें शक्य आहे, त्याला धमोसारखी. आधिभौतिक सत्ता
( 8प7& 7810191 ) उपयोगी पडेळ अगर निव्वळ बुद्धिप्रामाण्यावर
( 8810181 ) उभारलेली सत्ता उपयोगी पडेल, इत्यादि अनंत प्रश्नांचा
समाजशास्त्रज्ञाने विचार करावयास पाहिजे. हा विचार झाल्यानंतर वर्ग मोड-
ण्याळा मूलभूत असलेलीं कारणे आपल्या समाजांत चोरून लपून अगर
उघड उघड शिरणार नाहींत, अश्या पद्धतीची व्यवस्था करावयास पाहिजे. .
१ अश्या रचनेमध्ये समाजामध्ये अशीच विभागणी कां केली, अश्या तर्हेचे
प्रश्न विचारण्याची कोणालाही परवानगी देतां येणार' नाहीं. अश्ा तऱ्हेचे
अनंत नियम करावे लागतील आणि ते व्यक्तींच्याकडून फारच कडक
रीतीनें पाळून घ्यावे लागतील !
अश्या तऱ्हेचे नियम करावयाचे तर कोणतीं तत्वें पाळावयास पाहिजेत;
. त्यांचा पुढें विचार करूं. मानवप्राण्याची समाजांत व्यवस्था करावयाची
तर प्रथम दोन गोष्टी नजरेस येतात. पहिली
२९ धस अपरिवर्तनीय म्हणजे प्रजा सृष्टींत निर्माण होते आणि त्या
प्रजेची सामाजिक गटांत व्यवस्था व्हावयाची
असते. यासुळें प्रजोतपत्तीचे नियम - म्हणजे /अमकी प्रजा सुप्रजा होईल
किंबा अमकी प्रजा कुप्रजा होईल हे नियम - सृष्टीकडून समजावून घेऊन
आपल्या ध्येयाला अनुसरून ते नियम पाळावयास पाहिजेत. “ कोणत्याही
तऱ्हेच्या दंपतीची संतति काय स्वरूपाची होईल, तें निश्चित सांगण्याचे
नियम ( गणितागत ) आम्हांला माहीत आहेत,' असें डॉ. हर्स्ट' म्हणतो!
१ ते नियम सृष्टीचे असल्याकारणाने येथे मानवी कल्पना किंवा तकेशास्त्र
>
यांचा कांहीही उपयोग नाहीं. ते प्रत्यक्ष ' पद्धतीनेच अभ्यासिळे पाहिजेत.
१ डंख ०प)0णीट ७४ 53श"'७110 185501.
२ गहठ पिपाणी 1160 0४ 1), 8. 8, पपा,
२ '७कतील्कि२३पिया रज एभापागळ 0000; 07 शा. 1., 1१०७७,
हिंदूर्चे समाजरचनाशास्त्र १७१९
ते अभ्यासण्याच्या अनेक पद्धती आहेत. परंतु सर्व पद्धतींमध्ये उत्तर एकक
स्वरूपाचे येतें. या पद्धती पूर्वीच्या म्हणजे, एतद्विधयक नियम घालून
देणाऱ्या मनुसारख्या लोकांना माहिती असाव्या असें त्यांनीं या बाबतींत जे
नियम घाळून दिले आहेत, त्यावरून अनुमान काढण्यास हरकत नाहीं अ
आम्हांला वाटतें. युरोपमध्ये त्या नियमांचचा अभ्यास चार पद्धतींनी केला जातो.
( १ ) मेंडेलची पद्धति-येथें आनुवंश गुण विभागणीने आहे (9670.१-
१७8 07 5386000191 8180618 ). हीच पद्धति आज प्रधान मानली जाते
९ २ ) गणितागतः* पद्धति ( 8080501081 178681130१ 3, या पद्धतींत आनु-
वशा'ची गणितागत पद्धतीनें मांडणी करतां येते. आनुवंद्याच्या निवसावली-
च्या बाबतींत या पड्धतीचीं उत्तरे पहिल्या पद्धतीसारखींच येतात. ९१३)
पिंडांचा ( ०७115 ) अभ्यास करण्याची पद्धति. ( ४ ) गर्भविज्ञान पद्धति
( ९1०७"७४०1०8081 ), या चारही पद्धतींनी प्रजांची गुणोत्पत्ति, गुणोत्कर्ष
गुणापकर्षे वगैरे सुद्यांबद्दल जे कांही नियम सांगितळे असतील, त्या निय-
सांचचा विचार करावयास पाहिजे. त्याबरोबर कांही लोक चुकीची अशी जी
मिश्रन आनुवरा पद्धति (9ाक्ा् उघशां।&7108) मानतात ती चुकोची
आहे, ही गोष्ट त्या मानणाऱ्या लोकांच्या नजरेस आणावयास पाहिजे. दुसरी
गोष्ट म्हणजे प्रजा समाजांत उत्पन्न झाल्यानंतर त्या प्रजेची समाजांत
व्यवस्था लठावाबयास पाहिजे. येथेच संस्कार किंवा रहाणीचे आऱचारव्यव-
हाराचचे नीतिनियम कसे असावयास पाहिजेत यार््चा विन्चार डोळ्यापुढे
आपोआप येईल. हे नियम अर्थातच पहिल्या नियमांशीं अविरुद्ध असा-
ब्रयास पाहिजेत. येथें आचार पहिल्या नियमांची सिद्धि करण्याच्या दृष्टीनेच
ठरवावयाचे असल्याकारणाने, त्या नियमांचें पालन होण्याकरितां जे जे संकेत
करावे लागतील ते ते संकेत करावयास पाहिजेत. हेच नियम दाखवून धर्स-
परिवर्तन होते, असे आधुनिकांचा एक वर्ग सांगत सुटला आहे ! कोणा-
च्याही ही गोष्ट सहज लक्षांत येईल कीं, प्रजोत्पादनाच्या नियमांशी तुल्ना
१ ऐैवहाते83 छला103 3 06'0वियपश 097४ 3586501; 1009060क्ि टे.
0प0"७७वारषश 0४ ए&७. ते उ०0088.
२ 1.7००७89पाए ७ पपाणळा 0९00810106 पत 0४ 2651500,
२ (४८०० ७7 1. 12लळ०98387. .
यस्य
"१७२ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
करितां हे नियम अथातूच गोण आहेत. परंतु मानवी स्वभावार्चा विचार
करितां समाज शुद्ध रहावयाचा तर, हे संकेत देखीळ फार कडक तऱ्हेने
पाळावयास पाहिजेत. प्रत्यक्ष उदाहरणाने बोलावयाचे तर एकाच दांपत्याची
संस्कार न होतां झाळेलळी आणि विवाहसंस्कार होऊन झाठळेली जी दोन
तर्हेची संतती, तीमध्ये जातीयदृष्ट्या कांहीही भेद असणे शक्य. नाही.
'परंतु अश्या स्थितींत फक्त पहिल्या तत्त्वाचाच विचार होईल आणि त्यामुळें
अशी स्थिति अनैसर्गिक नसली तरी समाजविरोधी खास होईळ. यालाच
अलीकडे अनिबैध समागम (170० 10ए७ ) असें गोड नांव देण्यांत येते!
'उलट कोठल्या तरी दोन व्यक्ती घेवून त्यांचा सर्व संकेत पाळून विवाह
' केला तर, त्यामध्ये दुसऱ्या तत्त्वाचे पाठन झालें. परंतु, मुख्य प्रजोत्पाद-
. नाचे नियमच मोडले जातील ! अशी स्थिति समाजविरोधी नसली तरी
प्राणिशासत्राला विरोधी होईल, एका ठिकाणीं सुप्रजाशास्त्राला (७पश्७1105)
'महत्त्व दिलें गेळें. तर दुसऱ्या ठिकाणीं सुव्यवस्थाशास्त्राळा (811605)
जास्त महत्त्व दिळें गेळें ! परंतु समाजरचना. ही दोन्ही शास्त्रांच्या मद्ती-
शिवाय उत्पन्न होऊंच शकत नाहीं आणि ही दोन्हीं समाजरचनेची अर्ग
धरावी लागतात ! म्हणून सांस्कारिक बाबतीतही कठोरपणाचा आश्रय
- कराबा लागतो!
कोणाही व्यक्तीच्या मनांत नेहमीं तीन हेतू असलेले दिसून येतील,
पहिला म्हणजे स्वोदरपूरणार्थ द्रव्याजेन, म्हणून सर्व समाजरचना अर्थमूळक
असावयास पाहिजे असें म्हणणारा एक तत्त्ववेत्त्यांचा वर्ग आहे. त्यांच्या
. मताने अर्थ हा सर्वे समाजरचनेचा पाया असावयास पाहिजे. मानवाची
एकूणएक दुःखें त्याचें अंतःकरण उत्पन्न करीत नसून, तीं अथाचे ' उत्पा-
'दन आणि अर्थाची विभागणी ही विषम झाल्याकारणाने उसन्न होतात
. 'अर्से त्यांचें मत आहे. त्यांच्या मतानें द्रव्याची विभागणी यथायोग्य झाल्यास
या प्थ्वीचे लवकरच नंदनवन बनेल. त्यांचीं द्रव्याचा अभाव म्हणजे दुःख
आणि द्रव्याची सुबत्ता म्हणजे सुख अश्शी समीकरणे बनलेली आहेत. या
'तत्वशानानुसार मानवी सुखदुःखे हीं मानवबाह्य परिस्थितीचे परिणाम
आहेत. या तत्त्वज्ञानाच्या आत्यंतिक प्रकर्षांचे स्वरूप ररियांत ज्या समाज-
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र १७३.
रचनेचा आज प्रयोग केला जात आहे, तो समाजसत्ताबाद होय. परंतु अगां-
तीळ कोणताही समाज घेतला तरी, त्यांतील घनवान असलेल्या थरांचा नाश
आणि द्रव्यहीन असलेल्या थरांची वृद्धि कां होत जाते, या कोड्याचा
खुलासा त्यांच्याकडून झाळेला आमच्या पहाण्यांत नाहीं ! ज्याप्रमाणे एकाच
समाजाच्या अंतर्गत असलेल्या अवयवभूत थरांची स्थिति, त्याप्रमाणेंच .
वेगळालीं राष्ट्रे घेऊन त्यांची तुलना केल्यास तीच स्थिति असलेली दिसून
येते. राष्ट्रे जसजशी धनवान तसतशीं त्यांची नाशयाकडे मर्वात्त ! उत्तर
आणि पाश्चिम युरोपांतील देश हे पूर्वे युरोपांतील देशांपेक्षा जास्त श्रीमान
आहेत. परंतु त्यांच्या लोकसंख्येबद्दळल कुझिन्स्कि' म्हणतो, “ इसवी सन्
१९२६ सालीं उत्तर आणि पश्चिम यरोपांत असलेल्या जननसंख्या आणि
मृत्युसंख्या यांच्या प्रमाणाच्या विःचार केल्यास असे दिसून येतें कीं, त्या
देशांतील लोकसंख्या लवकरच नष्ट होणार, ही गोष्ट निश्चित आहे! ?
एकाऱच समाजांत वावरणाऱ्या थरांचे एक प्रत्यक्ष' उदाहरण घेता. एका
शतकापूर्वी मारिशसमधीळ एक तृतीयांश लोकसंख्या युरोपियन वसाहत-
वाल्यांच्यी होती, म्हणजे मुख्यतः फ्रेंच लोकांची होती. आज जवळजवळ
तो देश हिंदुस्थानचा तुकडा असावा अशी लोकसंख्येच्या दृष्टीने स्थिति
झाली आहे ! येथें तर युरोपियन फ्रेंच हा धनवान् आणि सवसत्ताधारी व
हिंदी कामकरी हा निर्धन आणि दुर्बळ ! परंतु शांभर वर्षात फ्रेचांची नाशा-.
कडे प्रर्वात्ति स्पष्टच दिसून येते. युरोपमध्ये पहा, अमेरिकेमध्ये पहा, हिंदु
स्थानामध्ये पहा, द्रव्य आणि वंशनाशऱ यांचा एक तऱ्हेचा समन्वय अस-
लेला दिसून येईल, जर धनामध्यें समाजाचें रक्षण करण्याचें सामथ्ये असेल,
तर समाजाची स्चना धनप्रधान तत्त्वावर करणें इष्ट होईल. परंतु द्रव्य
आणि समाजरक्षण यांचें साहन्चये तर इतिहासांत कोठेंच आढळून येत
नाहीत, धनवान समाज जगत नाहींत आणि दरिद्री समाज मरत नाहींत,
१ ताड 30 ळा8ा5 0४. 655012: घण्टलांळ 097. टा
38870१6105 ; 108'पाजडाठ ते 08०0-0०८0७58 07 घळी; तठा७१४४
8100. 861600ल 710 8000025 0४ लाळ्या पा,
२ 3389181100 0 0170005 0ए७' तै७७॥७ 0४ 8. 5. ७८७७157.
ब्र 0प3र्०९७॥ ७858४5 0४ 1260811. 17120,
१७४ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
अरसे पाहिलें म्हणजे धन हे समाजघटने-चे एक अंग आहे असें मानठें तरी
ग्रधान अंग आहे असें मानतां येत नाही ।! आज जर ऱचहूंकडे पाहिलें तर
समाजाच्यापुढें धन हाच प्रधान हेतु आणि औद्योगिक प्रर्गात हेंच त्याचें
साधन, असें समीकरण मांडळे जात आहे आणि स्या तत्त्वज्ञानाची झळ
शासत्रोळोकांना' देखील लागत चाळलेली आहे !
व्यक्तींचा दुसरा हेतु म्हणजे, आपली संतति राहून आपल्या वंशांचे
रक्षण व्हावें असा असतो. हा हेतु म्हणजेच कामशास्त्र, हाच मनुष्यांच्या
सर्व हालचालीचे जबरदस्त कारण आहे, असें म्हणणारे फ्राहेड, जुंग, अँड-
लर, केम्फ, श्रोडर वगेरे तत्त्ववेत्ते आहेत. त्यांच्या मताने या कामरूप शक्तीचे
व्यवस्थित पद्धतीने नियंत्रण करणें या तत्त्वावर, म्हणजे कोटुंबिक पद्धतीवर
समाजरचना व्हावयास पाहिजे. ही कामाची शक्ति कोणीही नाकबूल
करीत नाही. आर्य समाजरचनेचा वरवर अभ्यास केला तरी, या शक्तीचे
नियंत्रण करण्याचाच प्रयत्न प्राधान्याने केलेला दिसून येईल. भतृहरी
म्हणतो, ' ते कामेन निहृत्य निर्दयतरं नय्नीकृता सुंडिताः ” अशी कामाऱची
जबरदस्त शक्ति आहे!
/ आमच्या खतःच्या मतानें कामविकाराची बरोबर व्यवस्था न झाल्यास
सुप्रजातत्त्व साधणार नाही. आणि अर्थविभागणी यथायोग्य न झाल्यास
संस्कारतत्त्व साधणार नाहीं. म्हणून या दोहोंचाही यथाप्रमाण मेळ घातल्या-
शिवाय सुस्थित समाज उत्पन्न होणार नाहीं. :अश्या तऱ्हेने दोनही तत्त्वांचा
विचार होऊन समाजरचना केल्यास, तो समाज कालत्रयीही नष्ट होणार
नाहीं. नंतर भूतकालीन संस्कृतींचे परीक्षण करून त्यांच्या विनाशाची
कारणें शोधून काढून, तीं कारणें आपल्या नैतिक मूल्यांत गुस अगर
उघड रीतीने प्रवेश करणार नाहींत अशी खबरदारी बाळगावयास पाहिजे.
' सष्टीनें व्यक्ती कर्तृत्ववान् रहाण्याकरितां योजळेली युक्ति जो. जीवनाथे
कलह, त्याचीही व्यवस्था समाजरचनेत असावयास पाहिजे, पण त्या बरो-
बँरच समाजस्थितींत कलहाचा उपशम होण्याचीही पण व्यवस्था असाव-
यास पाहिजे. संस्कृतीमध्ये लायकीच्या अनुरोधाने व्यक्तीचे अनेक थर पड-
१ धर्मशञासत्मंथन- वे. शा. सं. महादेवशास्त्री दिवेकर.
हिंदूचे समाजरःचनाशास्त्र _ १७५
तात. त्या थरांच्या लोकसंख्येचे प्रमाण बिघडणार नाही, अशी व्यवस्था
करावयास पाहिजे. श्रेष्ट घराणीं आणि श्रेष्ठ वर्ग हे, जसजसे तेष्ठत्वाचे
प्रमाण जास्त तसतसा वांझपणाही जास्त या नियमाने बांधळे गेलेले अस-
तात असा सार्वलिक सिद्धांत आहे. असें असूनद्दी वेगवेगळ्या वगाची
संख्या समप्रमाणांत असावयास पाहिजे आणि येथेच समाजरचनाकोरश-
त्याची परमावाधि होईल. मोठमोठाली सद्यास्त्र युद्धे होण्याच्या अनेक
कारणांपैकी लोकसंख्येची अतोनात बाढ होणे हे एक कारण आहे. ती वाढ
सृष्टीचे का्यीत अडथळा न आणतां आवरून घरण घांतटी कांदाल्य दाख-
वावे लागेल. या सवे व्यवस्था वाऱ्याच्या खळकेपमा्णे बदळणार््या ळोक-
मतावर अवलंबून ठेवितां येणार नाहीत. ही जी व्यवस्था आपण करणार
ती मळ पिंडप्रगतीशीं विसंगत होतां कामा नये. अशा तऱ्हेची समाज-
सवना कोठें म्हणजे कोणत्या तर्हेच्या समाजांत सिद्ध होऊ शकते त्याचा
आतां विचार करावयाऱ्या.
आम्हीं मार्गे सांगितलेंच आहे, एकंदर जीवजात सुद्दढ स्थितींत ठेव-
ण्याचा सष्टींचा मार्ग म्हटला तर व्यक्तींचा व्यक्तीशी, उपजातींचा उप-
जातीशी, जातींचा जातीली, राष्ट्रांचा राष्टांशीं जीवनाथ कळट टाचे आर
परंतु पुढें जीवना्थ कळह् हे. तत्व डोळ्याआड दोऊन सामथ्यसपादना-
करितां कलह हें तत्त्व पुढे येऊ लागते ! जीवन ह तच्चय माग पद्धन चांगळ
जीवन हें ध्येय पुढे येऊ लागते ! परंतु चांगळेपणा ही कल्पना सांकेतिक
असल्याकारणानें अनंत मतमतांतरं, त्यामुळें अनंत नेतिक पद्धती उत्पन्न
होऊं लागतात. या सर्वे भानगडीमध्ये सष्टींचा हेऊ पार पाडण्याकरिता
मदत करणें, हा जो संकेतांचा हेतु तोच नष्ट होऊन संकेताबरच भांडण
ऊ लागतात ! मानवाला जे कांहीं संकेत करावयाचे असतील, ते त्यानं
स्वशाळ करावे. परंतु नेसणिक कलहार्चा उपशम करण्याच्या गडबडीमध्ये
त्यांस नेसगिक निवडीचे तत्वाला बाघ लावितां कामा नखरे. एक जा
( 000 (४४९) कळत नकळत इतर जाति आणि भोवतालची पार-
स्थिति या दोहोंशीं एक तर्हेचे तिरंगी युद्ध खेळत आहे. म्हणन त्या
जातींपैकी जितक्या जास्त व्यक्ती त्या जातीशी एकख्प झाल्या असतील
म्हणजे, एकाच थ्येयानं प्रेरित झालेल्या आणि इतर ध्येयाने मोहीत न
१७६ हिंदूर्चे समाजरचनाशास्त्र
होणाऱ्या असतील, त्या प्रमाणांत ती जाति जीवनार्थ कल्हांत टिकाव'
घरून राहण्याला समर्थ होईल. ही एकरूपता यावयाची असेळ तर, त्या
जातीचे वांदिक गुण राक्य तेवढे समबळ असावयास पाहिजेत. एकाच
जातीच्या अंतर्गत चालीरीतीमध्यें द्रव्य, शिक्षण वगेरेपासून होणारे फरक
कारसे इृम्गोचर होणार नाहींत, अश्शी व्यवस्था असावयास पाहिजे. प्रत्येक
जातीने उपयोगांत आणावयाचे अन्नपान, कपडालत्ता, बाह्य रहाणी, दोन
व्यक्ती भेटल्या असतां एकमेकाला अभिवादन करण्या'ची पद्धति, या सर्वे
गोष्टी त्या जातीपुरत्या एकरूप असावयास पाहिजेत. या बाबतींत आर्य-
समाजशास्त्रज्ञांनीं किती सुंदर व्यवस्था केली होती, ही गोष्ट लक्षपूर्वक
पहाण्यासारखी आहे. जिज्ञासूंनी * प्रत्यमिवादेड्यूद्रे ? या पाणिनीय सूत्रावर
रा. विश्वनाथपंत राजवाडे यांनीं केलेली चर्चा जरूरें पहावी. अशा तऱ्हेने
आर्चारामथ्ये निश्चितपेणा यावयास पाहिजे, ( 8वणवकावाळळगा र्ला
०४58 ) या'ची मानसशास्त्रीय चचा ( अ'ठ्णणा8१पिठय ली 007101९208 )
पुढें करूं. प्रत्येक व्यक्तीच्या मनावर व्यक्तीसुखापेक्षां जातिहिताचचा पगडा
जर जास्त बसेल तरच संघख्प व्यक्तीसमूह एकदिलाने कार्य करू शकेल.
_ आपण, आपलें कुंटुंब, आपली जाति, आपला धर्म, आपला देश, मग या
सर्वांच्या पलीकडे जाऊन चिनी लोक, निग्नो, काफीर, नंतर पशु, पक्षी
वगेरे तिर्यकूजाति यांच्याकरितां किती प्रमाणांत स्वार्थत्याग करावयाचा,
यार्चे कांहीं तरी कोष्टक प्रत्येक व्यक्तीच्या मनःचक्चूपुढे निश्चित असावयास
पाहिजे. “ एते सत्पुरुषाः पराथघटकाः स्वा्थांन् परित्यज्य ये) असे लोक
सत्पुरुष असल्याकारणानें, समाजशास्त्राच्या कर्क्षेत पडत नाहींत, ते म्हणजे
आत्यंतिक ध्येयाचे एक प्रतीक होत, आपल्या समष्टीशी तादात्म्य पावल्या-
शिवाय मानव्यालळा कवटाळूं पहाणारा मनुष्य सृष्टीची घटना मुळींच जाणत
नाहीं, असेंच अनुमान करणें भाग आहे. हिंदूनें पैसे खच करून मुसल-
टकळी. आचोलचक/ क “० आयक 7 १० वचा
१ 'ढाउळख] पर्याठ श0०्या जिळ डकातयंग; खी 5ळण0०6 ७४ ९०७5०0;
(लड पल 8010 1॥॥0096717) "001605 ७१7 355820,
२ राधामाधवविलासचपू प्रस्तावना-वि. का. राजवाडे,
२ उवक्यातयात द ला०5-00808 ७४ एकम, घे. १, फश; प्ीहलालाण ०७
७ 58एणेपर्यिठण उघ १७7०९ 0७४ उेणा0र७.
हिंदूचे समाजरचनाशास्ञ १७७
मानांची मशीद बांधून दिल्यास वतमानपत्रांतून नांब येईल हें खरे, उस्तु
समाजशास्त्राच्या दृष्टीने ही प्रत्रात्त अत्यंत गद्य आहे!
कांहीं ठिकाणी असा आक्षेप घेतलेला पेक येतो को, हिंदू
मिमान फारच बोकाळला आहे ! परत आमचे असे मत झाळें को, हिंठ
संमाजांत जात्याभिमान फारच थोडा. म्हणजे जवळजवळ | नाही इत-
पत स्वरूपाचा आहे ! ही स्थिति शाख््रोसरएया बरी नार्ही. असे स्पष्टपणें
*_
तरुणांना बजावण्याचा आज काळ आलेला आहे !
क घ न्य, तु तक र द री ल रन क क य पर य य र
संघोपसंघाऱची प्रत्रातते हा स्व सीत अस्तित्वांत याप आणियणान्मच ती
ह.
मानवसमाजामच्य प्रसृत झाळी आहे; ही. गोण आमटी मागे लांगितलोच
आहे. समाजव्यवस्था करतांना उकळत्या
३० चातुवेण्याचा पाया य्रवृत्तीचा यथायोग्य उपयोग तेवढा करून
व्यावयाचा असतो. संष्टीची सेघाकडे प्रत्रत्ति
आणि मानवाची व्यतक्तस्वातत्यसकटे पर्वास या दोन्ही म्रवत्तींचा समाज-
व रे ऱ्य माक ७ या . ७. पासा
गासत्रसाला मळ वालावयाचा असता, नाय पताजजाण्यामाा टे पनोपसन
उ एक?! 2१ र्व ” क लन क कक कक नतला ४”) जक धा क्ल - क व ट्या 1000020 ्ीय 3672. 5 च री ळल क्क ७०
कसे उत्पन्न झाळे, याची काल मि उपास जयात य पयसा से अगन
तसेच घेऊन त्यावर संगाजरचना उमभाग्पयाळी धे . ण दसत.
म 3 कागगमासीन न भे
“ मनुमेकाग्रमासीने अभिगम्य स
प्रतिपूज्य यथान्याये इदं वचनसजवचय !!
भगवन्स र र नां यथानदर गग ी
गिवन्सबवणाना यथावदनुपूवणा:
» ढु 0 हल
अतरप्रभवाणाच बमानीोव मास !!
येथें र्ण आणि अंतरप्रभव यांचे अस्तत्य गीत |
वर्ण आणि अतरपरभव याचे आस्तत्य यहात बरून बमशास्त्राच्य
भ्घ ऱ्य्ण ळं रुबात व लेली प कळ अन्नात जन्म गन छा ली
चिऱ्वला सुरवात कलला दसते. सळजाति कदा उत्पन्न झाल्या, जावि
1 वा क$ *) ४, र. शो. २८ १५ पी
कशाला म्हणाव वगरे डाविन, हेकल, वेजमाय वभरंना देखील वटीण १
णाऱ्या विपयांत निरथंक शाब्दिक कोर्यांची खटपट वोळेली नाई टि
रा क
अगर पाद्चालय ज्या जुन्या ग्रथांत दी खटपट वेळेळली दिसते, तेथे ती निर
वाद नाही. कुटूकभमट्र म्हणतो, अन्तरप्रमवाणां च संकीर्ण जाती. र्
अनुलोम प्रतिळलोमजातानां. ' अंतरपरमव म्हणजे संकरजाति ज्यांना आग्ड
व १ मनस्मृ ते.
हं. स. १२
क िशजखजजलक5ि.ििि खापा «ल का २ 22. कतक. १, ०. 0 ८0 १ कलकद, हय नमल .. ४
१७ट ___ हिंदृंचे समाजरचनादास्त्र
समाजद्यास्त्रांत ' घ0०॥१ ? अथवा “ 07085 ? असे म्हणतात त्या जाती
होत. चातुवेण्यांच्या मयादा पुढीलप्रमाणे सांगितलेल्या आहेतः “चातुर्वण्येलो
: प्रकतिविशेषात् संस्कारवशाज्च, ' चातुवेर्ण्य हे प्रकृतिविशेष म्हणजे पिंडा[चे
नैसर्गिक गुणधर्म ( ४पड७110 3 आणि संस्कार म्हणजे सामाजिक संकेतांत
उत्पन्न होणारे संस्कार, ( 757०७०5०५8] 3, या दोहोंच्या योगपद्यांत सिस्ध
होत असतें. या दोन्ही तत्त्वांची भरपूर चचा आम्हीं पूर्वी केळेळीच आहे
या दोन तत्त्वांनर्च लंडनचा प्रो. जूलियन हक््स्ले' स्वभाव ( 515७ >
आणि सामाजिक संस्कार ( ॥पपा७ ) असे म्हणतो आणि त्यालाही
यांच्या यौगपद्याची जरूरी भासते ! आजचे सर्व सुप्रजाशास्त्रज्ञ मानवी प्रग-
तीला असाच द्विविध हेतु सांगतात, याच दोन तत्त्वांना समाजरशातत्रज
ऱवेटरटन् हिळ हा आनुवंश ( पता ४ 3) आणि निवड (8016001 )
हे शब्द थोड्याशा फरकाने लावतो ! थोडक्यांत सांगावयाचे तर, एकरूप
समाज बनण्याला ज्या तत्त्वांचे पालन करावें लागतें त्यांचा, चातुवर्ण्यांच्या
व्याख्येत सूत्ररूपाने विचार केळेला दिसतो. हाच नियम अर्थात् इतर
संघोपसंघांना लागू करणें इष्ट आहे. आनुवंशिक गुण आणि सामाजिक
संस्कार या दोहोंचा विचार करून जातीय स्वरूप ठरवाबयाचें असतें.
संघ अक्या तऱ्हेने उत्पन्न होत असल्याकारणार्ने, त्यापैकीं एकच एक
व्यक्ति, दुसरा एकादा गट त्या व्यक्तीला आत्मसात् करावयास तयार अस-
ल्यास, संघ सोडून जाऊं शकेल, परंतु दुसऱ्या गटांतील एकच व्यक्ति त्या
संघांत प्रवेश करू शकणार नाहीं. याच पद्धतीला गटांतर्गत गटाची
( ७५७8] क ७”"ए&ाचि ) समाजरचनापद्धाते असं म्हणू, आम्र-
वृक्षाला आलेला थोडासा मोहोर गळून पडला म्हणून तो आप्रदक्ष मेला
असें ज्याप्रमाणे कोणीही म्हणत नाहीं, त्याप्रमाणेच, एका गटांतील कांही-
व्यक्ती तो गट सोडून गेल्यास तो गट मुमूपु झाला असे म्हणण्याचे काही
एक कारण नाहीं. गटांतील व्यक्तींना गटाभावस्वरूप येण्याला गटाबाहेर
विवाह व गटाबाहेरील संस्कार ही दोन कारणे होऊं रकतात. परंतु कांही
व्यक्तीर्नी विवाहरूय यूथमिन्नत्व स्वीकारल्यास सामाजिक संस्कार चदूकडे
फेलावून संस्कृतीचा प्रसार होतो. म्हणून हिंदु स्त्रियांनी बाह्यांशी विवाह करावे
१ 5807०80 01 ॥॥४७ ७7 उणा७0 216१,
कक
अर्से एक मत पुढें येऊ लागळे आहे, त्याचा यथाशक्ति परामश घेऊं.
आंतरजातीय विवाह द सुधारणेचे एक लक्षण आहे असे मानणाऱ्या
पडितांकड्टन, माणिशास्त्रांत शुद्धाशुद्ध जाति कशाला म्हणतात, हें माहिती
नसल्यामुळे अगर माहिती असूनही कांही
२११ स्रियांचे वाह्यांधी अंतिम व्येयानें प्रोरेत झाल्यामुळे, आंतर-
विवाह जातीय विवाह टें ऐतिद्दासिक सत्य आहे,
असा एक सुदा पुढे आणला जातो.
तत्त्वाचा विचार जातिप्रकरणीं करू. अत्यंत उदार मत्त आणि विशाळ
याळ असलल्या दुसर्या लोकांकडून दिंड स्त्रियांचि दिंदत्वबादय जातीशी विवा
हेही हिंदुत्बाळाच पोषक, अर्थात् असे विवाह घडून येगे इष्ट आहे अधे मत पुढे
येऊ लागलें आहे. वा विधानांची बरोबर छाननी न झाल्यास दवे शास्त्रशत्ठव'
आजच्या सुशिक्षित समाजाच्या नाशाळा तरी कारणीभूत झाल्याशिवाय राह-
जार नाहीत. या शास्त्रज्ञांनी पुढें आणळेळी कारणे कितपत ख्वरीं आहेत
आणि सनाजद्यास्त्राच्या कसोटीला ती. कितपत उतरतात याचा विचार
करता. अशा लोकांनी तीन उदाहरणे पुळे आणळेळी जाटेत. आणखी
पुक्कळही उदाटरणे ते आणू दाकतीळ, कारण आमरे घळ दालविजार आहोत
व, झडा ढखकांची समाजशाखांच्या अभ्यासाची पद्चाते फाय्य सू
म्हणजे अथशून्य म्हणजे समाजांतील भोळ्या ळोकांचा जाणूनबुजून सहे-
तुक बुद्धिभेद करणारी असते.
या ळेखकांच्या मताने आज पारशी, यहुदी आणि दवशी लोकांमध्यें
हांही हिंदु चाळीरीति पसरळेल्या दिसतात. हयशी समाज तर हिंदु समाजा
“ये गणला जातो ! ( संबंध गटूने गट आत्मसात करून ध्यावयाचे ही तर
टिंदुथसाच्या प्रसाराची पद्धति आहे ब ती गोष्ट या ळेखकांना अवगत आहे ी)
गी &ेखकांच्या मते या सवे गोष्टींच्या मुळाशी अर्थे असळे पाहिजे की
परक ळाक ज्यावेळी टिंदस्यानांत आले, त्यावेळी त्यांच्याजवळ स्त्रियांचा
भरपूर पुरवठा नसावा. हे काल्यनिक ग्रहीत कृत्य आहे, परंतु ते बादा-
करितां खरे आहे. असं ग्रहीत धरूं. त्यांची बडुतेक यदीत कुल्ये अशीच
डन लीवर न्यकाटया वायकर यांच सकाळ पत्नांताल खस
> मंवाण कस- र. य, “५० अ. 1४ शि १ त ७,
» एक
१८० हिंदूर्चे समाजरचनाशास्त्र
काल्पानिक असतात, परंतु मनुष्याच्या जन्मस्वमावाळा जगांत कांही उपाय
नाहीं ! त्यांना हिंडुस्थानांतीलऱच स्त्रिया मिळाल्या, राजसत्तादि गुण नसलेल्या
या लोकांना स्त्रिया मिळाल्या असल्यास काय लायकीच्या मिळाल्या अस-
तील, या गोष्टींचा हिंदु स्त्रियांनी बाह्यांशीं विवाह करावे अद्या तऱ्हेचे सिद्धांत
काढणाऱ्या लेखकांना विचार करण्याचें कारण न भासणें हेंच बरोबर आहे !
त्या वहुतेक हिंडंतील विधवा स्त्रिया असाव्यात आणि त्यांच्यामार्फत हिंदुत्व
या लोकांत शिरळें असावें. हिंदत्व म्हणजे काय विचाराळ तर विवाह-
प्रसंगी नवरानवंरीनीं सुपारी सोडण्यान्ची, विवाहप्रसंगी वधू निरीक्षणा-
पूर्वी आंतरपट धरण्याच्यची आणि सूतकामध्ये बष्टी देवीची पूजा कर-
ण्याची वगेरे ज्या किरकोळ चाली आहेत, त्या या तीन्ही समाजांत
असलेल्या दिसून येतात, असे हें जे जंगी हिंदुत्व ते हिंदु स्त्रियांनी
वाह्यांशीं विवाह केल्यामुळेच इतरत्र पसरले, . येथे सर्वच संकेतांचा
विचार झाला असून, आनुवंशिक पद्धतींचा मुळींच विचार केलेला दिसत
नाहीं. त्यासुळें येथे हिंदु गटत्व सिद्ध होणार नाहीं. तोही विचार किंचित्काल
दृष्टीआड करून, त्यांनीं पुढें आणलेल्या विधांनांचा विचार करूं. येथे एक
गोष्ट नमूद करून ठेवितो कीं, हें जें जंगी हिंडुत्व वाह्ममांथ्यें पसरते म्हणून
सांगितले, त्या बाह्यांपको हिंदुस्थानांत फार मोठी असलेली अल्पसंख्याक
जात जी सुसलमान तेवढी जाति वगळन ठेविळी आहे. त्या जातींतहीं
कांहीं तरी हिंदुत्व स्त्रियांच्या माफत पसरल्याचे या लेखकांनी दाखविलें
असते तर राजकौवदृ्ष्टया बराच फायदा झाला असता. कांहीं थोडेसे हिंदत्व
आज पसरळ असल्यास आणखी कांही शतके हिंदु सुलीनीं मुसलमानांशी
. विवाह केल्यास, हिंदु ब सुसलमान हे एकजीव होऊन जावील! अश्याही तऱ्हेचे
मत सदरहू लेखकाने दिलें आहे. परंतु ती संस्कृति काय स्वस्पान्दी टो
तें सांगण्याचे धाडस मात्र केलें नाहीं!
समाजाचा बुद्धिभेद करण्याच्या हेतूनं पुढें आणलेल्या या संर्व माया-
जाळाऱचा विचार करू. न्यायशास्त्रामध्ये असा नियम आहे कीं. दोन पद
तीत अगर दोन स्थितींत सारखेपणा दाखवाबयाचा असेल तर, त्या दोहे-
ताल परधान अंगांची तुलना करावयार्ची असते; तसें न करितां गोण गोष्टींतीळ
ी
अण गयीयी 0000000400 टराळय७ ०७०००
१ ज्ञानकोश खंड १- डा, केतकर.
हिंडर्चे समाजरचनाडास्त्र ट्र
२
शी. न र क
साम्यांचा आधार घेतल्यास मोठे विळखण सिद्धांत प्रतीत होऊ लागतात,
हरणाथः
स्त्रिया पेटी वाजवितात.
डॉ. श्रीवर व्यंकटेदा केतकर पेटी बाजवितात
“ , डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हे स्त्रियांसमान आहेत
कोणत्याही दोन स्थितीतील सामान्यवपग्य सिद्ध करावयाचे तर, त्यांचें
प्रधान अंग, गमक अथवा विदोष ( पघीलाला: ) यांची तुलना करा-
त्रयास पाहिजे असे सांगितळें. परंतु विदोप सांगावयाचा ऱ्दणजे
न्यायशुद्ध पद्धतीने त्या पदार्थाची व्याख्या करावयास पाहिजे,
आपणांस सिद्धांत काढावयाचे आहेत. प्रधान अंगाच्या ऐवजी जर गोण
अंगांची तुळना करावयाचे ठरळें तर, लेखक म्हणतात त्या तीनच काय,
उथ्वीवरीळल एकनाणक सानववंद्यांच्या चाळीरीतींमध्य काहींना कांही तरी
साजभ्ये सहज दाखविता. घेडळ. आणि एश्बीवरील सर्व मानववंदयांमध्ये
स्त्रियांच्या मांदी शिंदुल्वांचा प्रबेश झाला. जल. अनुमाय अजन सिउ
करितां येईल । पुन्हा चा अप्दान खाळोरसाति पसत दोग्याठा विवाद दुग
वारण अंचळे पाहिजे, अनुकरण ( प 3िनळा ) टे कारण दो शोकात
नादी, असे गानण्याळा काय संबळ कारणे असतीळ ती यया. ळेखकांनी
पुढं आणावयास पाहिजेत. त्यांनी दिळेळें उदाहरण घ्याबयाचये तर आज
समाजांत प्रोढ विवाह सुरू झाल्याकारणाने आणि सुधारणा मातबर माजली
असल्याकारणानें, सुशिद्षितांमध्ये नवरानवरींनी सुपारी सोडणे, सतकामध्ये
घफ्टी देवीची पूजा करणें वगेरे चाळी बंद पडत चालल्या आहेत म्हणून या
सुशिक्षितांचे बाह्य स्त्रियांशी विवाह झाळे असळे पाहिजेत ! ऐेन इंग्लिठा
अमदानी सुरू झाळीं, त्यावेळीं पुष्कळ त्राहाण कुटुंबांमध्ये आणि जझजदी
तुरळक थाड्या शोज्या कुठबांमध्ये साहेबांच्या 'चालीरीति उचलल्या जात
आहेत. इतवया की, कित्येकांनी द्विजत्बदर्शक संस्कार जो उपनयन तो
. देखील आपल्या संततीचे बाबतींत केळा नाहीं ! म्हणून, या. रावे लोकांचे
सुरौपियन स्त्रियांशी विवाद साळे असले पाहिजेत. अगदीं परमेशरग्या उपा.
सनेर्या प्रश्न घेऊ, हिंद समाजामध्ये उपासना वेयनिक आहे. सांधिक नाही.
(१०]0७॥ 000 ७४ उ. (१. ा'२छतला'
१८२ हिंदूंचे समाजरचनाझास्त्र
तशा तऱ्हेची प्रार्थना आवेतर ( 8677० ) धर्मामध्ये आहे. परंतु डोळ
भांडारकर, जस्टिस रानडे यांनीं संघोपासनाप्रधान प्रार्थनासमाज स्थापन'
केळा आणि अजूनही तो हयात आहे. म्हणून, प्रार्थनासमाजाच्या संस्था-
पककांचे अगर अनुयायांचे खिस्ति अगर मुसलमानी स्त्रियांशी विवाह झाले
असले पाहिजेत असे अनुमान मेंदू ठिकाणावर असलेला कोणीही मनुष्य
काढील असें आम्हांला वाटत नाहीं, खरी गोष्ट अशी अहे कीं, कांही सामा-
जिक कारणांसुळें एकाद्या गटाचे आचार त्रेष्ठ मानळे गेल्यास, इतर गटांनची'
त्या समाजाच्या आचारांप्रमाणें आपळे आर्चार बनविण्या'ची नैसर्गिकच प्रचत्ति
दिसून येते. यालाच समाजक्षास्त्रांत अनुकरण-पेद्धति (0१७९० ल उर्ता-
(801 ) असें म्हणतात. गेॅंब्रिएल तार्द म्हणतो “समाजाच्या क्षेत्रांत एकदां
पाऊल टाकलें म्हणजे असे दिसून वेतें कीं, आपण ज्या कांहीं क्रिया करतों,
अगर ञे कांहीं विचार करतों त्या सर्व बाबतींत आपण दुसऱ्यांचे अनुकरण
करीत असतो ही गोष्ट निभ्संदेह आहे, फरक असा क्वचितच केलेला दिसून
येईल, फरक केल्यासारखा म्हणून जेथें दिसतो तेथेही तो पूर्वी होऊन गेलेल्या
दोन अगर अनेक कल्पनांच्या मिश्रणाने बनळेळी एक कांही तरी नर्व
कल्पना म्हणून पुढे आणिली जाते. अत्या तऱ्हेच्या कल्पनेचे समाजांत अनु"
करण न झाल्यास तीही कल्पना सामाजिक जीवनांत अंतर्भूत होऊ शकते
नाहीं. तुम्ही धमाचा असा कोणताही संस्कार करूं दाकत नाहीं कीं, जो
पूर्बी होऊन गेलेल्या कोणत्या तरी संस्काराचे अनुकरणरूप असत नाहीं.
ज्या काळावद्दलळ हे पोडेत बोलत आहेत त्या काळीं हिंदु लोकांची राज्ये होती.
म्हणून त्यांच्या कांही किरकोळ 'चालीरीति या समाजांत शिरल्या असल्यास'
त्या हिंदु त्त्रियांशी ज्ञाळेल्या विवाहांच्या द्वारे शिरल्या असतील हें अनुमान
अचिंत्य आहे. पुन्हां या लोकांच्याजवळ मुळींच स्त्रिया नव्हत्या; त्यांना सर्वच
हिंदु स्त्रिया मिळाल्या असें या लळेखकाचेंही म्हणणें नाहीं. म्हणून न्यायतः
पाहिळें तर, या लोकांमध्ये चालीरीतीच्या दोन परंपरा दिसून आल्या पाहि-
अत, थोडक्यांत सांगावयाचें तर असली पोरकट अनुमाने कोणींही खरी ,
मानू नयेत.
__ बेरे, हिंदुत्व उत्पन्न झालें असे म्हणावयास तरी हिंदुत्वाचे कांही प्रधान
१ 1:88 198 500 981685 ७४ 17१6,
हिंदचे समाजरचनाशास्त्व १८३
अंग या लोकांच्या चालीरीर्तीत शिरावयास पाहिजे. सामाजिकरषटया हिदु-
त्वाची चर्चा करतांना श्ञानकोदाकारांनी त्राह्मणावद्दल आदर असणे, ह
एक हिंडंच्या संघटनपद्धतींवील प्रधान अंग म्हणून सागतल्ळ आहे. तो
ब्राह्षणाबद्दळचा आदर या वरीळ लोकांत उत्पन झाला आहे काय १ मर
आपण दिलेळें गमक समाजांना न लावता. विरळ अनमानें काढणारा
ळेखक समाजाला कोठें नेईल या. बाबतीत समाजाच लक्ष असावयास
पाहिजे असे आम्हांला वाटते. या विषयाची चचा पाह्ज (ततका करितां येईल
परंतु पुढें फार न लिहितां दिंदुसमाजाच्या फार कळकळीांन प्रास झालेल्या
या ठेखकांना एवढीच विनंति आहे को, अशा तर्हा आराम अनुमाने
काढून समाजांत घोटाळे माजवू नका |
दसऱ्या तर्हेच्या लोकांचे म्हणणे असे आहे की पर्वी आंतरजातीयर्च
नव्हे तर असवणे विवाह देखील दोत असत. ठीक गोष झाली. एकाचा
तस्केचा एग्वादा विवाह होणे, आणि तका
३२ जातीय गटांची तस्हेचा विवाह होण हॉ." रीत*्च असण
उत्पत्ति | टोन गवतात पारवा आर उस आभम्टाला
वाटते. अया तर्हेने बगत अ तरजातीय
आणि असवणे विवाह होत असळे तरी, दिंदु इतिद्दासाच्या काणलाहा
काळांत ती पद्धति प्रचळित होती, हे म्हणणे साफ खोटे आहे. परंतु होत
असत असे किंवचित्काळ कबूल केळें तरी य़ा सुद्यामथ्य फारच मोठा हेत्वा-
भास केला गेला आहे. सेथे समाजाच्या घटनाकाल [तीळ स्थिति अगर
व्यवस्था आणि समाजाच्या सुसंघटितपणाच्या काळांतील स्थिति अगर
व्यवस्था. यांची तुळना केलेली आहे. समाजाच्या घटनाकालांतीर व्यवस्था
समाज ससंघटित झाल्यानेतर त्याही काळी तशीच टेवणे ह प्राह्म अगर इष्ट
होईल असे अमेरिकन पीएच. डी.नीं दडपून दिल तरी ते शास्त्रीयशष्टया
अय्नाह्य आहे. पोर्तुगिजांच्या संसर्गाने गोवन नांवाच्या एका बसा यी 'बेटना
साधारणतः या. तीनचारदो वर्षात घडडून आठी आहे. त्या लोकांमध्ये पोठु-
गीजांचा खिस्ती वर्म, व्हजिन मेरी वगरे देवतांची पूजा पोतैगीज नांचे
राधामाथवविलासचपूणाविन्का. राजवा? ७१७0 ण डू | [130970 0002101)!
ळल. 1 ४ १. (ल. ०800 .
१८% हिंदूचे समाजरचनाशास््र
पोतुंगीज चालीरीति वशरे गोष्टी सरांस चाळू आहेत, तर त्याबरोबरच हिंदंच्या
जातीची आठवण आहे ! आतां संघटित झाल्यानंतर हिंदूंतीळ जातीची
आठवण आहे म्हणून हिंदूशीं ब खिस्ति धर्म आणि नांवें सर्रास
प्रचारांत आहेत म्हणून पोतुंगीजांशीं, एकसमयावच्छेदेकरून दोन समा-
जांशी त्यांनीं समरस होऊन जावयास पाहिजे ! काय हरकत आहे १ एकी
होईलना £ पुढ जाऊन विचारावयाचें तर, संघटनाकाल्ची समाजस्थिति
आणि स्धाटेतपणाच्या कालाची समाजसिर्थात या दोहींच्यामरध्ये ज्या कांही
पन्नास राभर पिढ्या गेल्या असतील, त्यामुळें नेसरगिक निवडीच्या तत्त्वान-
सार काहा फरक पडला असेल किंवा नाहीं याचा कांहीच विचार न करणें
हेही पण अलीकडे सखोल विचाराचे लक्षण होऊं लागळें आहे ! म्हणन
आम्हा म्हणता का, माणिशास्त्रांत उपजाति किंबा संघ कसे उत्पन्न होतात
त्याचा विर्चार व्हावयास पाहिजे. डॉ. ठोटझी म्हणतो, “ संकरापासून उत्पन्न
झाळेला विविधरूप व्यक्तींचा तंघ-म्हणजे दोन वेगवेगळे वंश एके ठिकाणीं
.यंऊन सोठ्या प्रमाणावर संगत झाल्यास, त्या विमिन्न जातींपासून होणारी
संतती-त्यानंतर जर आपल्या गटाच्या बाहेर संकर करणार नाही. तर
आम्ही वर गणित केल्याप्रमाणे ( हें गणित वरेच अवघड आहे म्हणन
शक्य तर परोदिष्टांत देऊ ), कांही पिढ्यानंतर एकजातीय प्रजा उत्पन्न
होऊन त्या जातीमध्ये संकरमजा दिलूक रहाणार नाहीं. संकर
विवाहाने हिंदुसमाजाचा उत्कपे होईल असें म्हणणाऱ्या आमच्या सर्व
सन्मान्य सित्तांना असे विचारतो की, जाति उत्पन्न होणें (10005०0 )
आणि त्यांच्यामध्ये स्थायविकत्व उत्पन्न होणे या दोन मक्रिया होण्याला ज्या
. काहा पिढ्या लागतात, त्या हिंदु जातींच्या बाबतींत होऊन गेल्या नाहींत असें
आपले म्हणणें आहे काय ? या सुच्चाचा सांगोपांग विचार विवाहसंस्था
प्रकरणी करू. येथे इतकेच निदशनास आणून ठेवतो की, तीन हजार
: वषांपूवी आंतरजातीय विवाह होत असत किंबा नसत याचा दाखला देणे
समाजशात्रदृष्ट्या गैरलागू आहे.
जातीय गट कसे पडत जातात याची जरा जास्त लक्षपूर्वक छाननी
९ पण्येप० 07 ए१ण”ंवाडकारंख ७४ त. 8. 1.595; 110706१108
त. 0प0०060प्प0७१्ट ७४ पकडा छत उ०प65,
क्षक
आया
हिंदूच समाजरचनाशास्त्र र्ट
र्ड
करावयास लागलें असतां असे दिसून येईल कीं. | टडूच्या जातीय गटामध्ये
आनुवंश हा अत्यत प्रधान आहे आणि संकर हा त्याज्य मानळेला आहे
संस्कार दे दुसर कारण आहे. दे दोनच पर्याय मानळे तरी, या पद्धतीचे
वार भेद सहज होतील.
टा संस्कार प्रजा
उस उसतस उतस,
उ्वम टोन उत्तम पजा होण्याची शकयता.
हीन उसम वाह्यमतः श्रे दिसणारी.
दोन दीन. दीन,
या वर्णांना आपण सर फ्रान्सिस गेल्टन याच्या मतानरोधाने अ. ब. क ह
अर्शी नांचे देऊ, वरीळ कोएकावरून पाहिलें तर, वंद्य मख्य आणि शिक्ष-
धादि संस्कार गोण अशी ऱ्यवस्था असलेली दिसून येईल, आज संस्कार
बान आण वश गाण अशा दाव्पना पसरल्या आहेत आणि त्याच अद्षा-
करण भे “न र. ज्लत्क ७ ५:
गीय असस्यामळ यवबंच सस्ती 'र्ष्षष्यी पायावर उभा पाह, ह्ये
तर दाखवावलाच माद. तुणत्वा माननी थुद्धीचा विऱ्चार केळा तरी तेथेंटी
बर्गवारी पडतेच. टिंदुस्थानांत घुद्धिमापनाचे ग्रयोग फारसे झाले
सुळे, दिंदुस्थानांतालळ विभागणी देतां येणार नाहीं. परंतु सर्वसाधारण
आजनुवराशासत्राच्या नियमाच्या बाहेर टिंद समाज आहे असे आम्हांला बाटत
नाहीं. म्हणून थूरोपियन समाजाच्या “बुद्धि, या तत्वाला धरून केलेली विभा-
गणी देतो. सर फ्रान्सिस गल्टनर्चे काळापासून या बाबतींत पुष्कळच कार्य
झाळेले आहे. ठळंडनचा मानसशास्त्रज्ञ सिरिळ बर्ट॑ याने सुलांती
( आमच्या समाजसुवारकांचे आद्यगुरु जे साहेब त्यांच्या घरच्या मुलांची )
विभारणी पुढीलप्रमाणे केळेळी आहे. (१) शाळांमध्ये किंवा युनिव्हसिटी-
मर्ध्ये शिण्यतृत्या मिळवू हाकतीळल अशीं मुळें एक हजारामध्ये एक; (२)
इुस्यम प्रतीच्या शिक्षणामध्ये शिष्यवृत्या अगर वक्षिसे मिळवू शकतील
पसे विद्यार्थी शेकडा एक अगर जास्तींत जास्त दोन; (३) साधारणतः
दुन्यम रिक्षणापर्यत पाठविण्याळा लायक म्हणजे ज्यांना पाठविळे असतां
कांही तरी उपयोग होइल असे जास्तींत जास्त दोंकडा दहा. थोडक्यांत
१८६ हिंडूंचे समाजरचनाशास्त्र
सांगाबयाचें तर, शेंकडा दहा बाराच मुळें दुय्यम प्रतीचे शिक्षण घेण्याला
लायक असतात. अशा तऱ्हेची मते इतर शास्त्रज्ञांनीही दिलेलीं आहेत.
एकंदरींत मनुष्यप्राणी हा घटनेच्या दृष्टीनें समान नाही. ही असमानता
कोठून उत्पन्न झाली ? कोणाही व्यक्तीवर दोन वेगळाल्या दाक्तींचा परिणाम
होत असतो. त्या व्यक्तीच्या बीजांत जे गुण आलेले असतील
त्यांचे परिणाम आणि बाह्मस्थितीचे होत असलेळे परिणाम,
यांपैकीं प्रधान कोणते आणि अप्रधान कोणते याच्या निश्चितीवर समाजरच-
नेर्ची बरीचशी सूर्जे अबलंबून आहेत. आनुवंश प्रबळ मानणारे लोक लायक:
असतील तेवढ्यांचीच जोपासना करा, असें सांगूं लागतील. हा वर्ग म्हणजे
आनुवंशप्राधान्य मानणारा वर्ग, थोडा थोडका आहे असे नाहीं. जवळं-
जवळ एकूणएक सवे प्राणिशास्त्रज्ञ या बगीत मोडतात. अक्षया तऱ्हेच्या.
विचारपद्धतींत मानव हा विषम आहे आणि सवोत श्रेष्ठ जो मानव त्याची
जोप्सना करावयाची आहे. या पद्धतींत एकाच वंद्यांतीळ वेगवेबळ्या थरा-
मध्ये विषमता आहे, त्याचप्रमाणें वेगळाल्या वंशांमध्येंही विषमता आहे.
म्हणून येथे समाजांत वेगवेसळ्या वंशांना आणि गटांना नैसर्गिक वैधम्या-
सुळें समान हक्क नाहींत. या पद्धतीमध्ये श्रे्ठ वगीच्या रक्षणपोषणाकरितां
सर्वे व्यवस्था केलेली दिसून येईल. येथे एकूणएक मानवाचा विचार कर-
ण्याचे कारण राहणार नाहीं, जो श्रेष्ठ वर्ग त्याचेच संरक्षण, त्याचेच सुख,
त्याचेच शिक्षण, या गोष्टी डोळ्यापुढें ठेवून सर्व सामाजिक नीतिनियम केले
जातील आणि त्या बाबतींत ढवळाढवळ करण्याचा कोणालाही हक्क राहणार
नाहीं. अशा तऱ्हेची-म्हणजे शास्त्रीय पद्धतीनें अभ्यास करून प्रतीत होणारी-
समाजरचना पुष्कळांनीं सुचविली आहे, डॉ. वोकर' म्हणतोः “ आज.
जो सरकारी पेसा नालायकांना शिक्षण देऊन लायक करण्याकडे खर्चे केला
जात आहे, त्यापैकी अगदीं थोडासा भाग जरी जे लायक आहेत त्यांची
संधि वाढविण्याकडे खर्च केळा गेळा तर समाजाचें अंतिम हित फार मोठ्या
प्रमाणांत होईल. ' तोच ग्रंथकार पुढें शिक्षण आणि सुधारणा यांचा बाद-
रायण संबंध जोडून देणाऱ्या लोकांना उत्तर देतोः “डॉ. इस्टर वरूकने ज्यूक्स.
घराण्याचा जो दीधकाळ अभ्यास केला आहे त्यावरून असें अनुमान कर-
ह जत वहतनत्यात्कान (ताल ७चिपेश़ ७९०७कॉश्, न
हिंदूर्चे समाजरचनाशास्त्र १८७.
ण्यास हरकत नाहीं की, चांगली परिस्थिती अगर व्यवस्थितपणे घेतलेली
काळजी या दोनही मागाने हलक्या पिंडामध्यें श्रे्ठ गुण उत्पन्न होत नाहींत.
अद्या तऱ्हेने एकाच घराण्यासंवेधीं दीर्घकाळ अभ्यास केल्याने समाजरचने-
मध्ये आनुवंदा किती प्रबळ मानिला पाहिजे, हीच गोष्ट पुन्हां निदशनास
आली. सष्टीमध्ये पु आणि वनस्पति बांच्या जाति सुवारण्याळा जो मार्ग
उपयोगी पडला, तोच मानव प्राण्याच्या बाबतींत उपयोगांत आणावयास
पाहिजे ह तो मार्ग म्हणजे कांही जे श्रेष्ट रुणयुक्त प्राणी असतील त्यांन्यी
निवड करून, त्यांना इतरांपासून विभक्त करून त्यांचीच फक्त जोपासना
करावयाची. सर्वसाघारण समाज घेऊन त्यांतून कनिष्ठांचा नाश करण्याची
पद्धति ही कांदी फारशी हितकारक होऊं शकत नार्ही. ' आमच्या स्स
श्रेष्टांची निवड करून, ते विभक्त करून त्यांची संख्या दर पिढीला वाढत
जाईल आणि कनिष्ट जे उरले त्यांची संख्या दर पिढीला कमी होत जाईल;
ही दुहेरी प्रक्रिया सारखी चाळू राहिली पाहिजे. ही प्रक्रिया एकसमयाव-
स्छेदें सारखी घडत गेल्यास दळूदळू समाज निसगतः घद्ध, सद्गुणी आणि
चिवट असा दोत जाईल. त्याकरितां कितीही कडक नव्हे, निर्दय निवम
करून ते पाळावयास लावण्याची जरूर भासल्यास त्याप्रमाणें आपोआप
घड्टन येण्याची समाजयेलांतच व्यवस्था असावयास पाहिजे. जीव, मग तों
कसाही असो त्याची काळजी घेतलीच पाहिजे ही गोष्ट शास्त्रश् राहूंद्ानच;
परंतु साधुसंत आणि तत्ववेत्ते यांना देखील मान्य नाहीं. तुकाराम म्हणतोः
“दया नाम संतांचे पाळण । आणिक निर्दाळण दुजेनांचें * चांगल्यांची वाढ
आणि दुर्जनांची घट. त्याप्रमाणेंच भगवान् श्रीकृष्णही पण सांगतात: : पौरि-
त्ाणाय साधूनां विनाशाय च दुप्कृतां । घर्मसंस्थापनाथीय संभवामि युगे
युगे ॥ ' हीच समाजरचनेची पद्धति पर्यायाने सर्व हिंदु समाजरास्त्रज्ञांनी
सांगितली आहे. म्हणून त्या पद्धतीवर टीका करणारांनी आपण ज्या परू-
तीचा आश्रय करून अशी टीका करतो, त्या पद्धतीचे निदोषत्य आणि
अंतिम हितकारिल्व आधी सिद्ध कराबयास पाहिजे. कोणती समाजरचना
पूणीशाने निर्दोष आहे हें पहावयाचे नसून, कोणत्या पद्धतींत कमी दोष आहेत :
एवढेच पहावयाचे असते. कारण, 'सर्वारंभाहि दोषेण घूमेनाभिरिवादृताः !
१ उन्हपषडषणळ ग फढ तीघ ७४ कपडम िएढशळळय
श्ट्ट हिंदूर्चे समाजरचनाशास्त्र
शच तदोय राहणार. भगवान् शेकराचायीनी हीच
पद्गीति सांगितली आहे. भगवट्टीतेवरील साष्यभूमिकेत शकराचायं म्हणतातः
रक्षण होइल, येथे आज शिवीवबाचक झालेला
यानी वापरळा असला, तरीही समाजरचनेची
जराहण दहा शब्द राकर
(१
क
0
रन तगतळलला प
दति अत्यंत शास्त्रीय आहे, ही गोष्ट नजरेआड करून
चाढणार नाही. शब्दभदानें अगर पर्यायाने हाच तिद्धांत इवर हिंद समाज-
आत्ताशांना सांगितला आहे. मनु म्हणतोः ।* वैशेष्यात्मकृतिश्रेछयात् निय-
स्थ च घारणात् | संस्कारस्य विशेषाचच वणीनां ब्राह्मणः प्रमुः ॥?”१०]३
रक समाडाचा, सव वणीचा ब्राह्मण हा गुरु आहे, प्रभ आहे, नेता आहे.
थे निसर्थ सुण संल्कार या. दोहोचीही महती सांगितली आहे. अशाच
र्हेची समाजरचना चुरोपमध्यें सुप्रजाजननद्यासख्राची प्रणाळी प्रथमच सांग-
गारा जमन तत्त्ववेत्ता फ्रेडरिक नित्हो यानेही सांगितली आहे, निळो
हणतोः सनुच्या घसग्रथासारखा ग्रंथ सांगणे म्हणजे भावी काळांत मानवाला
उडार पुरवण, मानवाला पूर्णत्वाचा मार्ग दाखविणे अगर मानवाला जीवि
ताच्या श्रेत्वाची कळा शिकविणे यासारखेच आहे. हा हेतु सिद्ध करण्या-
तं
कवरता ता तस्य पत्वेक व्यक्तीच्या हाडीमा्शी खिळून गेलीं पाहिजेत.
३०% कल्ट्र
ी तशय क्य ं
सव हक्क असावयाचे
ह फक्त जातिसंस्थेंतच सिद्ध होते. हाच जगांतील
" पाहल्या प्रतीचा कायदा होय. सवोत श्रेष्ठ जी जाति तिलाच
तिलाच सर्वे सवलती असावयाच्या. तशा बुद्धिप्रधान
जातालाच सद सुखे आणि सर्वे सोंदर्य यांवर हक आहे.' अश्या तऱ्हेने
आपल्या अजल्या वाणीने समाजरचना सांगून तो शेवटीं म्हणतोः 'भ्रेष्ठाचा
मत्वर करण हा चांडाळांचा जन्मसिद्ध हक्कच आहे. ? समाजरचना जाति
रपान म्हणजे आहारविहारांन', संस्कारांनी आणि जन्मार्नेच विभक्त केले
स्या व्यक्तांच्या गटाच्या अगर संघाच्या स्वरूपाची असणेच जास्त हितकारक
आहे, या गोष्टीचेंच फक्त येथें दिग्दर्गान करावयाचे आहे. त्या सिद्धांता*ची
'सांगोपांग चचा पुढें येईलच
८ न्या 07 पफलवणळर प6वलाठ
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र १८९
उ क्षी नाणा जगं जवत जोत्य .
लळरपक्षी, सच्चवावत सनप्यपाण्याच्या नस[गक शाक्त सारण्याच टात्न.
भु
वळ ऱ्झ ऱ ताच व्यि व तं हव ०. -य
अगर आहत आणि नप्यामनप्यासध्य जा काहा प गृतात हाता ता
हह डा कयाय न पिले के उ. ऱ्य *.. अभ य्य भ नः ५ फुर क
परक वाला. प्राण्यात नन असल्या वळर
> ८ पामरा) परायण पसणया छखाळा वगा स या व्कप्यर्या
“९ क्ट अजपा परण्य एपत्प्या धाता उना सख ब धा निला
रचनापद्धा पाण्याची परिस्थिति मस तिकाणी सारखीन
कल्यास,मंगप्याससमच्याताल नद लवकरच न
नान्या) क. न! व लं का स. मी ननद ळक नीत र य त र
टाताल असे कोणी म्हणतात, काण दा भवान कारण डाक परिस्थात हे
डे
र
सांगतील. दसरे कोणी कामाच्या वेगवेगळ्या तम्हेने यय दाणारे वेरवेगर
सनोगंड (०0111)10505) सांगतील, कोणी काटी सांगतील परक अकळ पिडतम
चत ७ र् च डा विला क र सु जा ह य र ती मोक र
करक असूं दाकेल, ही गोष्ट कोणीही कवळ करणार नाही. मोठ्या ननष्या-
न्या मोटेपणार्ची चचा करितांना तो मोठेपणा त्याला परिस्थतिभदासुळ
प्रास झाला असे सिद्ध करण्याकरिता जी ओढाताण
जाते, ती पाहून मानवी घडीच्या विकतल्वलटळल. गक तसचे काक वारं
न्ध्ग
निकर!
स्ख
ऱ्या
ळस्य्ल्य
|
ऱ्
ह
रे
स्स.
स्स्स
च्भ्त
क
अम्य्य्नरय््े
द वड दभ ह क. जक
नं ऱ्प्र उज टल, प) जार 2 पा. टार केकचा शप र्त तुल
लागते ! डाविन मोठा कां शाला ? तर त्याच्या चारत्य निससासे आण
रि न्न; प र यी न क वत र व का ला तक क
करण्याची फार आवड टोती. यज सी. संवत तात निम शया
तान्या संनाचर ! ल पानच 59 ८७1७ ला परई७ र्या या
ध् । । डर र्ष भा ॥ ६४-६७ ती १".८३६ *€6३ १०. ४ प टा... चप ७ णा क्ट 1 कक
कै
कां लागली याला उत्तर देण्याचा अथातच परयत्ग कस्य्याचे कागज ना
जिज्ञासू वाचकांनी, आनवेशाचे गुण कबल करणे टाळणप्याकारतं
बिद्वानांकडन कदा भानगडी गेव्या जातात हे पहावयाचे असल्यास,
केग्पच्चा मनोविकारणास्त्रावरील ग्रंथ जरूर नाचन पहावा, टी पद्धति मान:
णारा वर्गच आज जगांतील समाजामध्ये पार बाढब्ळा आहे. आज समाजा-
व्ये जे कांही कायदेकानू , ज्या कांही चाटारीात. आ काहा नातक मल्य
दिसून येत असतील, त्या संबोचा पाया याच कत्पगेमर्यये असलेला विसूनं
येडळल. सव संरकार परिप्थितीवर करा, सं य संवत वदला सग वमाज
सुघारतीळ हाऱ्च घोप चटुकडे ऐन, येते
रोगाने मनुप्यक्षथ होतो ना? ठीक, मग राग कशाने टोतात । तर
वातावरणामध्ये जे रागजंतृ पसग्ल्ले असतात त्यांनी जर शोरारातर दरा
केला तरच रोग होतात. मग सवच रागजंतूंचचा नादा कळा म्लणजे आपो
१ णाल ०० ७४ ख्यात,
१९०८ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
आप मानवी जीवाची हानि थांबेल. परंतु असें जर कोणी विःचार, ल को,
एकाच परिस्थितींत राहणाऱ्या दोन व्यक्तींवर तुमच्या या रोगजंतूचा सार-
सवाच परिणाम कां दोत नाहीं£ रोगजंतू जर तेच आणि परिस्थिति सारखीच
तर परिणामही सारखाच व्हावयास पाहिजे. एकाच खोलींत आणि बिछा-
न्यांत दायन करणाऱ्या पतिपत्नीपैकी एका व्यक्तीला क्षयासारखा रोग होतो.
आणि दुसऱ्या व्यक्तीला होत नाहीं, दी गोष्ट आपण प्रत्यक्षच पहातो. त्या-
प्रमाणेच एकाच परिस्थितींत असलेल्या अमेरिकन सेनिकांपैकीं निग्रो सेनि-
कांना क्षय आणि न्यूमोनिया श्वेतवणींय सेनिकांपेक्षां जास्त प्रमाणांत कां
होतो. आणि उलट श्वेतवणीयांना नीग्नोपेक्षां त्बक्रोग, देवी, इन्फ्ढणन्झा
वगेरे रोग जास्त प्रमाणांत कां होतात, याचाहि खुलासा झाला
पाहिजे, असेच इतर अनंत फरक अभ्यासूनी दाखविलेले आहेत. परंतु हे
सर्वच फरक परिस्थितीभिदारने उत्पन्न होतात असें सांगण्याचा कित्येकांकडून
प्रयत्न केला जातो. बाह्य परिस्थितीने रोगांची वाढ होते असे प्रतिपादन कर-
णारांनीं पुढील गोष्टीचाही खुलासा करावयास पाहिजे. 'पूर्वी अंधत्व हा दोष
रालिच्छ रहाणीने उत्पन्न होतो असें म्हणत परंतु आतां असे दिसून आलें
आहे कीं, ज्या प्रांतांमध्ये शिक्षण आणि स्वच्छता यांची वाढ झालेली आहे
त्याच प्रांतांत हा विकार झपाऱ्याने वाढत चालला आहे.' असो. विषय फार
मोठा आहे. असा सिद्धांत सहज प्रस्थापित करणें शक्य आहे कौं, रोगावर भर
देऊन आणि रोग्याच्या अंतर्गत शक्तींचा विचार न करितां, ज्या वैद्यकीय
शास्त्रांत अभ्यास केला जातो, ते आरोग्यशास्त्र मानववंशाची अधोगति फार
झपाट्याने घडवून आणीत आहे ! |
येथें एवढेंच निदर्गानास आणावयाचे कीं, सवेथा परिस्थितीवर संस्कार
करणारें कोणतेही समाजशास्त्र मानववंश्याची सुधारणा करण्याला सर्वथा
टा
१ 6815059 3600०७ 700" 17008 1981.
२ ३280107500, र्थ8त109 ७0४7७55 काते ९५७0165 09. 26७501):
पृ्७8'०01०835, त8'७वे ७ ते 80010॥0000001:1007 2691500; 1)81- 0711011510.
काते. उ806-00०४०/७५७ 00. तिळशनर्का(; जलवा खञ्र पिक्षाऱाणते ७४
७0०७७७0; ००५ छाणणे 8060000 उप 8०लणे०४ए 9५ 0019660000.
ही ७8110,
हिंदूचे ससाजरचनाज्षास्त १९१
असमर्थ आहे. प्रथमतः रोगजतूचा नाश करण्याकरितां सुरू झाळेलळी चळ-
कळच अशास्त्रीय आणि पोरकट अश्या कल्पनांवर उभारळेळी आहे. कारण
त्यांच्या नाशाकरितां आपण जी परिस्थिति उत्पन्न करणार ती सर्वच जंतूंचा
नाश करील. परतु सवेच जतु कांही हानिकारक नाद्दींत. जेतूचे' तीन प्रकार
असतात. कांही प्राणयातक असतात, कांहींचा परिणाम सुळींच होत नाहीं
आणि कांही प्रत्यक्ष मनुप्यप्राण्याला उपकारक असतात. जे उपकारक अस-
'तात ते मनुष्यानें खाळेल्या अपचनाय अन्नाचा परिपाक होण्याला मदत कर-
तात. आतां प्रश्न अता उत्पन्न होतो की, अलीकडील आरोग्यशास्त्र जी जेतु-
नाशक परिस्थिति उत्पन्न करते त्यामध्ये हितकारक जंतूचचाही नाश होत
असला पाहिजे, खरोखर पद्टातां दानिकारक जंतूचा नाश आणि हितकारक
जेतूची वाड या दोनही क्रिया शास्त्राने एकसमयावच्छेदेकरून घडवून आणा- .
यास पाहिजेत
€४
पुन्दां हीही गोष्ट सिद्ध व्हावयास पाहिजे कीं, रोगजंतु खरोखर नैसर्गिक
निवडीच्या तत्वाला पोषक ना्दींत. हेक्रफ्ट म्हणतो; 'क्षवरोगाचे जंतु सुदढ
स्त्रीपुरुपांवर कांही परिणाम करू दाकत नाहींत, परंतु दुर्बलांचाच तेवढा
नाश करतात ही गोष्ट डोळ्यासमोर ठेविली म्हणजे ते जंतू मानबवंशाला _
दितकारक आहेत हे कठोर सत्य सांगण्याशिवाय गत्यंतर रहात नाहीं
वऱ्याचशा इतरही रोगांचा विचार करून तोच ग्रंथकार म्हणतोः “ आपण
आतां या नेसर्गिक निवडीला मदत करणाऱ्या शक्ति कमी कमी कर्रात
आहोत. परंतु याच शक्तीर्नी पूर्वी वंशामव्ये सुदढता राखिली होती. सुधा-
रठेल्या आरोग्यपद्धतींचा उपयोग करून रोगस्रस्तच फक्त आपली प्रजा
वाढवू शकतात. आणि त्यासुळे सबंध वशचे वरच अवघोगतीला लागले
आदत. अशी ब अशाच तऱ्हेची मते जवळ जबळ सवे शास्त्रज्ञांनी दिलीं
आटेत. अर्भ असून देखील परिस्थतीवर संस्कार करण्याचे प्रथोग मोठ्या
प्रमाणावर चाळंचच आहेत !
दुसरे उठून सांगतात की, सावेलिक शिक्षण हेच राष्ट्राला उपकारक
७७. ४ २५१ धणी 0 000५०0 ीणटीराजी म भा
2 त घण) फ०0ीवे ७ फे. छा. जणी 6
२ कर्लश ७७७०011853 00 (106 1६७ ७9५९.
१९२ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
आहे. सार्वत्रिक शिक्षण फुकट ठेवून देखीळ एकूणएक विद्यार्थी विश्व-
विद्यालयाच्या सर्वात श्रेष्ठ परीक्षेंत पहिल्या वगीत येऊन सारखेच गण
मिळवितीळ, किवा एकाच धंद्यात कास करणाऱ्या सवीना सारखाच फायदा
करून घेतां वेईल, असे त्यांचेही म्हणणे असेल असे आम्हांला वाटत नाहीं,
तसें त्यांचे म्हणणें असेळ तर ते साफ खोटे असं उत्तर देण्यांत भीति
बाळगण्याचे कां्हाच कारण नाही. कारण तेथेही ते परिस्थितीच घोडे
दामटणारच. परिस्थिति सर्वथा एकरूप होणें या जगांत शक्य
नसल्याकारणाने त्यांचा हा सिद्धांत कधींच खरा किंवा खोटा ठरणे शक्यच
नाहीं. अश्शाच तऱ्हेच्या पोरकट ग्र्हीतकृत्यांच्या पायावर ही परिस्थिति-
संस्काराची प्रणाली उभारळेळली आहे
आणखी एक उठतात आणि सांगतात कीं, शाळेंत जाणाऱ्या प्रत्येक
विद्यार्थ्याला अर्धा शेर तरी दूध मिळावयास पाहिजे तर पुढची पिढी
सुधारेल. दूध हें पोषक अन्न असेल. परंतु त्यामुळें मूळ पिंडांत नसलेली
जीवनशक्ति अगर साधी शक्ति तरी उत्पन्न होईल, ही गोष्ट कोणीही सिद्ध
करावी असे आमचें या पक्षाला जाहीर आव्हान आहे.
बाह्य परिस्थतीवर संस्कार केल्यानें असलेल्या गुणांची जोपासना आणि
वाढ होईल, परंतु नसलेले गुण त्यामुळें कसे उत्पन्न होतील हें कोडे सोड-
विर्णे बरेंच कठीण आहे. परंतु मुळांत त्यांचे म्हणणें असं आहे कीं, सर्व
यज सरवेच. ठिकाणीं असतात आणि सर्व भिन्नता ही परिस्थितीच्या भिन्न
देचा परिणाम आहे. ही गोष्ट सिद्ध करण्याकरितां ज्या अनंत हेत्वाभासांचा
प्न
» (डं
1:
£ टॅ
र:
श्र केला जातो, ते हेत्वाभास पाहून हसू आल्याशिवाय रहाणार नाहीं.
नसर्गिक निवडीच्या तत्त्वानं असलेल्यांची निवड होऊन निरुपयोगी पदार्थ
नष्ट कसे होतील ते सांगतां येतें. परंतु नसळेळे गुण कसे उत्पन्न होतात तें
सांगण्याचे त्या तत्त्वाचे कार्य नव्हे. हे गुण मुळ कसे उत्पन्न झाले ते सांगणे
. म्हणजे रसायनशास्त्रांतीळ मूलद्रव्ये कशीं उत्पन्न झालीं हें सांगण्याइतकेर्च
सोपें आहे ! परंतु नेसगिक निवर्डाचें तत्त्व कद्याश्ीं खातात याची असल्या
छेखकांना कल्पनाच नसते. समजा, आज कोणताही श्रेष्ठ वर्ग घेतला कीं
ज्या वर्गामध्ये “ सत्यं दया धृतिः शोचमद्रोहो नातिमानिता ” वगेरे भ्रेष्ठ
शुण निसर्गतः असल्याचें आढळून आलें. परंतु त्या वर्गाच्या भोवताली
]|
1 क
श्र
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र १९३
जीवनप्रणाळी अशीच निर्माण केळी कीं, तीमध्ये जीवनार्थ कलहांत
हळूहळू ज्यांच्यामध्ये असत्याकडे जास्त प्रत्रत्ति असेळ अशाच व्यक्ती
जास्त प्रमाणांत शिलळूक रहात जातील व शेवर्टी असत्यप्रधान व्यत्ती
प्रचुर होतील. उलट, निसर्गतः असत्यवादी व्यक्तींच्यारभोवर्ती असलेली
प्रणाली जर सत्यवचनाळा पोषक असेळ, तर हळूहळू त्या समाजांतून
असत्याची हकालपट्टी होईल. परंतु या कनददी ठिकाणीं परिस्थितीने असत्यवादी
व्यक्तीला सत्यवादी अगर सत्यवादी व्यक्तीला असत्यवाढी बनाविले असे नव्हे
तर त्या त्या व्यक्तींचा नादाच करून टाकला. अशा तर्हेने बाह्य परिस्थितीनं
साधर्म्य आणळेला समाज हा समान व्यक्तीयुक्त नव्हे. गणिताच्या भापंत
सांगावयाचें तर कडणाकडून शून्याकडे जाणाऱ्या आणि घबनाकडून शन्याकड
जाणाऱ्या संख्यांना कोणीही सारख्या म्हणत नाहींत. जिवावर प्रसग आला
म्हणून असत्य बोलणारी व्याक्ति आणि सहज जाता जाता थापा देणारी व्यक्ति
या केव्हांही सारख्या नव्हत. सत्य हे स्वतःसिद्ध व्येय नसून दुसर्या
कांही तरी थ्येयांचे खाथन असल्याकारणाने समाजांतील एकूण एक व्मक्ती
केव्हां ना केव्हां तरी ( नेदमींच आणि कांदी एकादे वेळी ) खोट
दोळतातऱच, डी गोष्ट सिद्ध झाल्याने सर्व व्यक्ती सारख्याच आहत अस
अनमान निप्प्न होऊं शकत नाहीं.अद्या तऱ्हेने आनुवेश कशाशी खातात;
ते गण कोणते आहेत, त्यांची पद्धति कास आहे, ती मोजण्यालायक आहे
किंबा अमोज आहे ही गोष्ट निश्चित केल्यादिबास कांही काल्पानेक गुण-
दोपॉर्चे कमीअधिक प्रमाणांत साधम्ये दाखवून मनुप्यप्राण्याची समानता
सिद्ध करण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे, असे आम्हांला तरी वाटतें. तसा प्रयत्न
त्यांच्याकडून केला जातो ते कवि, नाटककार, कादंबरीकार, इतिहासलेखक ,
-तिद्यास््रप्रवर्तक वशेरे सर्व लोक, फारच लवकर लोकमान्य होतात टी
गो नेसगिकचच आहे. परत अक्या तऱ्हेने वाळायादि गोण वस्तना प्रांचान्य
येऊं लागळे म्हणजे मळतः नेसागिक गुण कोणते, जोपासना कशाची करात-
याची याचा बोथ न होऊन नेसरगिक निवडीच्याच्च तत्त्वांवर त्या गाणार)
हळूहळू अधोगति दोवू. लागते. त्याचप्रमाण ससज, एख, १ वेग
घेतला आणि त्या वगी'ची जीवनव्यवस्था कांही बादिक गुणांवर अबलंबून
आहे अश्या स्वरूपाची ठेविळी तर त्या वगातील बुद्चिमान लोकच तेवढे
हिं. स. १३
शां
१९४ हिंदृंचे समाजरचनाशास्त्र
नैसर्गिक निवडीच्या रेव्यांत रिललूक रहातील. परतु त्या कामाला लायक ञ्क्च्ती
बुद्धि जर त्या वगौत सुळींच नसेल, तर तो वर्ग सृष्टीच्या रेट्यांत समूळच न
होऊन जाईल. अशा तऱ्हेने विचार करूं लागळे तर, ज्याप्रमाणे व्यक्ती-
व्यक्तींमध्ये कर्तत्वाचे बावतीत फरक असतात, त्याप्रमार्गेच जाति-
जातीमध्ये आणि संघासंधांमध्येंही कर्तृत्वाचे वाबतींत फरक असतात. म्हणून
: त्या सवौची जीवनप्रणाली एकच ठेवणें अगर सवाना सर्वेच धंदे मोकळे
ठेवणे दृष्टी नाहीं आणि कोठल्याही समाजांत सर्व व्यक्तींना सर्व बेद
मोकळें नसतातही. यामुळें जातींची अगर संघांची लायकी ठरवून त्यांचे
बंदे निश्चित करावे लागतात. त्से न झाल्यास वरिष्ठ वर्गाचे कांडी लुक-
सान नाहीं, नुकसान होते ते नाळायक वगौर्चेच होते. यामुळें कोठल्याही
समाजांत-- आजच्या रक्षियांतील समाजासकट- एकावर एक असे थर पट्ट
लागतात आणि प्रत्येक थराची लायकी त्या थरांत प्राचुर्याने व्यक्तगे ज्या
गुणाने युक्त असतील, त्या गुणाचे बावतींत निश्चित ठरते. जो सुण ज्या
जातींत प्राधान्याने असेल, तोच धंदा त्या जातीने करावा ही गोष्ट निसर्री-
प्रात आहे. नित्के' म्हणतो, “ मनु नव्हे तर सष्टीच मानवीप्राण्यांसर्व्ये
जातिभेद उत्पन्न करते. |
एकच एक अगर कांदी व्यक्ती खाळ्च्या थरांतून वरच्या थरांत गेल्यास
त्या प्रक्रियेचे एकंदर समाजावर-- अगर आजऱ्चा लाडका शब्द वापरणे
झाल्यास सबंध राष्ट्रावर- काय परिणाम होतील याचें दिग्दर्शन आम्ही पूवी केलेच
आहे. रसायनशास्त्रामध्यें ज्याप्रमाणें वेगवेगळ्या धातूचे वेगवेगळे विदिष्ट-
गुरुत्व असतें, त्याप्रमाणे समाजामध्ये पडणाऱ्या थरांतील व्यक्तींचे अर्स
कांही वेगवेगळ्या थराळा धरून विरशिष्टयुरुत्य असते. आणि आपल्या
विशिष्टयुरुत्वाळा पोपक अद्याच सामाजिक स्थितींत त्या त्या व्यक्ती जीवंत
राई शकतात. कोणत्याही तऱ्हेने विचार करून पहातां, बाह्य परिस्थतीवर
संस्कार करून अगर बाह्य परिस्थिति कमी कठोर करून असलेले गुण नष्ट अगर
नियमित करतां येतील. परंतु नसलेले गुण केव्हांही उत्पन्न होणार नाहींत
ही गोष्ट निश्चित आहे. म्हणून ज्यांच्या मनांतून आपल्या संस्कृतीला स्थैसं
2 .७॥0- टार 09 १९10025006. | शिय्रा
२ पु'&७र ल 5008) 0एष्टा8॥७ 09 ७४०००६ 1711115.
४ ७७७
हिंदूचे ससमाजरचनाशास्त्र १९५
आल पाहजे अद्यी इच्छा असेल, त्यांनीं नुसत्या बाह्य परिस्थितीत फरक
केल्यानें स्थिर संस्क्रात उत्पन्न होईल, अशी कल्पना देखीळ करतां कामा
नये, आजकाळ वाळलेल्या सर्वे सुधारणा अगर कघारणा पाहिल्या. तर
परिस्थितीत सुधारणा केल्यास वंशांतही सुधारणा होईल ही गोष्ट ग्रहीत
वरूनच केलेल्या दिसतात ! परंतु ती गोष्टच तर अजन सिद्ध व्हावयाऱची
आहे. सृष्टीकडेच पाहिलें तर खरी स्थिति अल्ली दिसते कीं. परिस्थिति
खवारण ह कारण नसून कार्य आहे. म्हणजे वंदा सुधारळे तर परिस्थिति
सुवारते. परदितनिरत ( समाजासंबेधी कल्पना मळीच नस मजावून
घेणारे ) आणि परिस्थितीच्या सुधारणेनें बशा सुधारतील अशी कल्पना
करणारे भावनाय्रवान समाजसुधारक ज्या कल्पना आणि जी मते पुळे
मांडतात त्यांनीं सर्वसाधारण मनुष्याच्या अंतः करणांतीळ सर्व भावना
ऊउर्जेवळून वेतात यांत शेका नाहीं; परंतु त्यांनीं मूळांत ग्रहीत घरळेला
सिद्धांत अजून चिद्ध व्हावयाचा आहे. आमचे खतःचे मत अर्से आहे की
कारल्याच्या वेळाळा साखरचे आळे. बातळे तरीही कारल्याळा गोडपणा
येगार नादी. निर्विय आणि संविष अशा दोनडी तस्येच्या स्थाना नुसत्या
पवर जरी अगदी बाळपणापासून बाढविळे, तरी निर्विष सर्पाच्या शरी-
रामथ्य विष उत्पन्न दोणार नाहीं अगर सविप सपाचे विष कमीही होणार
नाहीं. दा प्रयोग आमच्या इकडील समाजसुधारकांनी करून पहाण्या-
सारखा आहे म्हणून तो करून पहावा अशी आमची त्यांना नग्न विनंति
आहे. आज निर्विष असलेल्या सर्पाच्या जाती पूर्वी नागादि जातीपेक्षा श्रेष्ठ
कशा होत्या ही गोष्ट त्यांना कमवीर विठ्ठळ रामजी शिंदे बिशप काल्ड
वेळच्या द्राबेडी भाषांच्या व्याकरणाच्या मदतीने सहज सिद्ध करून दाख-
वलितीळ. शारीरिक आणि मानसिक अथोंगति कशाला म्हणावें. ती स्थिति
की माजावी, ती कशान उत्पन्न होत असते आणि काय केल्याने नष्ट
शेल या सवे गोष्टींचा अभ्यास केल्याशिवाय, शारीरिक आणि मानसिक
अघोगती'चे प्रश्न कायय़ाचें पोचट टेकू देऊन सुटणार नाहींत. अर्थात
काल्डवेळचे व्याकरण असल्या बाबतींत निरुपयोगी आहे. शारीरिक आणि
मानसिकदृष्ट्या ( आज येऊन उद्या जाणाऱ्या राजकीय दृष्टीने नव्हे )
ती की
समाज उत्कृष्ट स्थितींत राखण्याचा हमस्थास असा एकत माग आहे. तो
र
१९६ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
__ म्हणजे समाजामध्ये जे श्रेड्ठ घटक असतील त्यांची संतती प्रत्येक पिढीला
. स्त रहात जाईल आणि जे हलके असतील त्यांची संतती कमी होत
_ जाईल अक्या तऱ्हेची सामाजिक व्यवस्था ठेवणे. दुसरा कांहीही मार्ग
सृष्टींत सांपडत नाहीं. हलक्या समाजांतून श्रेष्ठ पुर्ष निमाण होतात, हा
भ्रम अगर ही हल्लीं पसरविण्यांत आलेली दंतकथौ आंकड्यांमध्ये मांडल्या-
बरोबर ठत्त होते. “ श्रेष्ठ तऱ्हेची दांपत्यें सवसांधारण दांपत्यांच्या पोटीं जे
थोर पुरुष निपजू शकतील त्याच्या दसपटीपेक्षां जास्त श्रेष्ठ पुरुष निमाण
करतात. परंतु अदी दांप्त्ये एकंदर समाजांत शेकडा या प्रमाणांत
असल्याकारणानें सर्वसाधारण आईबापांच्या पोटीं उत्पन्न झालेले थोर पुरूष
त्यांच्या पोटीं उत्पन्न झालेल्या थोर पुरुषांच्या सतरापट असावयास पाहि-
जेत . ) याचा अर्थ असा होतो की, एका कतृत्यवान दांपत्याला एक पुत्र
श्रे प्रतीचा झाल्यास, उरलेल्या एकरशेनव्याणव कुटुंबांत तशा तऱ्हेचे सतरा
पुत्र होण्याचा संभव आहे. ही स्थिति जेथें धंदा आणि जाती यांचा समन्वय
नाहीं अद्या ठिकाणीं दिसून येते. मग जेथे तसा समन्वय आहे, तेथे काय
स्थिति होईळ याचा विचार करून पदावा. एका कुटुंबाची काळजी घेणे
बरें किंवा एकशेनव्याणव कुटुंबांची व्यवस्था पहाणें सोपें, याचा ज्याचा
त्यानें मनाशीच विचार करावा. युरोपमध्ये देखील वंद आणि कतृत्व
यांच्यामध्ये समन्वय आहे ही गोष्ट आम्ही पढें दाखविणार आहो.
यावर कांहीं लोक अश्ली शुंका काढतात कीं, आपण ज्याला आनुर्व"
शिक गुण म्हणून म्हणतो ते नाहींतन्य !
३४ आलतुदंश मुळींच आयुवद म्हणून कांहीं नाहींच असें म्हण-
नाहीं काय ? णारे जे कोणी असतील त्यांच्यापुढे आम्ही
पुढील कल्पना विचाराकरितां मांडतो. समजा
असे दिसून आलें कीं, गाईवेलांच्या कळपामध्ये प्रत्येक दहापैकी सरा-
सरी दोन बांडी, तीन तांबडी, सवचार काळीं आणि एक पांढरे अशी जना-
वरे आहेत. जर आनुवंशिक प्रक्रिया म्हणून कांहीं नसेळ तर पुढील पिढीत
२ अस्पृष्टांचा प्रश्न” श्री. म. माटे; धमशास्त्रसंथन- महादेवशास्त्री दिवेकर-
२ फाऱ-ााका5, ४०. (९४ ७. 4, 1900; पाहवत प ७7
झळ मपल जि्षाळ्य ; पपश्७०1०७ 99 1260 13126.
र
हिंदूचे समाजरचनाशास्त्र १९७
उत्पन्न होजाऱ्या जनावरांमध्ये, कोणत्याही तऱ्हेच्या म्हणजे रंगाच्या आईं-
बापांची संतती असली तरी, रंगदृट्या तेच म्हणजे वर सांगितलेले प्रमाण
[वयास पाहिजे. म्हणजे त्यांचा रंगद्टजा सारखेबणा कोणत्या विवक्षित
आईंब्राप्रांशीं नसून सवेसाधारण गटांशी असावयास पाहिजे. परतु प्रत्यक्ष
प्रयोग करून पाहिल्यास तर्से प्रमाण पडल्याचे कांही दिसून येत नार्ही.
बांड्या बेळापासून कोणत्याही तस्देच्या म्हणजे रंगरच्य्ष गाईस संतती झाल्यास
त्या संततीमध्ये बांड्या संततीथेच प्रमाण जास्त राहील. सनुष्यप्राण्याकडे
येऊन उंची या गुणांचा अम्यास करून पहातां तर्सेच प्रमाण फडत अस-
ल्यार्चे दिसन येते; इतकेच नव्हे तर आडंबापांची उंची माठिती असल्यास
मुलाची आणि मुलीची उंची सवेसांधारणतः किती असेल, हे दरविणारे
कोष्टक देखील डो० पियरसन' याने दिळें आहे. अशा तऱ्हेने मातापित्यांची
निवड करून तशीच निवड पिढ्यासुपिळ्या करीत रेल्यास, त्या संततीमध्यें
निवडलेला'च गुण स्थिर टोत जातो. ती सर्व प्रजा त्या शुणाचें बाबतींत
प्रावान्याने ऱवमकूं शकते. म्हणजे तो संतती त्या शुणांचे बाबतींत शुद्ध
होते. इतर गुणच बाबतींत ती. संतती अस्थिर ( ॥०(ऊा०दश्ण्पञ)
असू शकेल. म्हणून कोणत्यादी एका गुणाचे बाबतीत आुद्ध करीत
गेलेल्या संततीमध्ये इतर कांहीं दुसर्या प्रजेमध्ये असणारे गुण कमीअधिक
प्रमाणांत सांपडतात, असे दाखवून त्या दोनही प्रजांना समान माणे ही
नयूक आहे. या दृष्टीने कोणत्या एखाद्या बाबतीत घराण्याचा अभिमान
असणें ही गोष्ट अत्यंत इट आहे. अशाच तऱ्हेने वेगवेगळ्या गुणांची
निवड करीत जाणें हें हितकारक आहे.
हेच नियम मानसिक गुणांचे बाबतींत देखील खरे आहेत. जे या बाब-
तीत शंका घेतात, त्यांच्या आनुवेशिक शास्त्राच्या अज्ञानाची कींव करा-
बयास पाहिजे असे डॉ० गेटसं म्हणतो. जर एखादा हपार विद्यार्थी घेऊन
त्याच्या रक्ताने जवळच्या नातलगांची अगर भावंडांची चोकशी केळी तर
असे दिसून येते की, ते नातलग आणि तीं भावंडे सावारणतः डपार या
वगीतचच मोडतील. फारसा फरक असलेला दिसून येणार नार्ही. हेच नियम
१1६७०७७ ० ० 1ठाढवा (त ७४ एवाछणा
२ पराव्वेपए काते ०४७०109 5४ (७63
अनवलकाधल्ा
१९८ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
उत्साह, प्रसुत्व, मनाची विःचारप्रधान प्रवृत्त, लोकमान्यता नेकजात-
पणा, बुद्धि, हस्ताक्षर वगेरे मानसिक गुणांच्या वाबतीत देखील खरे ठरतात
असें दिसून येतें. म्हणजे आनुवंशाचें स्वख्प आणि प्रक्रिया कोणतीही
असली, तरी निव्वळ गणितागत पद्धतीनें एखाद्या जोडप्याची संतती ही काय
त्वरूपाची होईल ते सांगणे शाक्य आहे. हीच गोष्ट ज्यांचा लोकसमूहांशी
नेहमीं संवंध येतो, ज्यांना शास्त्रीय पद्धति समार्जांत सवेमान्य करणे शक्य
आहे, ज्यांचें माषण समाज आतवाक्य मानावयास तयार असतो, अद्य
मिषक्, समाजसुधारक, राजकारणी, सुत्सद्दी वगेरे पुरुषांना सुळींच सम-
जत नाहीं. म्हणून आम्ही पुन्हां बजावतो कौ, आनुवशाचा विचार करून
समाजरचना केल्याशिवाय, जे रोज भराभर कायदे करण्याच्या टयांकसाळींतून
आज वाहेर पडत आहेत, त्या कायद्यांनी सामाजिक प्रर्गात कालांतरींही
होणे शक्य नाहीं !
अश्शी स्थिति असल्याकारणाने समाजरचना करतांना काय सुद्यांचा विचार
केला पाहिजे ते पाहूं
(१) समाजांतर्गत व्यक्तींची लायकी, साधम्ये, वैधर्म्ये वगेरे तत्त्वांना घरून
विभागणी करावयास पाद्दिजे किंवा तश्या तऱ्हेची कांही तरी विभागणी पूर्वीच
झाली असल्यास ती रक्षण करावयास पाहिजे.
३५ समाजरचनेंत झालेली विभागणी अशीच कां झाली
लागू मुद्दे अशा तऱ्हेचे प्रश्न सर्वसाधारण व्यक्तीना
विचारतां येऊं नयेत
(२ ) गट निर्माण झाल्यानंतर त्या गटांमध्ये वर्णनाशक आणि वंश-
दूषक असे वणेव्यमिचार, अवेद्यावेदन, कमेत्याग, उपदंश वगेरे दोषांचा
फेलाव होणार नाहीं अशी व्यवस्था करावयास पाहिजे. हिंदुसमाजाच्या
आजच्या ज्या चालीरीतींवर हले होत आहेत त्यांचें पद्धतशीर प्रथक्करण
&"९__ ७ ढे
कल्यास त्या चालीरीतीचें बीज या व्यवस्थेंत असल्याचें दिसून येईल.
२ उर्पापा० 011070४ 0. (९. घा,
२ ७610108 00४ 38७0०० छापले (0811500; 8लं७प3ीठ 0प1008 ७५४
1387079610 5805५९.
हिंदूचे समाजरचनाशास्त्र १९
( ३ ) प्राणिशास्त्रहृिष्टया बरीलप्रमाणें व्यवस्था लावल्यानंतर अर्थश्षास्त्र-
दृष्ट्या अन्नाची आणि बेद्यांची विभागणी अश्लीच व्हावयास पाहिजे कीं;
त्या व्यवस्थेमध्ये श्रेष्ठ प्रजेची उत्पादनशाक्ते श्रेएनच राहीळ आणि कनिष्ठ
प्रजेची उत्पादनशाक्ति कमी होत जाईल. येथे दानपद्धतिदेखील श्रेष्ठवरगीला
दान देण्याचे घोरणावर आखावयास पाहिजे, अपात्री दाम हें त्याज्य होय,
निव्बळ हीनता ही दानाला पात्रता सानली जाणार नाहीं.
( ४ ) श्रेष्ठ प्रजेला आचारविचारांने अत्येत कडक नियम आणि
संस्कार छावून देऊन ते त्या प्रजेकड्टून पाळून घेतळे पाहिजेत,
( ५ ) आसवांचे आणि समाजशास्त्राचे नियम प्रत्येक व्यक्तीला
सहसा कळणे शक्य नसल्याकारणाने ते नियम जालीरीतीमध्येच रख्ढ
करून ठेवावयास पाहिजेत.
( ६) वबेशनाशक विषाचा ("१९1 0015018) फेलाव भ्रेष्ठ प्रजेमध्ये
होऊं देतां कामा नये.
( ७ ) विबाटसंबथ स्थिर आणि अकळ राखणे, येथ प्राणिशास्त्र, अर्थ-
शास्त्र, कामशाख, मानसशासखत्र, थोडक्यांत सांगावयाचे तर जवळजवळ
संव शाखांचा विचार करून नियम ठरवावे लागतील, ते नियम ठरविल्या-
नेतर कोणत्याही वेयाक्तिक हेतूकरितां ते मोडतां येणार नाहींत. विवाह-
संबंध स्थिर झाले म्हणजे ते गुद्ध आपोआपच होतील.
( ८ ) विवाहद्वारांच वंशाचे श्रेष्ठल्व उत्पन होणें इष्ट असल्याकारणाने,
घराण्यांचे इतिहास आणि भराण्यांच्या शुणदोपांची जंत्री ठेवणे इष्ट आहे.
घराण्यांचे इतिहास आणि वंशावळी एका ठिकाणीं पहाण्याची सोप्यांत
सोपी युक्ती जी क्षेत्रोपाव्यासांच्या वह्यांमध्ये असलेल्या बंशावळ्या त्या
आमच्याकडील सुघारळेल्या पंडितांकडून आज त्याज्य मानल्या जात आहेत,
तसे न केल्यास जातीचा बरोबर इतिहास सांपडेळ आणि मग भरमसाट
थापा मारता येणार नाहींत. आमच्या दइतिहाससंशोधकांपेकी कोणालाही
ह्या वंशावबळ्या पहाण्याची जरूरच भासत नाहीं !
( ९ ) जीं समाजव्यवस्थेला मारक अगर त्या व्यवस्थेमध्ये अंतराय
उत्पन्न करणारीं कारणें असतील त्यांचे अत्यंत कडक रीतीने नियंत्रण करा-
2०२० हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
वयास पाहिजे. हें काम कांही कारणानें राजसत्तेकडून होत नसल्यास नी
मताने, जातिपंचायतीने, ग्रामपंचायतीने अगर इतर कोणत्या तरी संर
करावयास पाहिजे.
प्रथम सामाजिक विभागणीचा प्रश्न येतो. प्रथमतः ही गोष्ट लक्षांत
येईल कीं, एथ्बीवरीळ एकूणएक समाजांमध्ये कोणत्याना कोणत्या तरी तत्त्वां-
वर सामाजिक विभागणी झालेलीच असते.
3६ सामाजिक विभागणी समाजामध्ये एकावर एक असे थर पडत
जाणें हा नेसर्गिक नियमच दिसतो. या
थरांमधीळ विवाह हे देखील कांहीं तत्त्वांवर नियंत्रित झालेलेच असत्पत,
परंतु शास्रीय तत्त्वावर विभागणी करावयाची तर अनेक गोष्टींचा विचार
करावा लारोल,
पहिळी गोष्ट म्हणजे एखादा विद्यमान समाज मूलतःच एकवंशीय
नसेल. उदाहरणार्थ, आजचा अमेरिकन समाज नीग्रो, नार्डिक, मेडिटरे-
नियन, अल्पाईन वगेरे अनंत वंशांच्या एकीकरणानें उत्पन्न झालेला आहे.
त्याप्रमाणर््च आजचा हिंदुस्थानांतील समाज ( आम्ही धर्मांच्या दृष्टीनें चचौ
पुर्ढे करणार आहो.) अनेक वंद्यांच्या एकीकरणानें तयार झाळेला दिसतो.एका
तऱ्हेने दिलेली विभागणी मान्य केल्यास हिंदुस्थानांतील समाजांमध्ये द्रवीड,
आय, तुकोइरागी, तिथिओद्रवीड, हिंदुस्थानी, मॉगोळ आणि मॉगोलद्रवीड
असे अनंत विभाग सांपडतात. ही विभागणी फारशी शास्त्रीय नसल्यासुळें
आम्हांस मान्य नाहीं. याहून बरीच चांगली शास्त्रीय विभागणी 'सन
१९३२१ च्या सेन्सस् रिपोर्टमध्ये दिळेली सांपडेल. सांगण्याचचा अर्थ इत-
काच को, एकाच समाजांत जर अनेक वंश ससुच्चवित झाळे असती, तर
तशी विभागणी प्रथम करावयास पाहिजे.
पुढें एका वंशाच्या अंतर्गत अनेक उपवद्य, उपजाति .बगेरे असतील ते
बरोबर समजून घ्यावयास पाहिजेत. नंतर व्यक्तींच्या, कुटुंबांच्या, जातींच्या
लायकीला धरून एकरूप, समानरूप, विषम असे वेगवेगळे गट होतील.
एकच समाज घेतळा तर असे दिसून येतें कौ, सव व्यक्ती आणि सर्व
कड हनी नळ तनय ीली
१९ (857508 70०"८ 1901 - पहहला 1575167.
हिंदूचे समाजरचनाशास्त्र २०१
कुटुंब कांहीं समान योग्यतेची नसतात. आम्ही समाजविभागणीची चर्च
करतांना सुप्रजाशासतरावरील.ठेखक सर फ्रान्सिस गाल्डन, डॉ. हस्टे, डॉ. वुड,
मरो. लठाफलिन, रे. डीन इंग; मानसशास्त्रावरील लेखक प्रो. मॅक्डुगळ,
प्रो. सिरिल बर्ट, प्रो. थार्नडाइक; धर्मशास्त्रावरील लेखक मनु, याज्ञवल्क्य
वगेरे विद्वानांच्या लेखांचा आधार घेणार आहोंत. हे लेखक सर्वसाधारण मनुष्य-
आण्याबद्दलचे सिद्धांत सांगत असल्याकारणानें त्यांचे नियम कोठल्याही
समाजाला लागू पडतात. समाज एकवंशीय असो अगर वहुविध वंशांचा
बनलेला असो, असें दिसून येतें की, सर्वसाधारण समाजाचे साधारणतः
तीन विभाग पडतात. बारीक बारीक वर्ग करूं लागल्यास दहा टप्पे पाडणे
शक्य आहे. हे तीन विभाग म्हणजे शेंकडा दहा लायक आणि कर्ते स्री-
युरुष. शेंकडा ऐशी सर्वसाधारण प्रजा आणि शेंकडा दहा समाजामध्ये
'कोणतेही काम करण्याला नाळायक असे वेडे, दुबळे वगेरे. काम करण्याला
नालायक अगर नाखूष असा जो वर्ग त्याचेही पुन्हां तीन वर्ग पडतात.
काम करण्याला नांखूष असे लोक पुढील वगौत येतील. ते वर्ग म्हणजे
भिकारी, बेश््या आणि चोर. पहिला पाहुणचाराच्या मिषाने, दुसरा सेवा
करून आणि तिसरा दंडेलीनं समाजाकडून आपल्या पोटाची व्यबस्था करू
इच्छितो. असो. अशा तऱ्हेने वेगवेगळ्या तत्त्वांवर विभागणी करून समा-
जाला हानिकारक लोक समाजांत किती आहेत, तें दाखवितां येईल.
मुख्यतः लायकीच्या दृष्टीनें समाजामध्ये श्रेष्ठ शैकडा दहा, मध्यम शेकडा
ऐंशी आणि नालायक अगर नाखूष असे शैकडा दहा अज्ली विभागणी
होते. ज्या कोणत्या घराण्यांमध्ये हे कतृत्ववान प्रजेचे प्रमाण सर्वसाधारण
प्रजेमर्थ्ये जे कवृत्ववानांचें प्रमाण पडते त्याहून जास्त पडेल, ती घराणीं
कतृत्ववान आणि अधिकार गाजविण्याला लायक अशीं होतील. सर्वसाघा-
- रण प्रजेमध्ये जे कतुत्ववानांचें प्रमाण पडते तितकेच ज्या घराण्यांमथ्ये पडेल
'तीं घराणीं मध्यम वर्ग तयार करतीळ आणि अशा तऱ्हेने एकवरणीयांमध्यें
देखील थर पडत जातील. अक्शा रीतीने सुरवातीला दोन तऱ्हेचौ विभागणी
'झाढळी. प्रथमतः वंशवार विभागणी, पुढें वक्यांतर्गत कुटुंबांच्या लायकीप्रमाणें
पडत जाणारे गट अगर थर. आतां या.सर्वेच थरांतीळ सर्वच व्यक्तींमध्ये
वरवर दिसणारे, साधर्म्यांचा आभास उत्पन्न करणारे पुष्कळ विशेष सांगतां
मायकाकळममय
२०२ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
येतीळ, म्हणून कांही त्या सर्व व्यक्ती समान नव्हेत. मूलतः वंशावंशांमध्ये
नित्य असे फरक आहित. परंतु ते कांही शास्त्रज्ञज्ुव म्हणतात त्याप्रमाणे
वरवर पाहून समजण्यासारखे नाहींत, हे वंश अलगच म्हणजे विभक्तःच
राहिळे पाहिजेत, ही गोष्ट शास्त्राचा ओनामा माहीत असलेला मनुष्य देखील
सहज सांगूं शकेल. पुढें एकत्रातीय समाजामध्ये जे विभाग पडतात त्यांची
व्यवस्था करतांना पुढील तत्त्व लक्षांत ठेवावयास पाहिजे.
शास्त्रज्ञांच्या मतानें सर्वसाधारण म्हणून समाजामध्ये वावरणारी जी
शेकडा ऐशी टक्के प्रजा, त्या प्रजेच्या शुक्रबिंदूमध्यें प्राणिशास्त्रदृष्ट्या विग एन्
(७ अ) नांवाचा एक आद्य जीवनगोलक असतो. त्या जीवनगोलकाचचा
असा गुणधर्म आहे की, तो गोळक ज्या ज्या व्यक्तींच्या प्रकतींत वास
करीत असेल, त्या त्या व्यक्तींचा दुसऱ्या कोणत्याही घराण्यांत विवाह झाला
म्हणजे श्रेष्ठ घराण्यांत जरी विवाह झाला, तरीही त्या संबंधापासून होणारी
प्रजा सर्वसाधारण राहील, श्रेष्ठ अगर लायक होणार नाहीं. उलट श्रेष्ठ घरा-
ण्यांचा अभ्यास करतां असे दिसून आलें कीं, ( पांडिण-डछाः%08 7पा
०881685 ) त्या घराण्यांमर्थ्ये एन् एन् ( १२४ ) आद्य जीवनगोळक असतो.
हा एन् एन् गोळक ज्यांच्या प्रकृतीमध्ये असेल त्या घराण्यांचे आपसांत
विवाह संबंध झाले, तर त्या वर्गामध्ये पिढ्यानपिढ्या कतैबगार व्यक्ती जास्त
प्रमाणावर निर्माण होत जातात. याच कारणाकरितां राजघराणीं हीं निसर्गतःच
अधिक्तार गाजविण्याला लायक अशीं असतात.
राजघराण्यांमध्यें सर्वसाधारण लायकीचे शैकडा पन्नास पुरुष, श्रेष्ट प्रतीचे
शेकडा वत्ती आणि वाकीचे हलके, अर्से प्रमाण पडल्याचे शास्त्रज्ञांना
दिसून आलें आहे. क्षत्रियधमाचा सहजपरिणाम नार हा असल्यानें आणि
कानाला गोड लागणारी ('चारूवाक) समता समाजांत आज पसरू लागली
असल्याकारणानें, अश्या घराण्यांचा पूर्वी नाश झाला आणि आजही होत
आहे. एखादा कतुत्ववान वंश जगतीतलावरून नष्ट झाला तर त्याची जागा
कचितच भरून निघते ही गोष्ट समाजाचे हित इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने
81)71081 1929.
२ पहालफ्ाए प पटणा 07 जका&5.
हिंदचें समाजरचनाशास्त्र २०
लक्षांत ठेविली पाहिजे, अद्या घराण्यांतील लोकांचे अवरवणीयांद्ली म्हणजे
बिग ्सू वराण्यांशी विवाह टाळले पाहिजेत. म्हणजे, या घराण्यांना इतर
सर्वसाधारण समाजांतून अळग करावयास पाहिजे.
प्रथमतः दोन तस्टेची विभागणी झाली. एक वंशविभागणी (गि९२१९ला'-
"१९७1७9 दुसरी वदयांतर्गत गटांनी पद्धति (11"-॥9081), वंद्यांतगंत जे
सकडा दहा ळोक कतेत्ववान असतील ते अथातच इतर शेकडा ऐंशी-
पासून विळग करावयास पाहिजेत. आनुवेशाचा घराण्यांच्या दृष्टीने ज्यांनी
अभ्यास केळेला आहे, त्यांना अर्से दिसन आलेलें आहे की. ग्रजांतील श्रेए्ठ-
कनिष्ठ भाव हा घराण्यावर्र अवलंबून असतो. म्हणजे कांदी घराण्यांमध्यें
श्रेष्ठ प्रजेली शेकडेवारी जास्त असते तर कांहीं घराण्यांमध्ये हलक्या
प्रजेची शोंकडेवारी जास्त असते. आमच्या इकडील पंडीत धर्माचे रहस्य,
मंथन वगेरे शाब्दिक प्रमाणावर करीत असतात. त्यापेक्षां त्यांनीं अशा
तऱ्हेने घराण्यांचा अभ्यास केला तर ती गोष्ट त्यांनाही प्रतीत होईल. आम्ही
अद्या तऱ्देने कांही भरण्यांचा ददा दरा पिढ्यांचा अभ्यास केळेला आहे
अशा तय्देची घराणी निबट्टन काढळी पाहिजेत. नंतर त्या घराण्यांतीळ
साधभ्ये, नैधभ्य पाहून त्यांचे गट बनबावयास पाहिजेत आणि याच घरा-
ण्यांना सरत्यतः जपावया्ये असल्याकारणाने त्यांच्यामध्ये संकेताने उत्पन्न
झाळेळे कडक संस्कार रूळ करावयास पाहिजेत. म्हणजे पिंडरष्ट्या पिढ्या-
नपिढ्या प्रजा सुटढ राहील, र्यांगळा समाजशास्त्रज्ञ यांच वगाची खरो-
स्वर व्यवस्था करील.
म्हणजे वेगळाळे वंदा आणि त्या वंशयांतर्गत एकावर एक असलेले असे
थर अशी व्यवस्था झाली. वंश्यांतर्गत कोणत्याही गटामर्थ्ये मूळ वंद्यांतच
नसलेले गुण केव्हांही उत्पन्न होणार नाहींत, ही गोष्ट दृष्टिआड करतां येत
नाहीं. हाच नियम सवे अवयव आणि अवयवी यांना यथाप्रमाण लागू
आहे. पुढे वशांतर्गत असे जे थर पडतात ते सर्वसाधारणतः एकाच प्रकॉ-
2 पपडण्काळ ७४ (७७0 17176; ह.त का १०१५ 0५ (उता; ल
एट ७७७ 0०0३0 लले ७४ ३२ 012७690500: आमचे कसरी प्रचांतील
जतिभदावरील लख.
मी
२९०४ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
राने पडते जातात. जसें बुद्धिजीवि गट, आयुधजीवि गट, द्रव्योत्यादक गट
आणि शरीरशक्तीनें काम करणारा गट, यांनाच आपण सवेसाधारणतः
आहण, क्षत्रिय, वेश्य आणि शूद्र अशीं नांवें देऊं. म्हणजे निग्नोबंश आणि
कॅकेशियन वंश या दोहोंमध्येही ब्राह्मण असू शकतात पण है दोनही तऱ्हेचे
-आह्णण समान नव्हेत,
वंशांतरगत गट बनळेळे असल्यास त्यांमध्ये आणि बनलेले नसल्यास
ते बनवून त्यांच्यामध्ये, आपसांत किती प्रमाणापर्यंत विवाह होऊं दिल्यास
हरकत नाहीं ही गोष्ट निश्चित करावयास
२७ विवाहाच्या मयोदा पाहिजे. हिंदुसमाजामध्ये उत्पन्न झालेल्या
जातीसस्थेनं याचा पूर्ण विचार केलेला
दिसतो. समाजशास्त्रज्ञ आणि प्राणिशास्त्रज्ञ यांची मते पाहिलीं तर, फार
जवळच्या रक्तांच्या व्यक्तींचे विवाह होऊं नयेत ( €015817801016 )आणि
रक्ताने फार दूर असलेल्या व्यक्तीही विवाहळा लायक नाहींत. मनु म्हणतो:
“व्यमिचचारेण वणानामवेद्याबेदनेन च ।
स्वकमेणश्व त्यागेन जायन्ते वर्णसंकराः ॥?.
वरील रहोकावरून दिसून येईल कीं, मनूर्चे समत आधुनिक प्राणिश्पस्त्र-
श्ञांच्या मतांशी जुळळें आहे. हे दोनही नियम बरोबर पाळावयाचे तर एका .
बाजूला सगोत्र विवाह त्याज्य आणि दुसऱ्या बाजला व्यक्ती ज्या गटांत
असेल त्या गटाच्या बाहेर जाऊन त्या व्यक्तीला विवाह करतां येणार नाहीं
हा नियम हिंदूनीं आपल्या समाजश्ास्त्रांत पाळलेला दिसतो. अद्या तऱ्हेने
वरिष्ठ वर्ग लो शौकडा दहा लोक सांगितले त्यांच्यामध्ये पुन्हां संघोपसंघ
( थाळा झां ०७/४७8] ) निसर्गनियमानेच उत्पन्न होतील. या
लोकांनाच हिंदूच्या समाजशास्त्रांत त्रैव्णिक अश्शी पदबी प्रास झाली आणि
त्यांच्याच मागं आचाराचे कडक नियम लावले गेळे. बाकी जो शेंकडा
' ऐेर्शी वर्ग राहिला त्याला आचारसुळभ जीवनाची व्यवस्था, आणि मान-
सिक समाधानाकरितां कांहीं तरी धर्मांचे स्वरूप अश्ली व्यवस्था लावून दिली
गेली. हे सर्व संस्कार म्हणजे मुख्यतः उपनयन हा संस्कार न लाव-
१ 300ऐ-ला 1४८ 09 १1०७७८5०18.
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र २०५.
ल्यासुळे एकजाति-- म्हणजे उपनयन --संस्कार न झालेले राहिले. येथे एक-
जाति यार्चा अर्थ एकख्प असा नाहीं. त्यांच्यामध्येंही पुनः गट पडत जातील.
ते गटही पुन्हां समान रहाणार नाहींत. म्हणूनच मनु म्हणतो,
“८ ब्राह्कण: क्षत्रियो वेद्यः लयो वर्णाः द्विजातयः |
तुथ एकजातिस्तु शूद्रोनास्ति त पंचमः | ?
अद्या तऱ्हून घराण्यांची गटांद्सवापसघांत व्यवरूा झाल्यानंतर पुढे
प्रकृष्टांची निवड कशी करीत जावी आणि निक्ृष्टांची घट कशी होईल या
गोष्टींचा समाजशास्त्रज्ञाला अगर समाजनेत्याला विचार कराबयास पाहिजे,
श्रेष्ठ म्हणून जीं घराणी निवडली, त्यांच्यामध्ये निसगांच्या नियसाला घरून
गोंकडेबारीनं जास्त कतृत्ववान् प्रजा होत जाईलच. परंतु ते प्रमाण आहे
तितकेच पिव्यानपिढ्या कायस ठेवण्याचचा अगर वाढविण्याचा प्रयत्न
करावयार्चा तर उभ्च कतृत्वबान घराणीं देखील वंशस चारी अशा कांही दोषांनी
बाधित झालीं आहेत किंबा कस ह्या गोष्टींचाही विर्चार करावयास पाहिजे
बंरासंचारी राणही असतात आणि दाोपही तात. म्हणून राण
२
ग
।
.. ७५७१ ७... बा ऱ य दय के ऱ्य टं ह कवळ मि ना न्न
:. ता. निकास न दोणार नादात. दाण नष्ट दात जातील, नदार
णार नांदीत अद्या तऱ्हेची कांदी तरी व्यवस्था विवाहपद्धतीमध्ये असा
बयास पाहिज. अशा तस्टेने विचार आणि आचार करण्याच्या ऐवजीं
आपण भावनाप्रधान सुत्सदी, झटपट झालेले समाजशास्त्रज्ञ, परमेश्वराकडून
'प्रेणा होत असलेले प्रेपित बगरे अधवट लोकांची व्याख्याने ऐकत बस्ता
ण गोष्ट सवथा निंय्र आहे. ही जी अशास्त्रीय प्रवृत्ति आपल्या समाजांत
रूढ झाळेली आहे. तीच्च आपल्या समाजाचा नाग करीळ, परकीय राज-
सत्ता नव्हे ! परकीय राजसत्ता भोतिक विजय मिळविते. परंतु अश्या परव
तीन अतःकरणर्च विवट्धून जात. ज्याप्रमाणे फ्रान्सच्या क्रांतीच्या काळांत,
आम्हांला स्सायनशास्त्रशांची कांही जर्री नाहीं असे सांगून तेथील
सुधारू लागळल्या प्रजेने संप्रासद्ध रसायनदास्त्रज्ञ लेव्हायासियर याचा खून
केला, त्याप्रमाणच आज लोकमत वुहिप्राघान्याच्या नांवावर बद्धिपामा-
ण्याचा खन करीत आहे ! जिकडे ऐकावे तिकडे दुडिप्रामाण्य आणि त्याची
स्तृतिस्तोजरे पुष्कळ ऐक येतात. परंतु त्याच बुद्धीचा उपयोग माच फारसा
२०६ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
कोठें केलेला दिसून येत नाही ! वद्धिवंताच्या वुद्धींचा उपयोग करून घेण्या-
पेक्षां, त्याची अडा व्हावी दी गोष्ट लोकमत रानटी बनत चाललें आहे
हेच गोष्ट दराविणार गमक आहे ! आम्हांला तर या गौधळार्चा अर्थच कळत
नाही, एकीकडे तद्धिपरामाण्य मानावयाचे आणि दुसरीकडे कोणत्याही प्रश्नाबद्दल
पद्धतशीर अभ्यास न करितांच मर्ते बनबावयाची नव्हे, त्या मतांचा समा-
जात प्रसार झाला पा्टिभे असा हट्ट घराबयाचचा. अजून सुशिक्षित आणि
स्वतःस पढारी म्हणवून थेणाऱ्या लोकांना अतःस्फार्ते म्हणजे बुडिप्रामाण्य
नव्हे इतकी गोष्ट कळू नये, ९ समाजाचे दुदव आहे. कोणाही तरुणाल|
: अगर तरगीळा आपल्या मागोदाराच्या कुळांतीलळ आनुवंशिक गुण पहा-
ण्याची मुळींच जर्री भापू नये, दी गोष्ट कांही अभ्यास केल्याचे चिन्ह
खास नथ त्याय म्हणणे अस की, शिक्षणादि बाह्य गुण समान झाल्यास
आसुवेशादि आतवरभनुण पदाण्याची जरूरी कोणती रहाते?
अर्थात भागीदार शोधण्याचे बाबतीतही पुढील पर्याय उत्पन्न होतील,
घराण्यामध्य यांगळे गुण आहेत, व्पक्तीही पण व्यवहारांत तरबेज आहे,
परंतु अलीकडच्या समाजांत ज्याला शिक्षण म्हणतात, तद्या तऱ्हेने त्या
व्यक्तीचे गिक्षण झाळेळं नाहीं. अदा तऱ्हेने कुलगुण, संसारयाला चाल-
विण्याळा लागणारे व्यावहारिक गुण आणि शेक्षणिक सुलामा या तीन
तत्वांच्या दृष्टीने विचार केल्यास पुण्कळच पर्याय होतील. परंतु विस्तारभया-
स्तव घे सर्व कांही देत ना्टी. आज चहुकडे जी भाषा ऐकूं येते ती दोक्ष-
जिक सुळाभ्याराबधीच टोय, इतर दोन गुणांचा कोठेंही विचार केलेला
दिसून येल नाह. ञआधुनिकांने मत असे को, रिक्षणाने ससारयाचा हांकण्या-
नारिता ळागणार नुण उलखन डोतीळच. सरिक्षित-म्हणजे ललित वाड्य-
गाचा गर्यतः ग्यास करणार ळोक-्व्यावदारिक बुद्धीत तरबेज अततात
छी गोट चिड तविवाचा जाट. विसर तत्व जे आनुवबाशक गुण त्यावर
शिक्षणाचा परिणाम काय टोली. त्यांचा विचार करतौ. या शिक्षणाने असे
काय थटतं | आनजलापेला दूण्यीळ जास्त प्रधान मानावे १ या गोष्टीचा
आम्हांला तर कारी उलगडा होत नाहीं. डॉ. हस्ट *्हणतो, “ सावेत्रिक
शिक्षण हावे आपल्या आधुनिक प्रजासत्ताक राज्यपद्धतींचा पाया मानला
» पु 1७ पपा ठा 10४ (2. (८. वि कचा
हिंदूचे समाजरचनादास्त्र २०७
जातो. ? परंतु आपण शास्त्राने पुढें आणलेले सिद्धांत जर मान्य केले
आणि ते तसे समान्य करणे भाग आहे, तर आपणांला असेंच म्हणावें
लागेल कीं, राष्ट्राचे हजारो रुपये आपण निव्वळ पाण्यांत टाकीत आहोत.
कारण, * 0४ १ १ या आद्य जीवनगोलकाने युक्त असलेल्या, श्रीमंत
असो अगर गरीब असो, कोणत्याही सुलाला दिलेलें निव्वळ अक्षर ओळ-
खोच्या पळीकडीलळ ( :3का850 81९1 हयात ख्वेटकयिठा ) शिक्षण हें
निरुपयोगी ठरते. आज जर पाहिलें तर जीं मुळे आपल्या लायकीनुरूप
आपणांला आणि वडिलांना उपयोगी पडणारे धनाजन करण्यांत गुंतलेली
असावयास पाहिजेत, त्या मुलांना उगीचच फार काळपर्यंत शाळेतील शिक्ष-
णांत डांबून ठेवलें जाते. आपल्या विश्वविद्यालयांतील बरीचशी जागा श्रीमंत
परंतु नालायक अश्या सर्वसाधारण वर्गाने उगीचच व्यापून टाकिली जात
आहे, अशी झास्त्रीयश्ष्टया डॉ० हर्स्टच्या मताने स्थिति आहे. तर आज
आमच्या सुशिक्षित मानल्या गेलेल्या समाजांत तेंच दिक्षण विवाह करू
ण्याळा पुरेसा पाया होऊ पदात आहे. घराण्यांतील गुण आणि शिक्षणाने
येणारे गुण, यांमध्ये विकल्प आल्यास शिक्षणादि गुणांपेक्षां घराण्यांत अस-
लेले गुण जास्त महत्वाचे होत. था. बाबतीत जवळजवळ सवे झासज्ञांचें
एकमत आहे. कारणे वेगवेगळी सांगितला जातील, परतु सिद्धांताच्या
थयाबतीत मतभद दिसून येत नाहीं.
डॉ. हृर्स्ट', डो. काळ पियरसन, सर फ्रान्सिस गाल्टन वगेरेंसारख्या
ठेखकांच्या मताने व्यक्तीची प्रवात्ति बदळण्याचे बाबतीत शिक्षणाचा फारसा
उपयोग होत नाहीं, तर भंडेलच्या अनुयायांच्या मताने वंदासुवारण्याच्या
टीने शिक्षणाचा कांहीही उपयोग होत नाही. डा. डोनकेस्टर' म्हणतो,
: म्हणून असाच सिद्धांत प्रस्थापित होतो की, शारीरक्र्च नव्हे तर मान-
सिक गुणधम देखीळ आनुवंशिक असतात. ? हा सिद्धांत व्यावहारिक
दृष्ट्या फारच महत्वाचा आहे. बुद्धीची अगर मनाची वाढ बरी पारिस्थति
2१ एप "0 ० 1160४7 (६/. (> 1[ए'; गृ ५०18100 ७(॥611५/॥ कापा 0
वणे. उदयापपरा७ ७४ न्का ळा कोणते. १॥)तेला'०ा; डावे (का ए०७1प5 1४
०15 (ज9)00.
२ काढत 0 93० डा र्ल 7०0३, 769७७० ७ 3०पठ७७(6".
२०८ हिंदूचें समाजरचनाशास्त्र
झाल्यास होऊ शकते असे म्हणण्याला फारच थोडी जागा उरते. बाह्य
परिस्थितीने त्या व्यक्तीला उदरंभरणार्थ कोणता धंदा करावा लागेल ही
गोष्ट फार झाळें तर ठरू शकेळ. परंतु त्या बुद्धीची अगर मनाची मूळ
जाति ( गव ) बदलणे शक्यच नाहीं. कारण, ती जन्मकाळींच निश्चित
ठरून गेळेली दिसते. व्यक्तीने इहलोकीं जे गुण संपादन केळे असतील ते
संततींत संक्रांत होण्याची आशा त्याहून फारच कमी. म्हणून शिक्षणाने वंश
सुधारतील अर्से म्हणणें हा एक आधुनिक सुक्शिक्षितांचा भ्रम आहे !
बापाने स्वतःला शिक्षण मिळाळें होते, म्हणून पाहिजे तर सुलाला शिक्षण
द्यावे. परंतु त्या मुलाला शिक्षण मिळाळें अगर न मिळालें तरी त्याच्या
बौद्धिक आणि मानासेक शक्ती असतील तश्याच रहातील. पुष्कळ लोकांची
अशी कल्पना असते कीं, व्याधींचा उद्भव बाईट परिस्थितींत पिढ्यानपिढ्या
राहिल्याने होतो. परंतु वाईट परिस्थितीत पिढ्यानपिढ्या राहिल्याचे परिणाम
. संततींत संक्रांत होतात किंवा कसें ही गोष्टच मुळांत विवाद्य: आहे. या
बाबतींत वांशिक गुणांच्या तुलनेने पाहिळें तर, परिस्थितीचा परिणाम हा
फारच क्षृद्र खरूपाचा आहे. जर. मानवाची प्रगति थोड्याही प्रमाणांत
परिस्थितीच्या बरेबाईंटपणावर अवलंबून असेल तर परिस्थतींत सुधारणा
झाल्याने वंश सुधारतील, परंतु आनुवंशाच्या अभ्यासावरून दिसून येते त्या-
प्रमाणे मानवाचे जीवन सुख्यतः जर वांशिक गुणांवर्च अवलंबून असेल,
' तर परिस्थतीच्या सघारणेने हळक्या वंद्यांची वाढ झपाय्याने होऊन एकं-
दर समाजाऱ्ची अधोगतीऱच होईल. मूल जन्माला येते ते पित्याशी सद्या
असते. याचें कारण, ते पित्यापासून जन्मळें हे नसून ते दोघेही एकाच
शुक्रबिंदूपासून जन्मळे हे आहे. म्हणजे मूल हे जणू आपल्या बापाचे सावच
भावंड-नव्हे स्वतः बापच आहे. “ आत्मा वे पत्र नामासि। ? * याच्शे
भजते हि स्त्रीःसूत सूते तथाविध । ' “ आकरे पड्रागाणां जन्म काचमणेः
कुतः । ' यस्मिन्कुळे त्वसुत्पन्नः गजस्तत्र न हन्यते | ? म्हणून आम्ही
म्हणतो कीं, विवाहाचे बाबतींत- सुख्यतः ऱ्या श्रेष्ठ घराण्यांना जपले पाहिजे
त्यांचे बाबतींत कुलगोत हें जास्त महत्वाचे आहे, उत्तम परिस्थिति अगर
शिक्षण नव्हे.
१ ह्य लिट 7 उणाळ घाल.
/ग्पिड्र
2”
ठर्चे जसाजरचनाशार
ह 3)
9
व्ह
श्रेष्ठ प्रजेला विवाद च वाबतीत मार्गददाक होण्याकरितां म्हणन कोणतीं
कुळें ग्रा्य आणि कोणतीं कुळें त्याज्य, याची सर्वसाधारण रूपरेषा कोर्गी
तरी आंखून द्यावयास पाहिजे. त्या तऱ्हेची
3८ कुलाची म्राह्मा- ख्परेपा हिंदुसमाजदास्त्राशिवाय अगर आध्र-
गप्राह्ता निक सुप्रजाशास्त्रावरील लेखकांच्या लेखां-
चिवाय कोटेंही फारशी दिळेळी आढळत
नाहीं. हिंदुशासत्रदया त्याज्य कुलांचीा व्यवस्था पुटीलप्रमार्णे दिसून येते.
यांत शास्त्रीय नियम अत्यंत उत्तम तऱ्हेनं पाळले गेले (कंवा नाहीत, याचा
विर्चार वाचकांनी आपणच करावा, प्रथमतः त्याज्य म्हणजे बाया गोज
आणि आईच्या माहेरच घराणें. मनु म्हणतो:
असपिंडाच या मातः असगोत्रा च या पितः !
सा प्ररास्ता द्विजातीनां दारकर्मणि मेथुने ॥
असपिण्डा म्हणजे सांपेड नव्हे तो; याच पदाने आढंच्या माहेरचे गोव
असा अथ यास पाहिजे, मध वुल्टक म्हणती : "च दाव्दान्मातसगोीनायि
दवंदपरपरा जन्मना या घव्पमिजान रावि न चिवाल्या, तकितिरात नात
“गाचा विवाह्या राते संयटीतम | न र्यांगळा नियम सुप्रजाणासत्राच्या
सप्ीने कसा सांगतां येईल त्याचा मला कांही बोच दोत नाहीं. कांहीं
भेथकार्र मातगोबाची कोणतीही कन्या निपिझ तात. पहा: “' सगोतां
मातुरप्येके नेच्छन्त्युद्राहकमणि । जन्मनाम्नोरविश्ञाने उद्दहेदविशाकितः |
परिणीय सगोतरांतु समानप्रवरां तथा । तस्यां कुत्वा ससुत्सगे द्विजश्वाद्रामणं
ऱवेरेत् ॥ माठुलस्य सुतां चेव मातृगोचां तथेवच । ” त्याचप्रमाणे 'असगो-
घराच) या पदाने सगाव आणि सापड 6 टी अर्थ घ्यावयाने. म्हणजे
थोळवयांत म्हणावयाचे तर, कन्या मातापितरांची सगोत्र आणि सपर
ससादी. पन्हा सापिडाचे अथ लवतांना अडलण येणारच. म्णून त्या 1
मन ००५ क व ... 72.3 ळन्य कु भे ९ 1 नक क कक शक
विचार काजवा शाव्ज, ददव्सशाख्कार सापडाचा अर्थ दान पत्नी
> एक क कम व जा व्य &. _ | की.
सारातात, एक जायतवाहनाचा पात उजयाण दसरा वान ५०,
यव १ सात १ ७ व क द ||. शादी
पका सात. पढनानंतर साप नाहास टात ऊस म्हणणारा 1.३1
ग गाणि-
07 2७2२0 (ककत. ०00 ९७५ १०१६० र हरी ककककळनावसणतीशाशतानीरी नि वाभा
१ कालवाभठ ०0७ मनम
२१८ हिंदूचे समाजरचनाक्शास्त्र
शास्त्राला जास्त जबळची आहे. प्राणिशास्त्राच्या दृष्टीनें विचार केल्यास ज्या
दोन व्यक्तींच्या सापिंड्याचा निर्णय करावयाचा असेल, त्या दोन व्यक्तींचे
कांहीं पिढ्यांपूर्वी जे पूर्वेज असणें शक्य आहे, त्यांपेक्षां एकही पूर्वज कमी
असल्यास कोठेंतरी थोड्याफार नात्यांत विवाह होत असले पाहिजेत. समणा
को, आज हयात असलेल्या व्यक्तीचे दहाव्या शतकांत किती पूर्वज असतील
याचे गणित करून पाहिलें. तीस वषांळा एक पिढी असा हिशोब केल्यास
सन ९४३ पासून १९३३ पर्यंत ९९० वर्षे म्हणजे तेहतीस पिढ्या होतात.
म्हणून आजच्या एका हयात व्यक्तीचे सन ९४३ सालीं (२) ** म्हणजे
८५,९८,०९,४५२ इतके पूवेज असावयास पाहिजेत. याहून जर एकही
कमी असेळ तर कोठेंतरी सपपिंडांचा विवाह झाळा असलाच पाहिजे. प्रश्न
सर्पिडांचा विवाह व्हावा किंवा नाहीं हा नसून, कोणत्या घराण्यांत करावा
आणि त्याच्या मर्यादा कशा ठरवाव्या हा आहे. त्या प्रश्नांचा विचार न
करतां धर्मशास्त्रामध्यें रूढ केळे गेळेळे अत्यंत उत्तम नियम मोडण्याकडे
जी तरुणांची प्रृत्ति वाढत आहे ती परिणामी हितकारक होणार नाही.
सर्पिंड दोन तर्हेचे असतात, एक गोलज सपिंड आणि दुसरा मिन्नगोतज
सर्पिड. गोत्रज स्पिड म्हणजे वंशपरपरेनें आलेली पुरुषसंतति (-४105165 )
आणि मिन्नगोत्रज सर्पिंड म्हणजे स्त्रीवंशापरंपरा संतति ( ०878165 ),
आतां आमच्या समाजशास्त्रज्ञांच्या मताने हे लोक, 'पंचमात्सप्तमादूध्वे मातृतः
पितृतः तथा ? असे मानलेळे आहेत. म्हणजे मातेचे बाजूने पांच पिढ्या-
नंतर आणि पित्याच्या बाजूनें सात पिढ्यानंतर सापिंड्यदोष नष्ट मानावा.
सगोत्र म्हणजे एकाच गोत्रांत जन्मलेला. गोचर शब्दाचा कोणीं कांर्हीही
अर्थ केला, तरी प्रवराध्यायप्रसिद्ध गोते जवळजवळ तीनचार हजार वर्षे
आजच्याच स्वरूपांत बापाकडून मुलाला (१ 98 118918 1ंग९) या
पद्धतीने चाळत आलेलीं आहेत, ही गोष्ट निर्विवाद आहे. गोत्र शब्दाचे
व्युत्पत्तिप्रधान असे जे अर्थ सांगितळे जातात तसे अथ सांगणें बरें नव्हे
इतकेच नव्हे तर, हास्यास्पद आहे एवढेंच येथे नमूद करून ठेवतो. तीन
हजार वर्षे म्हणजे जवळजवळ शभर पिढ्या जातीच्या गुणविशिष्टीकरणाला
१ 1०१९53 ठा 76056काला घे श०्य००5_ 0४ 8. 2608171.
२ अवण 18% 0४ 70. छे. वाक,
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र २१९१
पुरेशा नाहींत काय! मग मानवी रुणधर्म- आनुवंशिक गुणधर्म-क्धींच नाश
पावत नाहींत, ही गोष्ट प्रसिद्ध असून देखीळ, गाल्टनच्या गणितागत पद्ध-
तीतील न समजलेल्या नियमांचा आघार घेऊन, आज हिंदु म्हणजे उच्च-
वर्णीय हिंडुसमाजाळा सगोत्र विवाह करण्याची शिकारस करणे, ही गोष्ट
घातुक होईल असें आम्हांला वाटतें. परंतु तसा उपदेदा मुंबई विश्वविद्याळ-
याच्या खास कृपाछत्राखालीं केला जात आहे !
सगोत्र विवाहांचा विचार करावयास लागलें तर असे दिसून येईल कीं,
अगदीं जवळचे सगोत्र विवाह म्हणजे बापसुलींचे किंवा भावाबदिणींचे.
र्या विवाहांचें सापिड्य आणि सगोत्रत्व यांचे मोजमाप कसे करावें, यासंबधी
बरेच गणितागत नियम रेमंड पर्ल, काल पियरसन् वगेरे लेखकांनी दिलेले
आहेत. अश्या तऱ्हेच्या विवाहांचा उपयोग ज्यावेळीं एकादा गुण कोणत्या-
तरी घराण्यांत स्थिर करावयाचा असतो, त्यावेळीं करावयाचा असतो. म्हणजे
बाह्यतः तरी, वंशतःच एकजातीय व्यक्तींचे विवाह होऊन गुणांची निवड
करणें फारसें कठीण पडत नाहीं, परंतु अशा तऱ्हचे विवाह नक्की फायदे-
शीर होतातच असें नाहीं. तें कसे ते पाहू. प्रत्येक व्यक्ति कांदीं शुणांचे
बाबतींत शुद्ध ( प्र०0००५४४४०प$ ) आणि कांहीं गुणांचे बाबतींत संकीणे
( 10६७702४४० 0) असते. झुद्ध म्हणजे तो गुण त्या व्यक्तीच्या संतती-
मध्ये जशाचातसा उमटतो. परंतु संकीण गुणांची मांडणी त्यान्च व्यक्तीच्या
संततींत वेगवेगळ्या तऱ्हेने होणे राक्य आहे. म्हणून कोणत्याही घराण्या-
मध्ये अगर जातीमध्ये कोणतातरी एक अगर अनेक गुण झुद्ध झाळे असतील
'ते शुद्ध ठेवणें हे पहिळें कार्य आहे. पुन्हां गुण हेही पण प्रत्यक्ष (1201011971)
आणि तिरोहित ( 70०७88४.7० ) अश्या दोन प्रकारचे असतात. सर्पिड
विवाहाने ते घराणें जे गुणदोष दरावीत असेल, त्या बाबतींत ते घराणें
जरूर झुद्ध होत जाईल. परंतु, ज्याप्रमाणें घराण्यामध्ये गुण असतात त्या-
प्रमाणेच दोषही असतात. हे दोष कांहीं घराण्यांना देखील प्रत्यक्षतः हित-
कारक होतील असें नव्हे. व्यक्तीमध्ये ठळेपांगळे करणारे, कुरूपपणा आण-
१ घनन्काए ६०१ पण्डभ्या& ७7 ७९६७.
२ पात पळ०टळपीश ७४ एका७णपा काऱ.
2 ११०१७३ खञ 765851'00 17 ४611001603 007 120801.
क ण दस जा नट, णे. जी - ने वळि ककी व
णारे, वेड लावणे, रळ उत्पन्न करणारे असेही जीवनगोळक असु शक-
क. “> <<"
तात. युन्हां हे गण सीमध्ये तिरोहित असतात. हेही गुज सगोच विवा-
हाने वाढीला लागतील, वाप्माणें सगोच विवाहानें दर आणि अनिष्ट दोनही
तऱ्हेच्या गुणांच्या वाबतीत व्याक्ति शुद्ध-म्हणजे वर सांगितल्यायमाणें तेन
राण जसेच्या तसे संततीमध्ये संक्रांत करणारी- अश्यी होत जाईल. म्हणून
सगोंच आणि स्पिड विवाह प्राणिशास्त्रछ्या अग्राह्य आहेत. विवादाने
>
पत्यक्ष चांगळे गुण तसेच राहणें आणि तिरोह्वित दुर्गंण आवरले जाणें या
शी एकतमयावच्छेदेकरून साधावयाच्या असतात. एकरूप जीवन-
गोलकांची निवड होत असल्याकारणानें बाह्यतः एकरूप असलेल्या, परत
आजनुवद्याने एक नसलेल्या व्यक्ती जरी टाळल्या जातील तरी वर सांरि
ब. ७. (१ ह तली
खेळे द्विविध काव सिद्ध होईल किंबा नाहीं हें सांगणें फार कठीण आहे,
क ४00० मक च ८८% त्य
म्ह्णून ससाच, सापड [ववाह [नंवब्वळ सगोचव-सापंड म्हणन (२ य॒ नसला
टा घ >) हा
भ ये मूळ दोज म्हणून कांहींच नाहींत अद्यीं घराणीं
"ज्पातीतलावर कोठें सांपडणें शक्य असल्यास, त्या घराण्यांमध्ये असे विवा
पाहिजे तर घडवून आणावे अंशा विवाहांची आज इतरत्र जरूर कां
झं . लागली आहे, हें कोडें आम्हांठा उलगडत नाहीं. व्यावहारिक अड-
ऱवध्ीकरितां सृष्टीचे नियम मोड्रे नयेत अशी आमची अल्प समजृतत आहे
युन्हों सगोत्र, सर्दिंड म्हणजे रक्ताने जवळच्या व्यक्तीमध्ये विवाह होत
त ण न र
गेळ्दास त्या समाजांत दुसरेही पण पुष्कळ दोघ उत्पन्न होतात. उद्या
र न्ती
डे मकी हन. व पेळ्य खळे ऱ्ड बटकी -यऱट "३. "कुण १ प्या पी >.)
त्र ऱ्हेऱ्चे दवह :पव्यानापढ्या सारख हात गल, तर "ण टा न जाल्ता
[दिसत नाहीं. परंतु एकाद्या पिढीत जर बाहेस्चा भागीदार कराव! लागला
तर मात्र त्वा वरण्यांतील सर्व सदरुण'चदा नाडा होतो पुन्हा परत्यक्ष
झुणांच्या सान्निथ्याने तिरोहित म्हणजे यत्यक्षतः प्रभावी न होणारे जे दुरांण
असतात; ते प्रत्यक्ष होण्याची भीति असल्याकारणानें सगोच, सपिंड विवाह
हे टाळावयास पाहिजेत. आम्ही वर दाखविल्याप्रमाणे अगटी निदोप जीं
घराणीं असतील त्या घराप्यांसध्ये असे विवाह होप्याला काही ह्रकत नाहीं,
१ ऊैक्कळाड खी ञा6९वयड ७7 ह, प. श्या
चे 8०७ जा लण्पष्तशणा0पड पाळा 3४ 7097'5020,
शि क तर्क प यती हक स्य ताण वका
डंढच स्यायरचना र २2९
ठर न व्य -“- "7०० ०५४५५ कण ण री --ाषण 0 यया त्योना मजा वी
परंत अल्या तरहेच म्याच बका ल काक कन पवनार ल तान
पडू नय,
गोचर डड अळा व्यतत या इसम" नाणतट पाग्राह] उलटा तेच पपया
सगोत-सायपड जा, ६. दुवाहाळा अभ्रालय टन्ल्या नत्रा तंव. “च
री डा. दा पोस णा सासस य्य नज कं ऱ्च्य् नट शा |
हा पश्न सपत नाहटा, एकगोचाय नसून दखाल वराळळाच्या व्या
प कत वु ३-० दरा ण रसी कि टा ह,
सुप्रजाणात्त्राच्या दष्ठीनं पपष्कळ तसम्हचा तरा 7 टाळावा लागतात नाण
याऱ्ची चर्चा हिंदस्मतिकारां ण पा पदर केली आहे ण्
त्याची चर्चा दिदस्मातकाराना बनरच मंद्र केला आहे. सनु म्हणता
८ लड आला दानि गोजाविधनधान्बतः !
महान्त्यांय समद्धांन गाजावदन< न्यत: ।
> _* ४३ ६ त ं एदरिव अ
स्त्रीसंबंधे द्ोतानि कुलानि परिबजंयंत् !।
सि्न्द त्र्व्य न नयु उप्र रिल वि शट . न |
हीनक्रिय निष्पुर्प [नरळदा रसंयारासल |
डा ममतच ("२ ८१ टल ऱ्य कमला क्त
कय्यामयीव्यपस्मारीश्रिविकुष्टा कुलानच
॥२_ ल वी ळी
द्वीची निवड करण्याच्या चष्टीने मोठी समद्ध असला, तरी पुढाल दह.
>> 2५7० ० ज्र्ख जक रळ टोऱ्त्य क्ल णत न्न नुं
'ं बज्यं करावी, हा खेखक वडा असला पा न्टण श्रांमान घरा-
रणात आधनिक ऱयगिाश्रित क
ण्यांतील कन्या टाळावा, म्हजून आठानत, जयोगाचत म्हणतात द. त्रार्घा”-
पडा (क स्शि द कळ यां ऱ्य त्त्नः त् ट्ट यी हा नृ कद ऱ्क क
णांना प्रिस्थाति कळतं नाहा. उर्ढु कुला सचूच्य याट वाक नव्टते,
आतां यांत शास्त्रीय वीज कांहीं आहे किंबा काथ वाचा विचार केल्यास
प्रत्येक पद तप्रजाक्यास्राच्या इष्टीनें बापरळठेळें आहे असें दिसून येईल. ती
त्याज्य कुळें पुढीलप्रमाणे: जातकमादि संस्कार नसलेले, नुसती स्त्रीसंतती
ज्या कुलांत उतपन्न होते अज्ञा तऱ्हेचे, वेदविदेचने अध्ययन ज्या बराण्यांत
होत नाहीं अर्से, अतिशय केसाने युक्त, अर्श व्याधीने युक्त, क्षवी, अभि-
मांद्य असलेळें, अपस्भाराच्या व्याधीने जुक्त आणि अंगावर कोड फुटलेळे
1 घराण्यांच्या यादीकडे पाहिलें तर यांमध्ये बर्याचशा बाबतीत रागाचा
विचार केलेला दिसून येईळ. म्हणून रेगांचा आणि घराण्यांचा काय संबध
आहे, हें पाहावयास पा
आर्यवेचकाच्या इ्टीने बोलावयाचे तर, बहुतेक सवे रोग आनुवदिकऱचे
आहेत. आम्हांला कांहीं लोक विचारतात कीं, एकादी जखम टोणें
पण आनुवंशिक आहे असे आपण म्हणू दाकाळ काय त्से आम्ही म्हणत
नाही, परंतु जखम झाल्यानंतर रक्त लवकर थांवर्णे आणि जखम लवकर
रून निघणे अगर न निघणे हें मात्र आनुवंदिकच आहे. कांही लोकांना
२१४ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
जखम झाल्यासं त्यांचें रक्त लवकर थांबत नाहीं आणि कित्येक वेळां त्यांत
त्यांचा मृत्यूही होतो. हा रोग आनुवंश्विक आहे. बरेःचसे रोग आनुवशि-
कच आहेत याबद्दल शास्त्रज्ञांना ( ज्यांचा उद्रनिवाह लोकांच्या अना-
रोग्यावर अवलंबून असतो त्या वैद्यांना नव्हे. ) आतां शेका राहिलेली
नाहीं. कित्येक लोक बहिरे, सुके जन्मतात हा दोष आनुवंशिक आहे.
अपस्मार ( ९०1१७०७४ ) हा रोगही आनुवंशिक असतो आणि तो रोग
ज्या घराण्यांमध्ये असतो, त्या घराण्यांमर्थ्ये इतरही शारीरिक आणि मान-
सिक क्लेष असतात. कांहीं ठराविक स्नायूंचे आकुचन-प्रसरण (हळा०प7)
हा रोग आनुवंशिक आहे. बरेचसे नेत्ररोग आनुवंशिक असतात. या सर्वे
गोष्टी आणि इतरही पुष्कळ रोग आनुवेशिक असतात, टे आतां पाश्या-
त्यांना मान्य होऊं लागळें आहे. त्यासुळें सुप्रजांचा विचार करणारा मनु
रोगांची यादी देतांना चुकला असें आधुनिक सरदिशक्षित म्हणोत बापडे,
आम्हांला तरी म्हणण्याचे धाडस करवत नाहीं. आर्यशास्त्रानुरोधाने “कारण
गुणाः कार्ये संक्रामन्ति ! असा नियम आहे. ' सर्वे संक्रामिणो रोगाः
बर्जयित्वा प्रवाहिकाम् व्याधयः संचारिणः ।? पाश्चात्य वैद्यकांची वाढ मुख्यतः
आनुवंशाचे नियम माहीत नसलेल्या काळांत झाली असल्याकारणार्ने आलु-
बंशाचे नियम माहीत झाल्यानंतर आज त्यांचे नियम कुंचकामाचे आहेत.
वेद्यकाच्या परिणामांची चर्चा आम्हीं मागें केळळीच आहे. अश्या तऱ्हेच्या
शास्त्राचा पुरस्कार हिंदुस्थानांतीळ पुढार््यांकडून केला जावा हे देशाचे
दुर्देव होय !
वरीळ यादींतीळ प्रत्येक पदाचा विचार करू. जातकमादि संस्कार
नसलेले. या पदांत संस्काराचा विचार केळेलळा आहे. "चातुरवण्य प्रकृति-
विशेषात्सस्कारवशात् च । ? आम्हीं पूर्वी सांगितलेंच आहे कीं, श्रेष्ट प्रजा
निर्माण व्हावयास चांगळा आनुवंदा आणि चांगले संस्कार या दोहोंचाही
समुच्चय व्हावयास पाहिजे. इतर अनेक सामाजिक कारणांचा विचार केला
याळ ७०09 अमळ ७९८ ०७०५ 74: १६१७०५२७-
१ पहाव कणव एटा 0ए (७७85. 5806 १150 ॥?७१॥"५०0० ७ ०061
का(61'5.
२ प'च०ढा'न्पाळगड, तले काते पि शण पळा, ध्यात ०१७ ७७00-
0१७७७ 0४ 15७11 176७500,
हिंदूचे समाजरचनाशास्त्र २१५
तरी असें दिसून येईल कीं, विवाहयोग्य व्यक्ती समान संस्कृतीच्या असा-
वयास पाहिजेत. हा मुद्दा आमच्या समाजसुधारकांना देसवील मान्य असल्या-
कारणानें त्याची जास्त चर्चा करावयास नको.
दुसरें पद-निष्पुरुष-म्हणजे ज्या घराण्यांतील संतति स्त्रीप्रवान असते
अशीं घराणीं. हें एकटेंच पद हिंदूच्या समाजशास्त्राचा हेतु काय आहे तें
दाखविण्याला समर्थ आहे. त्याबरोबर'च ते त्यांच्या समाजशास्त्राच्या ज्ञानाचेंही
दिग्दर्शन करते. आजच्या घरोघरी पसरलेल्या समाजशास्त्रज्ञांनी मनुस्मृतीर्चा
अभ्यास केल्याशिवाय त्यांचें ज्ञानच अपूर्ण राहील. आपण या पदाचा आतां
विचार करूं. ज्या घराण्यांत पुरुषसंतति नसेल म्हणजे ज्या घराण्यांत खी
वारसदार होण्याचा संभव असेल, त्या घराण्याशी संबंध झाळा असतां काय
आपत्ति कोसळतात या'ची सुंदर चर्चा सर फ्रन्सिस गाल्टननें केळेली आहे.
तो म्हणतो', “ मीं गणितागत पद्धतीने अभ्यास केला त्यावरून असे दिसून
येतें कीं, स्त्रीवारसदारांशीं झाळेळे बहुतेक विवाह नापीक'च होतात. म्हणून
सरदार घराणीं अगर बुद्धिमान घराणीं यांपैकीं कोणीही अकद्या स्त्रियांशी
विवाह केल्यास त्या घराण्यांचा निवेश होतो. मनु देखील तेंच म्हणतो का,
“समृद्ध असलें तरी देखील निष्पुरु्ष घराणें वरज्ये मानावे.' परंतु हा सुद्दा
येथेन्च संपत नाहीं. मुख्यतः स्त्रीप्रधान अगर स्त्रीप्रज* जी घराणी असतील
त्या घराण्यांमध्ये, जगतावर त्रिखंड कीति होईल असा पुरुप सहसा निर्माण .
होत नाहीं. हवेलाक एऐंलिस म्हणतो, ' कोणत्याही तऱ्हेची युक्ति अगर
होतो तो असा कीं, आपणांमध्ये जे श्रेष्ट पुर्ष होऊन गेळे ते सर्वे ज्या
घराण्यांमध्ये मुलांची संख्या मुलींच्या संख्येवेक्तां जास्त होती अश्याच घरा-
ग्यांसध्ये निपजलेळे दिसतात. ज्या घराण्यांमध्ये नुसते मुलगे जन्मळे ती
घखणी जरी विभक्त केली, तरी मुलगे आणि मुली ही दोन्ही संतति ज्या
घराण्यांत होती अशीं एकशेऐशीं घराणीं अभ्यासिल्यावरही असे दिसून आलें
. कीथोर पुरुष हा पुरुषसंततिप्रधान घराण्यांत-च निपजतो. मनूने पुरुपप्रजा जास्त
कां व्हावयास पाहिचे, ह्याची कारणे सांगितलीं नसलीं तरी त्याचा निष्कर्ष
णण0णण0॥0000000000णीशणणीणी तीशी णीण शीतन टणाटण पवा कड मरण 0. आरमाक.जाळान.ज99 , मयाषक.नातननावाकळ प कडाज्यासत
१ उह€व87 ४७3 0४ लड (जाळ्या.
२ 0. पतर जे छापा ४७७ 5४ 111135,
क
२१६. हिंदूचे समाजरचनाशास्त्र
चूक आहे असें कर्से म्हणतां येईल ! हिंदूंमध्ये सुलाची महति कां, 'अष्टपुत्रा
सौभाग्यवती भव ! ? असा अशिवोद कां द्यावयाचा, पुरूषसततीकरितांच
घडपड कां करावयाची, वगैरे सुद्यांचा थोडासा खुलासा वरील चर्चेवरून
होईल अर्से वाटतें. पुरुषप्रधान संतति कां असावयास पाहिजे याला इतरही
अनेक कारणें देतां येतील, परंतु त्यांचा संवंघ लोकसंख्याविषयक प्रश्नांशी
असल्याकारणाने त्यांचा विचार लोकसंख्याप्रकरणीं करूं. मनूऱचा नियस
किती बरोबर आहे ही गोष्ट कोणाच्याही सहज लक्षांत येईल. परंतु आज-
च्या सुशिक्षित अंधःकारांत त्याची किंमत कळणे दाक््यच नार्ही. अद्या
तऱ्हेनं सवे मानवजातीच्या वाबतींत लागू पडणारे जागतिक नियम घाळून
देणाऱ्या मनूला, एका महामूख ग्रंथकाराने पक्षपाती म्हणावे, दुसर्याने
त्वाचा ग्रंथ जाळावा, हें कांही शहाणपणाचे लक्षण खास नव्हे ! |
निहकछंद--ज्या ज्या घराण्याला जे जै शिक्षण युक्त असेल, त्या त्या
शिक्षणाचे बाबतींत अभाव असलेलें घराणें, येथे पुन्हां संस्काराचा*च प्रश्न
आला. घराण्यांची शिक्षणपद्धति ळायकीनुरूप वेगवेगळी असावयास पाहिजे,
॥ सवोना एक तर्हेचे शिक्षण देण्याची हिंदुसमाजानें कधींहि मान्य न केलेली
आधुनिक पद्धति अत्यंत अश्यास्रीय आणि समाजनादक स्वरूपाची आहे,
एवढेंच येथे नमूद करून ठेवतो. अश्या तऱ्हेची शिक्षणपद्धति समाजांत
पसरवू पहाणारे लोक त्या समाजाचे शत्रू आहेत, असें मानण्याला आम्हांला
कोणतीही हरकत दिसत नाहीं.
रोमश-र्केसाळ-केंस फार असण्याचा विवाहयोग्यत्वा्शी काय संबंध
अर्से वरवर पाहणाऱ्याला सहज वाटेल. परंतु मनुप्रमा्णेच सीझर लोंब्रोसो
या ग्रंथकाराला त्यामध्ये हेतु दिसला. तो >हणतो, “ फार केस असणे ही
गोष्ट त्या केंस असलेल्या व्यक्तीमधील गुन्हेगारीची प्रवृत्ति व्यक्त करते. ”
दे म्हणणें बरोबर आहे किंवा काय हें आम्हांला सांगतां येणार नाहीं. परंतु
दोन भिन्न स्थळीं, भिन्न काळीं आणि भिन्न संस्कृतीच्या लेखकांनीं एकाच तऱ्हेने
१ भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न- वि. रा. शिदे.
२ उप पिीट ठपा10० ७7 58700 80१५501.
३ (लणिपा२ का पाका) ७0 1000080550.
विधान केळे असल्यास, ते संवथा चूक असेल असे भासच्याने म्हणवत
नाहीं. टायळर म्हणतो; * समजा को; तारतरांतीळ मुसलमान आणि डाह
तीळ आधुनिक इंग्रज किंबा फिजा बेटांत [ खिस्ती आणि फिजी बेटां
तीळ जेजुईट पाद्रो दे दोघेही एखाद्या स्थितीचे वणन सारख्याच टदाब्दांत
करू लागले, तर ती गोष्ट निव्वळ वहच्छया साधम्ये किंवा ग्रेथकारांची ल्वे
गिरी असेळ असें म्हणणे अशक्य आहे. येथ तर टोन शास्त्रज्ञ एकच
अनुमान काढतात. म्हणून या प्रश्नाचा पद्धतक्षीर विचार व्हावयास पाहिजे
असे आम्हांला वाटते
आशेसभ-अले रो अतगारे. आम्ह सांगे सांगित ट्रेक
पाश्चात्य वैद्यकाळा रोगांचा आणि आनुवंशाचा संबध फारसा कळलेला
दिसत नाहीं. तें येच्यक सुख्यतः परिस्थितीचा विचार करत. रानटी पाश्चात्य
जसजसे सुधारत जातीळ, जसजसे शास्त्रोय ज्ञान सुवारत जाईल तसतसं
त्यांना याही स्थितीचे ज्ञान होईल. परंतु ज्या ससाजामध्ये हे ज्ञान पूर्वचिच
आहे. त्या समाजाने पाश्चात्यांच्या तोंडाकडे काँ पहाव हो गोष्ट आमच
सुशिक्षित लोक आणि सुवारणाचच जाणे ! आमच्या आयवचकांतील अर्था"
सर्थ्ये अश्या तऱ्हेच्या रोगांची यादीच दिळेळी आढळते. आंगास चा. पदान
हे सर्व रोग असलेलीं घराणी असा उपलक्षणात्मक अथ घ्यावयाचा आहे.
वाग्भट म्हणतो,
या.
शः ढं
कर न सटरक नन ची
५ “(९८ ५ स्ळे
| आ
“: वातव्याध्य्मरि कुरमेदोदरभगंदरा: ।
अशोसि ग्रहणीत्यशे महारोगाः प्रकीर्तिताः ॥
यांतील प्रत्येक पदावर भाष्य करावयाचें तर तो एक वेगळा ग्रथ्च होईल
आणि पुष्कळ वेळां आमच्या हातून अधिकाराचे अतिक्रमण होण्याचा संभव
आहे. येथे एखढढेंच सांगावयाचे की, वर जी आयंवेद्यकार्ने यादी
दिळेली आहे त्यामधीळ बहुतेक रोगांच्या आनुवशिकत्वाबद्रळ पाश्लात्यांच्ी
देखीळ खात्री पटत चाळली आहे. एकच उदाहरण द्यावयाचे तर मेहा-
वददळ देतां येईल. डॉो० गेट्स म्हणतो, ' मधुमेह हा रोग त्याच्या प्रत्यक्ष
पद्धतीवरून आनुवंशिक आहे किंवा प्रत्यक्ष त्याच व्यक्तीने संपादन केला
यमन. -->->->-
९ भ्रष्टांगह्ददय.
जतन. “7? 5...
२९्श्ट हिंदूर्चे समाजरचनाशास्त्र
आहे ही गोष्ट ठरेळ. परंतु मुख्यतः हा रोग आनुवंशिकच असतो ८. ह्या
रोगाचा संचार मेंडेळच्या प्रत्यक्ष गुणसंक्रमण पद्धतीने ( वणा ळय रे
झाळेला दिसून येतो. जे. पी. स्वा ्झ या नांवाच्या ग्रहस्थाच्या घराण्याचा
अभ्यास करतां असं दिसून आलें कीं, हा रोग दोषी घराण्यांतील शेंकडा
साठापेक्षां जास्त संततीला होता.
क्षयी-म्हणजे राजयक्ष्मादि क्षय ज्या घराण्यांमर्थ्ये आहेत अद्या तऱ्हेचे
घरणिं, क्षयरोग या विषयाचा गणितागत अभ्यास करणारे ळेखक डॉ०
पियरसर्नं ब डॉ० गोरिंगे या दोघांनाही असें दिसून आलें कीं, हा विकार
देखीळ प्राधान्याने आनुवंशिक आहे. पियरसननें मुख्यतः आर्थिकदृष्ट्या
सुखी घराण्यांचा अभ्यास केला, तर गोरिंगनें समाजांतील खालच्या थरांचा
आणि गुन्हेगारांचा अभ्यास केला. परंतु दोघांचाही सिद्धांत निश्चित एकऱ्च
की, हा रोग प्राधान्याने आनुवंदिकच आहे. पियरसन म्हणतो, “ स्पर्श-
जन्यत्व हें जर या रोगाचे प्रचान कारण असेळ तर पतिपत्नीमध्ये दिसून
येणारे क्षयरोगाचे प्रमाण हें पितायुत्रामध्ये दिसून येणाऱ्या क्षयरोगाचे
प्रमाणापेक्षा जास्त असावयास पाहिजे. परंतु अगदीं काटेकोर अभ्यास केला
असतां असे दिसून आलें कीं, आईबापांचा मुळांवर परिणाम नवऱ्यार्चा
बायकोवर जो परिणाम होतो त्याच्या दुप्पट प्रमाणांत झाला.
हिंदुस्थानांतील अगर युरोपांतीलळ पोटभरू डॉक्टर काय सांगतात आणि
खरोखरच या बाबतींत स्थिति काय आहे आणि आजच्या पद्धतीने समाज
अधोगतीला कसे जात आहेत हें ज्याला पहावयाऱ्वें असेळ » त्यांनीं या
विषयावरील मूळ अंथच वाचावयास पाहिजे. चॅटरट्न हिल म्हणतो, “'हा रोग
प्रत्यक्ष संक्रांत होत असो अगर नसो, या रोगाच्या प्रसाराला हितकारक अशीं
शरीरघटना ( ००३ँ४पय०0 3 संक्रांत होते खास. प्रत्यक्ष रोग
संक्रांत होतो म्हणा अगर तत्पोबक शारीरघटना संक्रांत होते म्हणा, परंतु
ह्या रोगानें दूषित असलेलीं घराणीं विवाहाचे बाबतींत त्याज्य आहेत असं
सांगणास मनु चूक कसा ठरेल, याचा आम्हांठा बोध होत नाहीं ! या रोगाचे
१ 1७७7०१1०55, पहावे बघते 6ठपण०पापळया, ०7 2०४05०. शि
२ ठलणया (05000 7 0181168 (०102,
रे सहाठवेरर 90त 5हाट०ल 80०7०1०४९४ ७7 0. पजा,
हिंदूचे समाजरचनाशास्त्र २१९
प्रमाण झद्धवंशीय प्रजेपेक्षां संकर प्रजेत जास्त असते ही गोष्टरी समाजसुधा-
रकांनीं लक्षांत ठेवावयास पाहिजे. अद्य तऱ्हेचे रोग वाढळे तरी हरकत
नाहीं, आम्ही जातिभेद मोडणारच असा ज्या महात्म्यांचा निश्चय झाला
असेल, त्यांच्याकरिता अथोत'च ही चर्चा नाही!
मंदाश्नींचा रोग असलेलीं घराणी : पचचनशाक्ति चांगली नसणें हें सर्वे
रोगांचे उगमस्थान आहे, ही गोष्ट कोणालाही विशद करून सांगावयास
पाहिजे असे नाहीं.
अपस्मारादि ( ९१11९०४४ ) रोग असळेली घराणीं टाळावयास पाहिजेत.
एवंच, मनूने विवाहाला भरभराटलेलीं आणि श्रीमान् असून देखील त्याज्य
मानावी म्हणून जीं घराणी सांगितली आहेत त्या बाबतींत त्याने लिहिलेला
प्रत्येक शब्द शास्त्रीय आहे, ही गोष्ट सहज सिद्ध होते असे दिसून येईल.
मग विवाह करून आपल्या घरांत जी कन्या आणावयाची ब जिच्या साह-
च्यात पुढें आपणांला भौतिक अमरत्व प्रात होणार : “ प्रजाभिरमेव्मतत्व-
मश्याम्, त्या कन्येच्या कुलगोताची माहिती मिळविली पाहिजे, या
गोष्टींचा आपलें घराणें श्रेष्ठ व्हार्वे अशी ज्याला इच्छा असेल त्या पुरूषाने
विचार करावयास नको असें म्हणतां वेणार नाहीं असे आम्हांला वार्टते. परंतु
घर्मपरिवर्तन होते, आचार वदलतो अश्या तऱ्हेची सर्वसाधारण विधाने पसर-
वितांना आम्हीं वर चर्चा केलेल्या बाबतींत घर्मपरिवतन करावें, आचार
बदलावे असे वाटतें किंवा कसें याचा त्यांनीं जाहीर खुलासा करावा अशी
आमची त्यांना हात जोडून विनंति आहे. प्रेम अगर शिक्षणं या दोनही
प्रक्रियांनी वरील आनुवंशाच्या बाबतींत एक काडीभर देखील फरक पड-
णार नाहीं, ही गोष्ट आम्ही विडाहेच्छु तरुणांना देखील हडसून खडखून
बजावून ठेवतो. शास्त्रीय तऱ्हेने ज्याची रचना करावयाची तो समाज
ग्रेमप्रधानविवाहयुक्त होणें शक्य नार्ही.
असो. अशा तऱ्हेने जातीचा आणि घराण्याचा गुणदष्ट्या वि*चार
करून ग्राह्म घराणें कोणते आणि अग्राह्य घराणें कोणते या गोष्टींची माहि तीं
गताकननकककक तीण टकोसकपणपयक १९१0५ 0९५४0५00५१" " ८ जपकणनकककका 0
१ मसहा'०व(४ 10 (00९ टो जा 780600 अश गि ४0 3200108861 >
'०त७आ0 00 20056,
करर हिंदूर्चे समाजरचनाशास्त्र
आर्यसमाजदास्त्रांच्या इतकी स्पष्ट तऱ्हेने
३९ कन्येची जाझा- दिलेली दुसरीकडे कोठेही आढळून येत नाहीं.
प्राह्ता दावरोबरच त्यांनीं स्वतः कन्येच्याही गुणांचा
विःचार केळेला आहे. येथेही असेगित्व आणि |
शिक्षण या दोहोंच्या बरोबर इतर बर्याच गोष्टींचा विचार केळेला दिसतो.
आम्ही शिक्षण शब्द आधुनिकदृष्टया समजतात त्या अर्थाने वापरलेला
नाहीं, कारण आधुनिक शिक्षणाने स्रीचे विवाहयोग्य वय होऊन गेल्या-
नंतर पुढें कित्येक वर्षे विवाह होत नसल्याकारणाने, तिच्या शारीर आणि
मानस पिंडांत वेगवेगळ्या तऱ्हेच्या विकृति? झालेल्या असतात आणि तशा
शारीर' आणि मानस पिंडाला पूर्ण सुखाची प्रातति होणे शकय आहे असें
मानणे, म्हणजे टोणग्याच्या आंचचळापासून दूध काढण्याचा प्रयत्न करण्या-
सारखे आहे. अलीकडच्या पद्धतींत त सुख अनियंत्रित स्त्रीपुर्षसंभोगानें
प्रास व्हावयाचे आहे. प्रयत्न वरा आहे, करून पहावा ! आम्हीं रिक्षण
शब्दाचा अर्थ “जीवनार्थकलहामर्थ्ये पतीला अनुसरून आपलें घराणें सुखांत
_ असो अगर कष्टांत असो, तें टिकवून ठेवण्याची लायकी? असा बरेतळेला
आहे. इतर व्यक्तिगुण कोणते टाळावे तेही पण मनूर्ने आपल्या ग्रंथांत
दिळेळे आहेत. त्या यादीमध्ये काही प्रचान आणि कांही अप्रधान गुण
आहेत, कांहींचा शास्त्रीय अर्थ वरोबर लागतो, तर काहींचा अर्थ आम्हांला
'छागत नाहीं. ज्यांचा अर्थ आम्हांला लागत नाहीं, ते निरर्थक असावेत असे
म्हणण्याइतका सुशिक्षितपणा आम्हांला आलेला नाही, ही गोष्ट आम्ही
-आंजलपर्णे कबूल करतों ! मनु म्हणतो,
“८ नोद्वहेल्कपिलां कन्यां नाधिकांगीं न रोंगिणीम् ।
नाळोमिकां नातिलोमां न वाचाटां न विंगळां ॥१॥
नक्षेद्रक्षनदीनाम्रीं नान्त्यपर्वतनाभेकां |
नपक्ष्यहि प्रेष्यनाग्रीं न च भीषणनामिकां ॥२॥
अव्येगांगीं सोम्यनाज्ञीं हंसवारणगामेनी ।
तनुलोमकेशदशनां मृद्दंगीसुद्दहेतर्त्रियम् ” 1) ३॥
यशजयोवकरऑाा ल्ला यवन
, ठत चय पतात, |
२ दु] 15801110725 11) फ्राण65 ए पढणाप्ज छपत ० एण्फचाय .
न्य
डी
ह
वपन ण णणाशी याशी ती ऱ ती
ल य्य दशक का य य गाया व “म वट भ्र
क्ष
४09
यांपैकीं दुसर्या ळोकामध्ये नासासंबं्धी जी चचा केलेली आहे, त्यासच:
आम्हांला कांही फारसा बोध होत नाहीं, त्याने सांगितलेल्या तऱ्हेची नांवे
घेऊन त्यांचा गणितागत पद्धतीने अभ्यास केल्यास, त्यांतून कांही अनमान
निघाल्यास निवण शक्यच आहे. परव ततर सव पद साच अर्थपूर्ण आहेत, मर
दी अलीकडील प्रेमक्षासत्राला पटोत अगर न पटोत., कपिला म्हणजे कपिलकेदा
काळ्या केसांची असा अथे कुळूक भद्वान केला आहे आणि तो बरोबर आहे.
केसांचा रंग हा वंदा दाखवितो असे म्हणतात. मन हा उर्या केसांच्या आयो-
करितां मुख्यतः नियम सांगत असल्याकारणानें तो काळ्या केसाला आक्षेप
बेतो. परंतु त्याचा अथ असा नाहीं की, काळ्या केसांच्या लोकांनीही काळ्य!
सांची कन्या करूं नवे. अधिकांगी स्त्री कडू नये; अधिकांगी म्हणजे शरीर
कांहीं भाग जास्त अगर उपलक्षणेने कांही भाग कमी असळेली. उदाहरणाश
हाताळा अगर पायाला सहा सहा बोटें असर्णे अगर हाताच्या बोटांना पेफेच
कसी असणे, या सवे स्थितींना इंग्रजीमध्ये ७ वला फतकल ण प, [कडाला
८५६७7, ०एस्वटाए ४”? वगेरे संज्ञा आहेत. हे सय विपरीत यण आत-
“>.
-] इ" - च वाहा 0 हिचकी दद क्ककन्तून जेन (गी ह तुगा कली रड
वंशिक अहित, असे झाडून सवे प्रागिशास्त्रज्ञांचे' मत आदे. घराण्यांमध्य
ग यारी दोघ 20) । टा गटा सक्त जरा ठर भ तरा पत्यधनिलत * ना
८० ._० - ८-० १, कभ प नन क्ण टर न्य स्वी (र र्न, रघ नमे र को ७ «५' 1. ०-० ७७
व्यवतीवी विवाह करावयाचा ती व्याकतति देखीळ असंखारी वयक्तिक
व्याधीनें पीडिळेली नसावी म्हणून मनूने रोगिणी हें पद घातलेलं दिसतें.
मनूच्या दृष्टीने अति केसाळ आणि फारच कमी केस असलेली, या दोन्ही
कन्या त्याज्य दिसतात. या पदाच्या अथासब्धी आम्ही डो. सीझर लोब्रोसो
वगैरे गुन्हेगारी ज्यालावरील लेखकांचा हवाला देतो. जिज्ञासूंनी त्यांनी
केळेली चर्चा जरूर वाचून पहावी. म्हणजे झास्त्रोयदृटट्या पहाणारा अशा
तऱ्हेच्या कन्या अम्राह्मच मानील. फार बोलणे हें मंदच्या अस्थिर स्थितीचे
लक्षण आहे, असे शास्त्रजञ समजतात. अव्येगांगीं म्हणजे सर्व अवयव यथा-
प्रमाण असलेली. केस पातळ, दांत बारीक आणि मदु शरीराची स्त्री असावी
शेवटच्या पर्दांचा अर्थ ळाबावयाचा तर कामशास्त्रांत फार खोल गिराषें
2 ण७76तातश घ्य ७७०१०७ ७97 ज£05,
२. - १पयमळी ७8) 0 १५07050; (पच हण्नणळ्टत 97 वलय,
ह
२२२ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
'छागेळ, तसें न करतां इतकेच सांगावयाचें कीं, तीं लक्षणे असलेली स्त्री
कामसुखाचे बाबतींत जास्त चांगली असते.
एवंच, विवाहाचे बाबतींत वंश अगर जाति, कुळ आणि व्याक्ते या
तीन गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामुळें विवाहाच्या बाबतींत वरिष्ठ
| कनिषठ्ठत्वाच्या दृष्टीनें अनंत प्रकार होतील.
४० प्राह्यात्राह्मतेचा कुलगुण आणि व्यक्तिगुण ह्या दोहोंमध्ये
निष्कध विकल्प आल्यास कुलगुण प्रधान आणि
व्याक्तिगुण गोण. व्यक्तींत गुण नसून कुलांत
शुण असल्यास ती व्याक्ते विवाहाला ग्राह्य. कारण, व्यक्तीच्या शरीरा-
मर्ध्ये कुलाचे श्रेष्ठगुण तिरोहित स्वरूपांत असून, ते व्यक्तीच्या संतती-
मर्ध्ये संक्रांत होण्याचा संभव जास्त. व्यक्तींत गुण असून अगर दुर्गुण नसून
जर कुलांत श्रेष्ठ गुण नसतील तरी ती व्यक्ति विवाहाला अग्राह्य, कारण त्या
व्यक्तीच्या पिंडामध्यें त्या घराण्याचे दुर्गुण जे तिरोहित स्वरूपांत असतात
ते, त्या व्यक्तीच्या संततीमध्यें संक्रांत होण्याचें निश्चित समजावें. ह्याच पद्धतीनें
जाति व घराणें यांचा विचार समजावा. हलक्या घराण्यांत एकादी वरवर
सोज्वळ दिसणारी व्यक्ति जन्माला येऊन जर लया व्यक्तीचे लय श्रेष्ठ कुलांत
झाळें, तर ती व्यक्ति श्रेष्ठ घराणें अधोगतीला नेईल आणि त्याप्रमाणेंच हलक्या
वेदामध्ये जर एखादे घराणें वरवर श्रेष्ठ दिसळें आणि त्याने उच्च वंशांत समावेश
करून घेतला, तर तें घराणेंही तेवढ्या प्रमाणांत त्या वंशाची अधोगति
करीळ, शास्त्रीय पद्धतीवर जो समाज आपली रचना करूं इच्छितो, त्या
समाजामर्थ्ये, सुशिक्षित समाजामध्ये अलीकडे प्रेम वगैरे ज्या गोष्टी विवा-
हाला आधारभूत मानल्या जाऊ लागल्या आहेत, त्यांना मुळींच थारा मिळ-
णार नाहीं. वरट्रूड रसेल म्हणतो, “ शास्त्रीय पद्धतीनें जे समाज उत्पन्न करा-
बया'चे त्या समाजांतील व्यक्तींना काव्य हे यांतिक ज्ञानापेक्षा भरेष्ट आणि
.सेम हें प्रत्यक्ष ज्ञानापेक्षां हितकारक वगैरे कल्पना उत्पन्न करूं दिल्या जाणार
नाहींत. जर कोणा धाडसी व्यक्तीने अशा कल्पना सांगितल्या तर त्याकडे
् | चक ह कि नक
दुलंक्षच केळें जाईल. ? डॉ. डेव्हनपोर्ट म्हणतो, “ घटस्फोटांच्या अजीचचा
र॒ उलंग्ययीठ ०७0००७ 0 360२2 5805561. मान्यता
२ हाका 10 ९8701 0 पाश, 07 ७. उ. 1038707010,
हिंदूर्चे समाजरचनाशास्त् २२३
विर्चार करणारीं न्यायग्रहें आणि कादंबऱ्या, नाटके इत्यादि वाड्यय यांमर्ध्ये
प्रधान मानलेली मातापित्यांचीं सुखदुःखे यांचा सुप्रजाजननाशीं कोणत्याही
तऱ्हेचा संबंध पोहोंचत नार्ही. प्रेम हा विवाहाचा पाया असावा, अद्या
तऱ्हेची कांहीं विकृत मेंदूंच्या व्यक्तींनी जीं मते केळाविलीं आहेत त्याबद्दल
सुप्रजाजननशास्त्राला फक्त तिरस्कार्च वाटतो. कादंबरीमध्ये विवाह हा,
कामयाचनेची पूर्ति, म्हणून मानला जातो. कायद्यामध्ये विवाहाचा, वारसा
ठरविण्याच्या दृष्टीने विचार केला जातो. समाजामध्ये विवाहावरून घरा-
प्यांची उच्चनीच स्थिति ठरत असते. परंतु सुप्रजाजननक्षास्त्राला मात्र विवाह
म्हणजे पुढची पिढी काय स्वरूपाची होईल, हें दर्शविणारा प्रत्यक्ष प्रयोग
आहे असेच वाटते. व्यक्तीमध्ये गुण असून कुलामध्ये गुण नसल्यास ती
व्यक्ति अग्राह्य कां मानावी, याचा आणखी थोडासा खुलासा प्रत्यक्ष उदा-
हरणानें करूं. पिअरसनै म्हणतो, “ वाईट घराण्यामध्ये सन १६८० च्या
समारास एक चांगली व्यक्ति निर्माण झाली, तिचा इतिहास मला माहीत
आहे. त्या व्यक्तीला झालेल्या संततीचे पुष्कळ चांगल्या घराण्यांत विवाह
झाळे. ज्या धार्मिक संघामध्ये या व्यक्ति अंतभूत झाल्या होत्या, त्या संघाच्या
दसरी सरासरी दीडशे वर्षेपर्येत या घराण्यांचा इतिहास नमूद केलेला आढ-
ळतो. तेथें प्रत्येक ठिकाणीं एकच तऱ्हेचा परिणाम दिसून येतो. तो परि-
णाम म्हणजे दर पिढीला दारुबाजी, वेड लागणें, शारीरिक दुर्बलता वगेरे
दोषांनी मित्रांना आणि नातलगांना भारभूत होणारी संतति सर्वे ठिकाणी
सारख्याच प्रमाणांत उत्पन्न झाली.? हलक्या कुलामध्ये एकाद्या वेळीं तिरो-
हित दुर्गुणीनीं युक्त परंतु वरवर श्रेष्ठ दिसणारी व्यक्ति जन्माला येईळ किंवा
कित्येक वेळां अगदी फारच काळजीने शिक्षण दिल्यास व्यक्तीतील समा-
जविरोधी गुण ठप्त होतील. परंतु त्या व्यक्तीच्या संततीमध्ये जुने दोष पुन्टां
पुन्हा अगदीं पूर्वीच्या प्रमाणांत उद्भूत झालेले दिसतील. हा आनुवं-
शार्चा नियम इतर शास्त्रातील नियम जितपत अढळ आहेत, तितपत अढळ
आहे ही गोष्ट एकदां आपल्या लक्षांत आली म्हणजे मग समाजनेते अधो
गामी प्रजा होऊं नये म्हणून विवाहाचे नियम बांधून देतील आणि ते व्यक्तीने
याळावयास पाहिजेत. या बाबतींत स्वातंत्र्य देऊन वाटेल त्या तऱ्हेची प्रजा
(०८00 कमक र ०११०-५७ -२०७९७ ७७२७० १९० ४००६७४७३७६ ५. काकितन्या:.62774 कब चायकणधी9७१०४धरष€! वथ4/ ४1 *00५४%१४०/१श १०६2 ४9९७ 496 (शयाशीर0भिधर चाफळ
न पववत
रि
ऱ ल १ भव्कळॉ “ठच कक ७७ र्म्छे अलमत अभकाचचा - । हान सळ पका अभक्त कनवकनुच कसन ची नज
अ (य -, ७ ३. श्व इ कनक र रर
क श्र ॥. ५ "४ | क जे. को च "७ ८) क त आ
र च ी
अ शु. ७ ७ क य र न
पुढाल धिटात टळ्णयाचा घड व्यव का घर दा र्ध
ण क र १00. “०४2 ग प व तो ही 0 00 प >" ग 1 ष्भूः म ।
जळ चळ डं | ची
नर १ वव न तन कमय आड व यी र: महड खर ” ह क वभ मी ग्य अभलठ ० न
अ क्यु” वं १ ईक द र ट् शू डै लोप नश च
१ क रश नग र) : ल्क ग 1) १.१ र) ही य न्न |
ऱ्य वप य का य जनाचे पी ति हा न कोहरन ज्र नत व ७ नना नकर यी ८४ क
(ह वट क त कक ५ तण २ 00 क कलल उगीच यांया झाता
१. जकच क्र > या न
ष्र क काळत ताले. 50 गणयुक्त
र व्ह
> क क खा ी
हे. 1... नच “न्य ह कर पणा हुता तक टेरर प सला दी 70 वटा | प्या नक व्य ज़
१९ गाचा घाळखामाताचा परप घेन स्य विवाह केल्यास प्रजा
क
ुी च कून २ शा उत तून च 1 न प पाण ०४ क्क न त वभ भ ढळू
|) र. 1 न. नती टे |) न * रम डु र्श्तृ द्व सश 1 पारता
क कसो ग ७ व ल अम्ल ही किला (क $ कट. कळक, निम च १ न र व ब व दू न द टि ७ र्त्ध
10... नां ८.३ ल काका धि शह. | बाळ रर | शा कि ऑन नक्की साता
2 न वाध १ य कक. क... शी अमी द र
सेट, रमज, मुन रान वा हण मरणे आणि उरोपांतीळ एक श्रेष्ठ
ऑन आणल्यास चांगली पजा उत्पन्न
इळ काय! चासबर्था शाखे काय मल आहे? म्हणजे कडभेसमु-
ककी 0. बे रत... 1 ण यपा याच लला 2.१. द
चय अ जप्त त कुरवसरु्य कोयला घेणे टितकारक आहे असे शाखे
मागता तरल पळाटनया प्याच्याचे तर मध्यप्रांतांतील नेहरू वगेरे
शी ५ । अ
ब्रायन आपर मटसटामळ जनित्पावन वगरे त्रादाणांशीं विवाह करणें
हितकारक होईल वाय ? नोगोलिक, सामाजिक, आथिक, धेंदाविषयक
वगेरे चाबती तील वपन घे दोन विवा व्यत्तपच्या मागात आडवे येतें
त्यासक्रवी शोख काय व्यवस्था वये; ? हे प्रश्न आपणाला वाटतात तितके
त. उशेना यज न काया क
सोपे नाहीत, असन गट का पटल अरर पाडळे उशा तर्हेचे प्रश्न कोणाही
कन 0 जक मान्य, म क कन न] प मी टं न ह स्य व कन क न टा ह किन
व्यतत उन करावयाचे नसतात. येथे सग्यप्रश्न अस आहे को, आज
उ गर जा वीय विका उतत त्या गटाकी नियाताने पर्पये
ता । कलानी एकसूप मानळ जातात त्या गटांना विवाहाने म्णजे
णी व्यय [् पी व ४ १ टि! « क्र रः | म 4 कृ कक क्म ५३ जग कळ क्री जल की मशिन क्रो
आयुनदान सरामरळ करावी किंबा काय असा यात टा नका त्यक्ष
ग करून, त्याने परिणाम पाटन टरतावयाचया अरा ३६ ण तरी त
पद्धतले पारच भागक आहे. कारण, पर्पगाये पर्ल हलितकारवच होट
अस आअधायासून करत सांगता येणार नाह सपरसाधारणत:ः आ वाक
सुणसक्रमणाचे नियम पाहिळे तर ते अद्या सरमिसळीला पोपक नाहींत.
एका ठिकाणीं अभ्यास करून विद्वानांनी काढलेली अनमान दस्र््या
ठिकाणीं लागू पडतील किंवा नार्ही याची वानवाच. परंतु या विषयाचा
अवघडपणा नजरेस आणून देष्याकरितः त्यांपेकी कांहीं अभ्यासावरून
प हओबजख्लखखक कना पी डी नवी किमोनिकतकोशिनीन
कळ क नी नक 00 १ लवक , अरतळातात तळा कट ने. २ वॉ भरा-प्कानकधश. 2तामूळलक स 002178 क कध मता" कमग
१९ हलहा पितळ न्या1०० 0४ छन ळार्चे 1६७५७
हिंदंचें समाजरचनाशास्त् २२५
निघणारी अनुमानें पुढें देतो. हॅवेलाक' एलिसने आयरिश, स्कॉच, रोग्ळ्शा
आणि वेल्हा या वरवर एक दिसणाऱ्या आणि देदभेदावरून वेगवेगळी
पोथीजात नांवे. पडळेल्या चार गटांतील रांकरांचा अभ्यास केला आहे.
या चार गटांपैकी देखीळ स्कॉव हा. गट इंग्लिश या गटाला, आयरिश
आणि वेल्हा या गटांपेक्षां जास्त जवळचा आदि. यांचे विबाह झाल्यास
अलीकडील सुशिक्षित पद्धतीनें पाहेळे तर स्कॉच व टंग्लिश यांच्या
विवाहापासून होणारी प्रजा जास्त कघूल्ववान व्हावयास पाहिजे, परंतु प्रत्यक्ष
अभ्यास करतांना असें आढळून आळे काँ, रंग्लिदा आणि स्कॉच या दोन
गटांमध्ये संख्येच्या दृष्टीनें जरी पुष्कळसे मिश्रविवाट होत. असळे तरी
कतेत्वाच्या दृष्टीनें असल्या विवा्दांपासून झाळेळी संतति फारच घळलक्या
दर्जाची ठरते. निव्वळ स्कॉच वेशामध्ये ज्या प्रमाणांत श्रेष्ठ गुण दिसून
येतात, त्या प्रमाणांत या संकरामध्ये कोणतेच समाजपोपक गण असळेळे
दिसून येत नाहीत. उलट पाहेळें तर रंग्लिगा-आयरिद संकर प्रजेच्या
रृष्टीनें तितके वाईट ठरत नाहींत. मग प्रन असा येतो को, शस स्कॉन
वंदा कतुत्ववान, शुद्ध रंग्रज बंश तितकाऱच कतेत्ववान, दोन्टीही रबतान पार
दूरचे नव्हेत. ही सर्व राने असतांना, पोटजातीचे डागर ऊपवसांये
एकीकरण करून सबंध ग्रेरबिटस एकवशीय करून त्याथी स टग कार.
ण्याची ही एक सोपी सोय असतांना, संकरप्रजा नाकती होते असं उत्तर
हवेलाक एलिसर्ने कां काढलें ९ अशी प्रजा नाकती झाली खरी. त्याचच-
भ्रमार्णे इंग्लिरहा व यूरोपांतील इतर गट यांच्यामध्ये झालेल्या संकरांचा
विचार करतां त्या ग्हस्थाला असं दिसून आळं काँ, * टोग्लळशा आणि फेच
या दोन गटांमध्ये झाळेळे संकर जास्त पाळदायी झाले. त्याने रंग्ठंडमधीळ
वेगवेगळे परगणे घेऊन त्यांचा देखील अभ्यास केला आहे. ती चर्या
आमच्या समाजांत जे कोणी वेवादिक बाबतींत सुघारणा करूं रज्छितात
त्यांना अभ्यास करावयाची इच्छा असल्यास अभ्यास करावयाची पराव
या दृष्टीनें फारच बोधकारक होईल. परंतु वशी कांहीही दच्छा नरा
नुसतीच समाजसुधारणा करावयाची असल्यास तो प्रभ फारच वेगळा जा.
कि 4 & डापतशर्ा लश, ४९०३७ ७४ ११७४००० 111, रि
हृ ल 0800४ जा ७ा.वा 8) 8816०00001 ७४ ४, १, गटा”,
भयानक
२२९६ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
भगोरलिक अडचणींचे तसेंच आहे. भौगोलिकदृष्ट्या विचार
करूं लागलें, तर एका अक्षांशांत राहणाऱ्या व्यक्तींच्या शुक्तविंदूतीळ जीवन-
गोंलकांची (४९००७७ ) निवड ज्या तऱ्हेने होईल, त्याच तऱ्हेनं दुसऱ्या
अक्षांद्यांत राहणाऱ्या व्यक्तींच्या जीवनगोलकांचची निवड होत जाईल असे नव्हे.
समजा, आपण जाति अशी घेऊं कौ, तिच्या दोन शाखा एथ्वीवरील अगदी
परस्परविरुद्ध अद्या ठिकाणीं बसती करून राहिल्या आहेत आणि दोनही
ठिकाणीं जीवनार्थकल्ह आणि त्यामुळे प्रजेची निवड परस्परविरुद्ध
स्थितींत चाळली आहे. कांहीं जीवनगोलक जे परस्परांशी असहकारी
स्थितींत ( 91९00811४७ ) असतात, त्यांपैकीं एकाऱची. निवड एका क्षेत्रांत
होईल आणि दुसऱ्याची निवड दुसऱ्या क्षेत्रांत होईल. म्हणजे जो गुण
पहिल्या ठिकाणीं वाढत जाईल, तो गुण दुसऱ्या ठिकाणीं कमी होत जाईल
आणि उळ्ट जो पहिल्या ठिकाणीं कमी होत जाईल, तो गुण दुसर्या
ठिकाणीं वाढत जाईल. या अत्यंत वेगळ्या तऱ्हेने निवड होत गेलेल्या
दोन जातींमध्ये वांदिक साम्य असूं शकेळ काय १ तिर्यक् योनीतीळ अगर्दी
सोपें उदाहरण व्याववाचें तर समजा कीं, एकच सश्याची जात उष्ण आणि
शीतकारिबंधांत वाढली गेळी. शीतकटिबंधांत जगत् बर्फाच्छादित असल्या"
कारणानें तेथे पांढऱ्या स्वच्छ रंगांच्या सश्ांची निवड होऊन दुसऱ्या
कोणत्याही रंगाचे ससे मारळे जातील. येथें पांढर्या रंगाच्या जीवनगोल-
कांची सारखी निवड होत जाऊन सवे सद्यांची प्रजा हळूहळू पांढर्या
रंगांचे बावतींतच शुद्ध होत जाईल. या प्रजेची इतर प्रजेशीं मिसळ झाली
तरी पुन्हां पांढरा आणि इतर रंगही अशुद्ध होत जातील, हाच नियम
मानवी वंद्यांतही लागू आहे. म्हणून दोन वंद्य फार काळ अद्या स्थितीत
राहिल्यास या दोन वंद्यांमध्ये जीवनगोलकांच्या दृ्ीने जास्त जास्तच
वैधर्म्य वाढत जाऊन दोन्हीही आनुवंशाच्या दृष्टीनं विभक्त होत जातील.
म्हणून आम्ही म्हणतो कीं, भोगोलिक फरक हे विवाहाचा विचार करतांना
लक्षांत घ्यावयास पाहिजेत. मग आमच्या जहाल सुधारक बेधूंना कांहीं वाटो !
सामाजिक अडचणी येतात असें जे म्हणतात, त्यांचा सुद्दाच आमच्या
फारसा लक्षांत येत नाहीं. कोणत्याही गटांतून बाहेर फुटून जाणारे लोक
दोन तऱ्हेचे असतात, एक म्हणजे गटांतील श्रेष्ठ पुरुष वरच्या गटांत जाऊ
हिंदूचे समाजरचनाशास््र २२७
'इच्छितील, अगर गटांतीळ फार हलके लोक त्याहून खालच्या गटांत जाऊं
इच्छितील. या दोनदी तऱ्हेचे लोक समाजांत फारच थोडे असतात. शी
स्थिति जातियुक्त अगर जातिदहीन दोनदी तर्हेच्या समाजांत असते. हे
थोडे लोक खाळून वर गेळे अगर वरून खालीं गेळे तरी सर्वसाधारण
समाचाचा तादरा फायदा असा कांहीच नसतो. समाजांतील खालच्या
वर्गातील पुरुष उच्च वगोत प्रविष्ट झाल्यास त्याचा निवेश होतो, ही गोष्ट
आम्हीं दाखाविलळींच आहे. या स्थितीलाच हिंदंच्या पारभापेंत बोलावयाचे
तर असें म्हणतां येईल कीं, प्रतिलोम संकर दे समाजशास्त्ररषटया त्याज्य
आदित. उच्चवणीय लोकांनीं दीनवणींथ स्त्रियांशी केलेल्या विवाहांना
प्रत्यक्ष पद्धतीने केळेला अभ्यास कोठे उपलब्ब आहे. असे वाटत नाही.
परंतु तसा उपलब्ध होईपर्यत त्या बाबतींत निश्चय करणे इष्ट नाहीं. आर्य-
वाड्ययाच्या दृष्टीने विचार केल्यास अनुलोम संकरांपासून, केव्हां केव्हां श्रेष्ठ
प्रजा उत्पन्न होईल असे सानण्याकडे प्राययोनांचा कळ दिसतो अर्से दिसून
येईल. मनु म्हणतो,
८: अनायांयां संमुत्मन्नो ब्रादाणासु यटच्छया ।
व्राहमण्यामप्यनारयातत शत्रेसस्ल केतिचेसधवेत् ।॥
जातो नार्यांमनायांयां आर्यादार्या भवेट्गुणेः ।
जातोप्यनायांदा्यायामनार्य इति निश्चय:
वरिष्ठ पुरुषाने कनिष्ठ स्त्रीशी सेवे केल्यास कित्येक वेळां सर्तात चांगली
दोऊ शकेल. परंतु कनिष्ठ पुरुप्नाने वरिष्ठ स्नीशी संबेध केल्यास संतति
निश्चित वाईटच होणार असे मनु म्हणतो. अद्या तय्ेचे विचार डॉ. सी.
बी. डेव्हनपोर्ट याने प्रदर्शित केळेळे आपल. परंतु त्यांचा अभ्यास केल्या-
शिवाय मत देणें बरे नव्हे !
हिंदुसमाजाचे बाबतींत सामाजिक अडचगीचा विचार करावयाचा अर्से
ठराविळे, तर पुष्कळच भानगडी उत्पन्न टोतात. दिंद्समाजामरथ्ये फकत वरचा
खग आणि खालचा वगग या बाबतचा पक्ष नसून, ते वर्ग पुन्हां आनुव
तयळकळळता ला ी १७४-. ७ ७७ ७८&-,
3.0 4240» .: हू अ,
"६
ग ला 50लची रष्टाठण0 ७7 .७एकाठलर
२ (पशा 10 0७1७000 ८ 60७1103 ७१ 1)8ए0001300
२२८ हिंदूंचे समाजरचनाशास्र
शिक अशा जातींमध्ये विभागले गेळेळे आहेत. अद्या विभागणीमर्ध्ये घर्री-
शास्त्रज्ञांचा कांहीतरी हेतु असून तो त्या पद्धतीनें सिद्ध होत असेल तर तो.
. समांज पूर्ण शास्त्रीय आहे असं मानणे भाग आहे. रसेल म्हणतो, “ एकाद्या
त विशिष्ट हेतु मनांत ठेवून त्या हेतूच्या सिद्धीकरतां विवक्षित घटना
( उिपफपळपा&) ज्या समाजांत बुद्धिपुरःसर घडवून आणली गेळेली असेल
त्याच समाजाला शास्त्रीयसमाज असें नांव देतां येईल. ? या पद्धतीलाच
आमच्या. समाजा'ची काळजी घेणारे राष्ट्रवीर पोथीजात समाज असें म्हणतात.
आज त्या समाजांत ढवळाढवळ करावयास सांगावयाची, तर हिंडसमाज-
खघरनेला काहा ध्येय नाहीं अगर तें ध्येय त्या रचनेच्या हातून सिद्ध होत
नाहीं, या दोहोपकों एक कोणतातरी विकल्प सिद्ध करावयास पाहिजे. प्रथ-
मतः कोठल्याही समाजाऱचे चार थर पडतात असें मानल्यास, डॉ. हस्टच्या
मताने मध्यस आणि हलके असे जे नव्वद टक्के ठोक त्यांना आपण झूद्र
या ससुव्चयात्मक नांवानें संबोधू, परंतु हाही सर्वे वर्ग कांहीं एकरूप नव्हें
त्या वयामध्ये दखाल अधरोत्तर व्यवती आहेतच. बाकी उरलेले जे दहा टक्के
लोक ते वुद्धिवशिष्ट्याच्या चढउतारीनें सुख्यतः तीन वर्गात विभागले
जातील. त्या वगोमध्येंही पुन्हा बऱ्याच आंतरजाती येतील, या चार थरा-
नांच जातेहीन समाजामध्ये शारीरशवतीनें काम करणारा वर्ग, (0४६०१1
180प7) कलाकोराल्या*ची कामे करणारा वर्ग, (झल सत (7408119171)
भांडवल्वाला वर्ग ( ४६० डा ) आणि बदुद्धिजीवि वर्ग ( 070165-
४1078: 0185565 ) अशीं नांवे देतात. त्याचच थरांना थोड्याशा फरकानं
हिंदूच्या ससाजरचनेमध्यें ब्राह्मण, क्षलिय, वेश्य, द्द आणि अतिश्द्र अशी
नांवें दिलेलीं आहेत. परंतु थरामध्ये पुन्हा पोटजाति नांवाचे बारीक बारीक
सघ उत्पन्न झालेले दिसून येतात.
या संघासंवंधी म्हणजे जातिभेदासंबंधीं प्राणिशास्त्राच्या आणि आनुवं-
याच्या सानाच्या अभावी पोवोत्य आणि पाश्चात्य लेखकांकडून इतर्के पांढ-
र््यावर काळें केळे गेलेलं आहे कीं, त्या गोंधळांतून कांही निष्कर्ष निघेळ
» अस आम्हास वाटत नाही. जीवशास्त्रइष्टया सजाति आणि विजाति गर कसे
"णी प्णििाारणार्णारणारशारशार्शाररशारशॉशिशिशििशणिणाणण ण??0१॥??0प?”?”??ा0ाूूू--
१ उखंर्यारीठ 010०७ ७ 585560,
हिंदूंचे समाजरःचनाशास्त्र २२९
तयार होतात, ती पद्धति आम्ही पूर्वी सांगितलीचः आहे. आजपर्यंत जाति-
भेदासंबंधीं काय काय कल्पना प्रसृत केल्या गेल्या आहेत. त्याचे विस्तृत परी-
क्षण जातिभेदपकरणीं करू, येथे एकवणीच परंत भिन्नजातीय असलेल्या
गटांमध्ये मिश्रविवाह करण्याचें ठरविल्यास काय काय गोष्टींचा विचार करा-
बर्यास पाहिजे तें पाहू.
या पोटजातींचें एकीकरण करण्याचे बाबतीत पुढीळ प्रश्नांचा विचार
करावा लागेल: (१) आज ज्यांची एकवर्णीय म्हणून परिगणना होते त्या भिन्न-
जाता कधीकाळी एक वंद्यांतर्गत होत्या काय १
४२ एकीकरणाचे पुढें (२) त्या भिन्षजाति एकवंशिय असतील तर
आलेले हेतू आणि त्यांचें लांचे विभक्वीकरण काय तत्त्वावर झालें
खंडन काणत्या काळी झाले, त्यानेतर किती पिढ्या
रऊन सल्या, त्या पिढ्या झाल्यानंतरही
'समानवेशीय रहातात किंवा एकाच वंशाचे उपवंदा दोतात. त्यांच्या जीवन-
गोलकांची निवड काय पद्धतीने टोत गेली. या सर्व मुद्रांचा विचार करणें
भाग पडळ, (२३) त्या जाति जर सुळांतचच एकवंशीय नसतीळ तर दी भिन्न-
वशाय प्रजा काय कारणाने एका गटांत अंतभत झाली आणि तीं कारणे
, त्यांना एकवशीय बनविण्यास समर्थ आदेत काय १ त्या संस्कृतीने तरी समान
साल्या असतील अगर एकाच स्पाचे धेंद करू लागल्या म्हणून तरी समान
झाल्या असतील १
शे
समाजसुधारक नांवाचा जो प्राणीवग शिंडसमाजांत उत्पन्न झाळेला आहे
त्याचे म्हणणे असें कीं, हे गट पूर्वी एकरूप असून वेगवेगळ्या अनेक कार-
णास्तव विभिन्न झाळे. एक शास्त्रीबोबा' सांगतात की, “ आचार, व्यवसाय
आहार, उपास्य, क्रांति, उत्पात अश्या अनेक कारणांनी जाति बनतात. एका
सुख्य जातीमध्ये अनेक पोटजाती ही आहेत. ' शास्त्रीबोबांच्या मतानें त्यांनीं
जी कारणपरंपरा सांगितली त्या परंपरेच्या अनुरोधाने मख्य जाति बनतात
सग त्या जातीत पोटजाति काय करणाने उत्पन्न झाल्या, याचा खुलासा
ब्यागा
१ कपल ७४.12 1,955
२ घमशास्रमंथन- दिवेकर
क कटी न्न (१ रक १९९०000१00 सप्ता १६ लव लयकतदात्यानीमिे.
४२९३० ' हिंदूंचे समाजरचनाशास्र
शास्त्रींबोबांनीं दुसरें एकादे मंथन प्रसिद्ध करून करावा, असों! शा स्व
लोकांचा मुख्य मुद्दा असा कों, पूर्वी जे एक होते त्यांनीं पुन्हां एक होण्याला
हरकत काय म्हणून असावी ? मानवेतर जातींत जो कांही प्रकार दिसतो
त्यावरून त्यांच्या एकीकरणाला सृष्टीचा विरोध आहे खास ! कुला हा लाड-
. ज्याच्या वंद्यांतीळ आहे असे प्राणिशाखज्ञ म्हणतात. परंतु पूर्वी एकवशीय
असलेला कुत्रा व लांडगा यांचें एकीकरण करण्याचा सृष्टींत प्रयत्न झाळेला
दिसत नाहीं ! महाराष्ट्रापुरते पाहिलें तरी महाराष्ट्रांत आज त्राह्मण या नांवाने
' झोळखिल्या जाणाऱ्या ज्या देशस्थ, कोकणस्थ, कऱ्हाडे, देवरुखे, सारस्वत--
, आणि सारस्वतांचे विविध भेद या प्रमुख जाति, त्या मूलतः एकवश्ीय
. होत्या असा कांहीं शोध आजच्या सुधारकांनी लाविला आहे काय £ ही
गोष्ट दाखविणे अशक्य आहे असें आमचें स्पष्ट मत आहे. परतु ' तुष्यतु
दुर्जन न्यायाने ह्या एकवश्शीय मानल्या तरीही त्यांच्यातील जीवनगोलं-
कांची निवड कोणत्या तऱ्हेने झाली हें पहावयास पाहिजे. चन्वित्पावन कोंक-
णस्थ ही जाति घेतल्यास असें दिसून येईल कीं, मत्स्यपुराणकाळीं म्हणजे
। सरासरी पंधराशे वर्षांपूर्वी या जातीची वेगळी परिगणना झालेली होती.
म्हणजे त्या जातीची आज जवळजवळ पन्नास पिढ्या एका पद्धतीनें निवड
होत चालली आहे. आज पाहिलें तर हा वर्ग बुद्धि या गुणाला शुद्ध होत
चालला आहे. सर्वसाधारण विद्दत्ता ( 8ळे ०979 3 अगर बुद्धीची
तीञता हा गुण आनुवंदिक' आहे. अक्षया घराण्यांचा अभ्यास झाला पाहिजे.
याचा अर्थ असा कीं, सर्वसाधारण समाजामध्ये बुद्धिमंतांचें जे प्रमाण पडेल
त्यापेक्षां या जातिमध्यें जास्त ग्रमाण पडावयास पाहिजे. आजपर्यंत जगा-
मध्ये श्रेष्ट पुर्षांची सर्वात जास्त देंकडेंवारी राजघराण्यांत पडत असे, असे
डा. हस्ट, डॉ. वुड वगेरेंचे मत आहे, डो. हस्टेच्या मताने राजघरा-
ण्यांत दोंकडा बत्तीस हे सर्वसाधारण समाजापेक्षा श्रेष्ठ असे पुरुष निर्माण
"ण्याचे प्रमाण पडते. कोकणस्थ जातीचा गणितागत पद्धतीने अभ्यास
केल्यास वद्धिमतांची प्रमाणवारी इतपत पडेल असें आम्हांला वाटते. ही गोष्ट
२ एप०8 07 1068 11026; पिशढता४8ाए ४०पाप७ 5४ ठिय फळाला
2७107.
२ .पल्पल्व्याए य पळवा 39.
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र २३१९.
चित्पावन ब्राह्मणांच्या बाबतींत खरी नाही, असें त्या वगाचे शात्रू देखील
स्हणतीलस आम्हांला वाटत नाहीं. दुसरा तत्समान मानळा गेळेला वर्ग म्हणजे
अनेक शाखानुयायी देशस्थ वर्ग हा दोय. त्या वगाची निवड सुख्यर
खानदानी या शब्दाने जे सामाजिक गुण प्रतीत होतात त्या गुणाला झाळेळी
दिसते. अश्या तर्हेनें जे है वर्ग वेगळे झाळे आहेत, त्या वगीचें एकीकरण
केल्यास हिंदुसमाज संघटित होईल, असें कित्येकांचे म्हणणें आहे !
यांचें एकीकरण करावयाचे तर मुख्यतः दोन प्रश्नांचा विचार करावा
लागेल. (१) ह्या जाति आतां उपवंद झाल्या आहेत काव १ (२)
यांच्या एकीकरणाने आज आहे त्यापेक्षां समाजाची स्थिति जास्त चांगळी
होईल काय १ अळीकडे कोणताही फरक दोत असेल तर त्या स्थितीला चांगळी
स्थिति असें म्हणण्याची जी प्र्र्ति पडत चाळली आहे ती अत्यंत घातुक
आहे. सजाति आणि विजाति कशा बनत जातात, यांचे जे नियम आम्ही.
पूर्वी दिळेठे आहेत, त्यावरून आमचे स्वतःचे मत असे झालेलं आहे का
या सर्वे जाति उपवशच होत. उपवशाचचा आंकडा किती असावा यारास-
घानें कांदीं एक मयादा सप्टीन घाळून दिल्याचे आमच्या आढळांत ना,
आंतरजातीय विवाह होणे दृष्ट आदे असं म्हणणाऱ्या बगाकडून त्या बगाच्या
मताने इष्ट पळकशास्त्र म्हणाव पण ते आंतरजातीय विवाहान कस घटन
येईल, या गोष्टींचा खुलासा मात्र होत नाही ! येथ प्रश्न असा आहे की, समाजा-
मध्ये वर्गवारी असावी किंवा नाहीं ? आम्ही पूर्वी सांगितलेच आहे कीं, समा-
जाऱची पहिली गरज म्हणजे व्यवस्था आणि वगवबारी हीच आहे. अशी
कांहींना कांही तरी तत्त्वावर वर्गवारी असावयास पाहिजे अस पाश्वात्य ठेख-
कांचें देखील आतां मत बनत 'चालळे आहे. इतर प्राणिवर्गाची ज्याप्र-
मार्णे अभ्यासू विद्वानांकडून विभागणी केळी जाते, त्याप्रमाणे या नावतीत
विभागणी सांकेतिक तत्त्वावर होणार आणि पुढे तीज्य विभागणी कांही पिढ्या
गेल्यानंतर स्थिर होणार. कांहींतरी निश्चित संकेत ( 80 का७ए ) धरूनचच
विभागणी करावयास पाहिजे, असे मत बेब काक आणि क्लासेन यांनीं दिळळें
टत (0--700020७ ७७000 पवाक ७० क 91“.096-..3.
२ ॥९७७ ४07 8पळ्णाट एठ?0ण९फ 0४ कात, जिजखापएतीठ ठल ७४
3१३5७]; 30 0०व टल ७० 6 8&पएवक जे पढाव ७ "पाटला
36टडकटषीला 0 वढ ७ 0४ हे. १.७ 1०0,
२३२ * हिंदूंचे समाजरचनाशास््र
आहे. ते अंथकार म्हणतात, “ सुरवातीसच हें सांगून ठेविलें पाहिजे की,
संकरापासून उतन्न होणारी नापीकता ही पूर्ण नापीकतेपासून पूरण सुपीकते-
पर्यैत सर्व स्वर्पाची असते ? म्हणून ही गोष्ट लक्षांत येईल कीं, नापीकता
उत्पन्न होणें अगर न होणें हें तत्व जातींना विभागणींचे साधन म्हणून
लावतां येत नाहीं. म्हणून कांहीतरी पोथीजात विभागणीचे तत्त्व उत्पन्न
करावें लागतें, ( 8पर् & 870 ”णिवा 0008 111४801008 8760180 य अशा
तर्हेनें पहातां दिसून येईल कीं, जाति उत्पन्न करणें सामाजिकदृष्ट्या हित-
कारक आहे. हें तत्त्व माहीत अतून देखील ते जातिसंघटित समाज वनवि-
ण्याला-आमच्या इकडील सुंधारकांप्रमाणेच-काय पोरकट तत्त्वांवर विरोध
करतात, हें पाहिले म्हणजे मनुष्यप्राण्याच्या दुराग्रही स्वमावाबद्दळ कौतुक
वाटल्याशिवाय रहात नाहीं !
_ जर कांहीं निवडक व्यक्तींचा संघ इतर सर्वसाधारण लोकसंख्येपासून
विगैक्त केळा आणि त्यांची विवाहपद्धतीनें वद्ध अशी सुप्रजायुक्त जाति बन-
विळी, तर विढ्यातुपिढ्या त्या जातींमध्ये इतर सर्वसाधारण समाजाच्या
मानाने श्रेष्ठत्व राखतां येईल यांत कांहीं संराय नाहीं, या जातीमध्ये निपज-
णाऱ्यांत खरोखर बुद्धिमंतांची आणि कतृत्ववानांची रोंकडेंवारी जास्त राहून
त्यामुळे ससमजाची बौद्धिक आणि नेतिक प्रगति फार झपाट्याने होईल. अशा
तर्हेनें जास्त लायक लोक एका बाजूला निवडून काढले म्हणजे अथातच
कमी लायक आपोआप वेगळे पडतील, अक्या तर्हेनें विभागणीच्या मूल-
तत्त्वावर एक सप्रजायुक्त जाति उत्पन्न करणें जर फायदेशीर असेळ, तर
त्याच तत्त्वावर प्रागिश्यास्र, कामशास्त्र, अर्थशास्त्र, सप्रजाशास्त्र, वगेरेनी
घाळून दिलेल्या मर्यादा पाळून हिंदूंच्यासारखा जातियुक्त समाज कां करू
नये, दे आम्हांला तरी समजत नाहीं. असा समाज झाल्यानंतर प्रकृष्ट गटांना
असे धंदे लावून द्यावयाचे कीं, दर पिढीला त्यांची संख्या वाढत जाईल
आणि निकृष्ट गटांना असे धंदे लावून द्यावया'चे कीं, दर पिढीला त्यांची
संख्या कमी होत जाईल. अदक्या तर्हेनें समाजाच्या दोनही टोकांशीं सुप्रजा
९ (66005 07 8500०0 90 (8180587.
_ रे 'ठ€त ठा हडप रर्थाठाणा) ७9 ओरथक्रांणा 1)80"ना0,
२ 10ंत,
हिंदच समाजरचनाशास्त्र २३३
'जननद्यास्राचा दोन तर्हेने उपयोग केल्यास समाज हळूइळू सुधांरत जाईल,
परंत ही गोष्ट झट्पट होणारी नव्हे,
जातिभेदाच्या विरुद्ध दिदुस्थानांताल समाजसुवारक आण ख्विस्ती पर-
यरेत वाढलेला पाश्लात्य ठेखकवर्ग यांच्याकडून जे कांही आक्षेप पुढें केले
जातात त्यांचें क्रमऱ: परीक्षण करता.
(१) अद्या तऱ्हेच्या सुप्रजाश्यास्त्राच्या तत्वावर जाति निमाण कराव-
याच्या तर त्या जातींतील तरुण पुरुपांना आणि स्त्रियांना, दतर जातीतालि
तरुण परुष आणि स्त्रिया यांच्यापासून विभक्त कराबें लागेल; तरच त्यांचे
अमापञआपपसात हो णारे विवाह थांबतील, अस साळ म्णजे रंतर रोट तीळ
व्यक्तींना त्या गटांत प्रवेशा करतां येणार नाहीं, नाटीतर आसमल्या समाजा-
तीळ वणीतरवादी पंडीत म्हणतात त्याप्रमाणे इतर गटांतील कांही निवडक
व्यक्तींना या गटांत प्रवेश करू यावा लागेल. परंतु येथे प्रेम आणि पक्ष-
पात या दोन बठींसुळें घोटाळा उत्पन्न होईल. पुष्कळ वेळां त्या जातींत
रहाण्याळा नाळायक असळेल्या व्यक्तींना प्रेमासुळे बाळवून दिलं जाणार
नाहीं आणि पक्षपातामुळें इतर व्यक्तींचा प्रबेशा त्या जातीसध्ये होऊ दिला
जाणार नाहीं. एका जातींतील व्यक्तींनी विवाहाच्या बाबतील दुसऱ्या जातात
भ्रवेशा कां करूं ने, याचे दिग्दडशांन त्रोटक रीतीने आग्टी पूर्वी कोळेच आहे
तें सविस्तर रीतीनें पुढें करू. जी गोष्ट मुळी भघट़ूच नये त्या बाबतीत
प्रेम तरी कशाचे आणि पक्षपात तरी कशार्चा १ खरोखर निसगतः जात्य-
तराचा प्रश्न खाळील थरांतील व्यक्ति ज्या वेळीं आपल्या कतृत्वाने वरच्या
थरांत जाऊं इच्छिते अगर वरच्या थरांतीळ व्यक्ति आपल्या नाकतेपणासुळे
अवर संस्कृतीचा स्वीकार करूं दइज्छिते, त्या वेळींच उत्पन्न होतो. एकाच
थरांतीळ दोन जातींतील व्यक्तींना आपली जाति सोडून तत्समान दुसर्या
जातींत प्रवेश करून कांहींच फायदा नसल्याकारणार्ने, तर्से करण्याची
जरूर सहसा व्यक्तींना भासत नाहीं. अथात् प्रेमणासत्र हआहेच. परतु
ग्रेम नांवाच्या मानवी मेदेत किवित्काळ येणाऱ्या बेटाच्या लटहरीग्गातर्
समाजरचना बदलण्याचे कांहींच कारण नाहीं. रसेल उंहणतो, “शास्त्रीय
७ 2साछ 78 छासकणोध्हयीया-
२ उलंरएयींठ ०प1)०० 0४ 3०00७॥ते 1१६३७].
२३४ ___ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
पद्धतीवर उभारलेल्या समाजामध्ये काव्य हें यंत्रशक्तिइतकेच महत्वार्चे
आणि प्रेम हें शास्त्रीय शोधाइतकेंच महत्त्वाचे, अश्या कल्पनांना थारा
देतां येणार नाहीं. कोणा एकाद्या धाडशी व्यक्तीनं अश्या कल्पना सांग-
ण्यास सुरुवात केली, तर त्या बडबडीकडे दुलक्ष केलें जाईल,” दुसरा मुद्दा
'जो तरुणतरुणींना एकमेकांपासून दूर ठेविलें पाहिजे हा, त्यासंबंधी
इतकेच सांगाबयाचे की, ही गोष्ट पाश्चात्य लेखकांना वाटते तितकी अव-
घड नाहीं. हीच गोष्ट हिंदुस्थानांतीळ जातिभेदाने प्रत्येक दिंड व्यक्तीच्या
करणांत बाणवून त्या व्यक्तीकडून दुसरें कोणतेही बंधन न ठेवतां
आ'वरणांतही आणविली आहे. याकरतांच कमीअधिक प्रमाणांत नित्य
आणि नैमित्तिक अस्पृश्यताही पण समाजांत रूढमूळल झालेली आहे आणि
याच्याच अनेक कारणांपेकीं बालविवाहाचें अस्तित्व हेंही पण एक कारण आहे
(२) जर या जातींतील उत्पादन इतर जातींत होणाऱ्या उत्पादना-
पेक्षां जास्त झपाट्यानं होईल, तर ती स्थिति हितकारक ठरेल यांत कांही
शका नाहीं. परंतु ती गोष्ट कशी घडवून आणतां येईल १ आज सुधारलेली
राष्ट्र श्रेष्ठ प्रजांची संख्या कमी कमी होत चालल्यामुळे अधोगतीच्या
मार्गाला लागलीं आहेत. त्यांना म्हणजे श्रेष्ठांना इतर प्रजेपासून जर विभक्त
केळे तर त्यांची संख्या कमी होईल कीं जास्त होईल हें पहावयास पाहिजे.
जर या जातीला तिचा असा नियत धंदा लावून दिला म्हणजे तो धंदा कर-
ण्याचा हक इतर कोणत्याही जातीला ठेवला नाहीं, तर त्या जातीची प्रजा
जास्त झपास्याने बाढेळ, समजा, आपण कांहीं तरी युक्ति करून अशा
तऱ्हेच्या जातीच्या उत्पादनाची गति वाढवू शकलो तरी त्याबरोबरच
हलक्या प्रजेचे उत्पादन कमी व्हावयास पाहिजे, तरच राष्ट्राची खरोखर
प्रगति होत जाईल, हे जे वर मुद्दे सांगितले ते कांहींसे अज्ञानाने आणि
कांहींसे गैरसमजाने पुढें आळे आहेत असें वाटतें. हे पाश्चात्य लेखक एक
सुप्रजायुक्त जाति आणि इतर जातिहीन समाज अशी विभागणी करीत
आहेत. एका*च समाजामध्ये जातिहीन आणि जातियुक्त अशी विभागणी अर्था-
१ झेव्राणपवानकाळा 0 एछिटडटुला७ उघ 8 ७० जी णाचे वेव एप
३५७४५९॥॥1112.
२ वेत पिल ठपटुण्पांठ ए90000 ७४ व] 12७0पफा0,
हिंदूचे समाजरचनाशास्त्र २२६८
तच अनेक शोंधळ उत्पन्न करील, परंतु सवच समाज जातयु्ते बन वेल्यास
ग्रत्येक जातीवर आपली प्रजा उत्सनन करण्याची जबाबदारी पट्टन समाज
एकसारखा सुव्यस्थित असा रददात जाईल. वर मजर डाविन यांनीं आण-
छेल्या एकनएक मुद्यांचा हिंदु समाज शास्त्रज्ञांनी विचार केळेला आहे
त्यांनीं जातीय विभागणी केळेली आहे; प्रजांच एकमवगशी प्रमाण बदळणार
नाहीं, अशी व्यवस्था केलेली आहे; जातीना (नयत धंदे लावन दिलेले आहेत.
येथें आम्ही आमच्या पोर्वात्स आणि पादन त्स बजना उतको विनाते करता
कीं, समाजशास्त्र म्हणजे काय हे समजावून घ्यावयाचे असल्याच त्यांनी
मनुस्मृति जरूर वाचावी, फेडारक नित्शे म्हणतो. “अशा तम्टेन सन समा-
जाची कल्पना ज्याने केळी ता मजुष्य निता २६” अंतःकरणाचा आणि
इतरांच्या सहस्त्रपट बुद्धिमंत असेळ; ही गोष्ट ताबडतोब लक्षांत यते. नचा
करार हा ग्रंथ मनुस्मृतीच्या शेजारी ठेवल्यास किती खुद्र दिसतो आणि
त्याला केवढी दुगंधी येते! '
(३) अशा तर्हेची जाते उसन्न कल्यारा जातिहीन समाजाला त्या
जातीबद्दल मत्सर वाटूं लॉगेळ. या जातीन काव्य, तच्वशान;, कवा गाग्जि
वाड्यय या गोष्टींकडेच लक्ष दिल्यास अथातच त्या जातीला संमाजालर
वचचक राहीळ. परंतु त्या जातीला चाळ, राजकारण, रागाजकारण वगेरे
चळवळींत भाग घेतां येणार नाहीं. दी जाति राख्येन लहान असावयास
पाहिजे. अश्या तऱ्हेच्या जातीय तच्वज्ञानाचा तकदृष्टया विचार करावया'चा
तर एक्क जाति निर्माण करून भागणार नादी, तर एकायया जिन्याममाण
एकावर एक अशी जातींची प्रणाळीच उत्पन करावी लागेल. लागली तर
लागली, शास्त्रांनी जर एकादा सिद्धांत वाढला तर तो. इतर समजुती
करितां सोडन देणें दृष्ट नाही असें आम मत आहे. या सुय्यांतीळ प्रत्मेक
आक्षेप फारच विचित्र स्वख्पांचा आदे. एकच जाति. वेगळी केल्यास
, मत्सर वाढेल, परंतु सर्वच समाज जर जातिमय बनावेला तर मत्सर वा
ण्याचे काय कारण ! उच्च जातीबद्दळ इतरांना मत्सर वाटू लागेल टे म्टणण-
ही थोडेसे विचित्र आहे. मत्सर हा मागवी गुण असल्याकारणाने अजथ
म्हणून कोणत्याही कारणाकरितां कमी अधिक भाव असेल तेथ मत्सर उसन्न
ळक कार कक खा
१ प७७ ६७1१५, ७9 तिळोऊ ७7 शिल्तेणयल ०25010
की
५३६ हिंदूंचे समाजरचनादास्त्र
. होणारच, आजच्या जातिहीन समाजामध्ये मत्सर हा गुण नष्ट झाला आहे
काय £ आज इतर राष्ट्रांमधून श्रीमंतांनी मिळविळेळी संपत्ति आपल्या
. खिश्यांत कशी जाईल, याची जो खालचा वर्ग विवंचना करीत असतो
त्यामध्ये मत्सराचा भाग सुळींच नसतो असे आम्हांला वाटत नाहीं, अंतर्गत
बखेडा माजविण्याची भीति घाळून राष्ट्राकडून वाटेळ तशी खंडणी उकळ-
ण्याचे जे प्रयत्न मजूरसंघांकडून केळे जातात, ते कश्याकरतां असतात १
मत्सर हा गुण नाहीसा करावयाचा तर एकूणएक मनुष्यप्राणी एका पात-
ळीत आणावयास पाहिजेत. तें दाक्य असल्यास मत्सरभावाची भाषा बोलावी,
नाहीं तर अशा तऱ्हेचा पोरकट मुद्दा पुढें आणूं नये. सुप्रजायुक्त जातीने
समाजांत काय काय गोष्टी कराव्या, तें साहेबाच्या भाषेंत बर सांगितळेळेच
आहे ! आणि म्हणूनच आम्ही म्हणत असता को, ब्राह्मण जातीने आपली
: संस्क्ाति रक्षण करण्याचें कार्य टाकून राजकारण, समाजसुधारणा वगैरे भान- '
एकोणीस आणि वीस या गातकांर्त
गर्डीत पडूं नये. तर्कशास्त्रदृष्टया जी जातिप्रणाळी हितकारक ठरेळ असें
गाक्षात्य मानतात, तीच जातिपद्धति हिंदुसमाजानें उत्पन्न करून टिकवून
- दाखविली आहे.
( ४ ) पाश्चात्यांनीं पुढें आणलेळे इतर आक्षेप पाहिले म्हणजे हे .
शास्त्रशच लिहीत आहेत किंवा काय अश्यी दोंका येऊं लागते ! (अ)
“समाजांत सर्व व्यक्तींना समान संधि मिळाली पाहिजे,” असें मत प्रचलित
होऊं लागळें आहे. किती सुंदर चर्चा ही ! समाजांत वेळोवेळीं प्रचलित
होणारी मतें हीं समाजाला हितकारकचच असतात हा यांतीळ गर्भित अस-
ठेला सुद्दा एकदां कोणींतरी समाजांच्या उत्कांत्यांना लावून पहावा. ज्या
समाजांचा जगांतून नाश झाला असें म्हणतात, त्यांचाही कारभार लोक-
कड
मताप्रमाणे चालत असे. ल कसत हे हितकारक पद्धतीच दर्शविते, हा
४१.
लि सुदा अजून सिद्ध व्हावयाचा आहे..
(आ) “हलक्या लोकांना अद्या तऱ्हेची सुप्रजायुक्त जाति कां करावी हें
कळणार नाहीं.” हलक्या लोकांना शाळा कां भरवाव्या, स्वच्छता कां ठेवावी
परयोगशाळांचा उपयोग काय, या गोष्टी देखीळ कळत नाहींत ! हलक्या
लोकांना जें कळत नाहीं, तें समाजांत आणू नये अर्से म्हणू लागल्यास
काथ अनवस्था उत्पन्न होईल याचा ज्याचा त्यानेच मनाशी विचार करावा.
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र २३७.
क
(इ) “हलके लोक बंड करतील, रानटी पाश्चात्यांचा अर्धवट शहाणपणा
येथें येण्यापूर्वी हळवया लोकांनीं बंड केल्याचे इतिहासांत कांही नमद्
नाहीं. गोतम, महादीरासारख्या ज्या लोकांनीं पाखंडें नाचविली ते हलक्या
जाती'े नसून त्रात्य क्षत्रिय होते. हलके लोक जगांत कोठेंच बंड करीत
नसतात. त्यांना बंड करण्याला प्रदीप्त करणारे लोक खरोखर वेयत्तिक'
मत्सरानें प्रेरित होऊन सुडाच्या भावनेने कामे करीत असतात. ' लेनिनने
विद्यार्थीदशेत जो आपल्या भावाचा वघ झालेला पाहिला तो पाहिला
नसता, त्याने जर इस्लाम अगर खिस्ती धर्म यांचा अभ्यास केला असता
तर त्याच्या अंतःकरणांत जो द्वेषानि मडकळा होता तो भडकला नसता
एणि आपण करतो ते बरोबर आहे किंवा नाहीं याबद्दल त्याच्या मनांत
किंनिचितसा तरी संदेह उत्पन्न झाळा असतां.? एकूणएक सर्व क्रांत्यांचा
आणि बंडांचा इतिहास असा*च आहे. (ईं ) “वैयक्तिक स्वातंत्र्य नष्ट
होईल.” ह्या एका वाक्यांतीळ हेत्वाभास इतके पुष्कळ आहेत की, त्यांचे
खंडण करावयाचे तर एक मोठा ग्रंथच लिहावा लागेल. येथे एबटेच
नमूद करून ठेवतो की, कोणत्याही मर्यादा न सांगतां वापरलेला शा
: व्यक्तिस्वातंत्र्य ' हा योजणे म्हणजे बेमाळूम थापा मारण्याची सुभारळेली
पद्धति आहे इतकच ! हिंदुस्थानांत जातिसंस्था जबळजवळ ठीग हजार
वर्षे स्थिर झालेली आहे. परंतु, यांतील कोणताही परिणाम तेथें घडून
आला नव्हता. पुढेही आमचव्यांतीळ स्वयंभ्र नेत्यांना समाजशास्त्राचा
. श्रीगणेशा जरी माहिती असता तरीही राजकारणामुळे गोंधळून जाऊन
त्यांनी स्थितिस्थापक हिंदुसमाजामध्ये जे गोघळ माजविळे आहेत ते
माजविळे नसते. पण आपणांला समाजसुधारणा करावयाची आहे ना! ! !
असो. आम्हीं वर दाखविळेंच आहे कीं, जातिमय समाजरचनेवर जे
आक्षिप येतात ते भावनामय, अशास्त्रीय आणि पोरकट स्वरूपाचे आहेत
जथे अशा आक्षेपकांनीं सांगितलेले परिणाम घडन येत नसतील तेथे
अथोत'च जातिमय संस्था असण्याला कांही सबळ अशीं विरोधी कारणे
दाखविणे रक्य नाहीं. आपला पहिला सुद्दा जो समाजाची विभागणी
१ पराका क्यवे 5ळोढलाळप 10 50०9० 07 खादषपशनळ प)
२ उळयाीळ ग्पा100८ 0४ 1१ए5501.
न्क्न्म्य
शट हिंदूचे समाजरचनाशास््र
.त्याची वर केलेली चर्चा लक्षांत घेतां असे अनुमान निघते काँ, समाजांची
- विभागणी गटांच्या म्हणजे जातीय पद्धतीच्या स्वरूपाची असावयास पाहिजे.
- कारण. त्या पद्धतीपासून होणारे फायदे शास्त्रीयदृष्टया निश्चित स्वरूपाचे
“आहेत आणि तोटे निव्वळ सामाजिक भावनामय आहेत. त्या भावना
नतिक मूल्ये बदळून बदलतां येण्यासारख्या आहेत. यासंबधी मानब समा-
जाला ळाग असलेला सावकालीन नियम आम्ही पूर्वी दिळाच आहे. पुढे
: त्या जाति स्थिर रहाण्याकरितां दोन जातीतील तरुण तरुणींना विभक्त
ठेवावयास पाहिजे, हा सुदा येथे नमूद करून ठेवर्तो
आपला समाजव्यवस्थेबाबत दुसरा सुद्दा असा होता कीं, त्या त्या
जातीमध्ये वंशनाशक असे वर्णेव्यमिचार, अवेद्यावेदन, कमेत्याग वगेरे
जे दुर्गुण, त्यांचा फेलाव होऊं देतां कामा
2४ अनज्ञाची विभागणी नये. या तीन दुर्गुगांपैकीं प्रथमतः कर्म-
त्याग या दुगुंणाचा विचार करतो. कम-
त्याग या शब्दामध्ये जातीय आचार आणि जातीय धंदे या दोन गोष्टींचा
विचार कराबा लागतो. उत्तम जाति शुद्ध रद्दावयाची असेल, तर त्या
जातीला अनन्यसामान्य जीवनवदृत्ति लावून द्यावयास पाहिजे असे मेजर
'लेनाड डार्विन म्हणतो. परंतु सर्वच जाति शुद्ध ठेवण्याच्या इच्छेने हिंदु
समाजशास्त्रकारांनीं हाच नियम सवे जातींना लावून दिला. तद्या तऱ्हेने
'तो कां लागू पडूं नवे हें कळणे बरेच कठीण आहे. हिंदु धमशास्त्रकारांनी
जीवनवृत्तीचे बाबतीत कांही आपड्धमंही सांगितलेले आहेत. अक्षया तऱ्हेने
अन्नाची विभागणी केल्यास त्या विभागणीपासून काय फायदे तोटे होतात
तें पाहूं. एकादी व्यक्ती आपली जीवनाची अर्थशास्त्रीय पद्धति सोडील
परतु आचार सोडणार नाहीं. येथे समाजाच्या अर्थशास्त्रीय घटनंत गोधळ
'होईल, परंतु संस्कृति नष्ट होणार नाहीं. म्हणजे एक पिढीतील अडचण
'दूर झाल्याबरोबर तें घराणें पूर्वस्थितीला येण्याचा संभव रहातो. एकादी
व्यक्ति आपला आर्वार सोडील, परतु जीवनर्दात्तदायक धदा सोडणार
नाहीं. या बाबतींत अर्थशास्त्रीय व्यवस्थेत घोंटाळे माजणार नाहीत, परतु
२ इस्ट्टा७2कणख ७ 086 गी. 07 ७. परप 0106000870),
२ १0७ 0060 10" एए४९१ ० 7७10010 0४ 1८७0०पक्का'त 128६700,
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र २३९
संस्कृति रहाणार नाहीं. वाकी दोन पर्याय बंदा ठेवणे, आचारही राखणे
आणि धंदाही सोडणे आणि आचारही सोडणे; यांच्या गुणदृष्टया प्रणाली
लावू ळागल्यास ( १९ ) धंदा आणि आचार राखणे, (२ ) धंदा सोडणे
आचार राखणे, (२) धंदा राखणे आणि आचचार सोडणे, (४) धंदा सोडणे
आणि आऱ्चार सोडणे, अश्यी उतरत्या भांजणीनं लागेळ, हें लक्षांत न
घेतां एकादा कारही तरी दोष काढून धम सोडावयास सांगण्याची जी
यद्धति आज उत्पन्न झाठी, ती पार आश्चर्यकारक आहे! एकादा
ब्राह्मण जर कुलाचार पाळीत असेल तर त्यानं जीवना्थ एकादां धंदा
केल्यानें संस्कृतीची हानि होत नाहीं. या वर दिलेल्या चार पर्यायांपैकी
अगदी चवथ्या पर्यायांत किती हिंदु गेळे आहेत, ते पाहूं लागल्यास फारच
थोडे सुशिक्षत तसे झाळे आहेत असेंच म्हणावे लागेल,
अ
हिंदु समाजक्षात्रज्ञांनी अन्नाची विभागणी केळेली आहे, ती सर्व
शास्त्रांचा विचार करून केल्यासारखा दिसते. ग्रेथ अवयबभूत जातींची
वाढ अवयवी जो समाज त्याच्या वाढीशी विषम प्रमाणांत दाऊ नघे, अशी
व्यवस्था ठेवळेळी आहे, टी गोष्ट प्रसिद्धच आदे. कोणत्याही प्राणिवसी-
तीळ लोकसंख्येची वाढ त्या वगाला मिळणार्या अनसासुग्रीवर अवलंबून
असते. जर अन्नसामुग्री' वाढली तर प्रजा बाढेळ, अन्नसामुग्री कमी झाली
तर प्रजाही कमी होईल. हिंदु समाजशास्त्रज्ञांनी लावून दिलेला एकच घंदा
जर जाति करीत राहिली, तर जातीमधील लळोकसंरूथेची वाढ एकंदर समा-
जांतीळ लोकसंख्येच्या वाढीशी समप्रमाणांत राहील. अका तर्द्देने त्या
गटांतर्गत व्यक्तीमध्ये जीवनार्थकळह चालत राहून त्या गटांतील व्यक्ती
हमीं कर्त्या अश्याच रहातीळ. त्या समाजाचा ब्रत्तिच्छेद होणार नार्ही.
कारण, त्या समाजाच्या बत्तींत दुसरा कोणताही गट हात घाळू शकत
नाहीं. हठक्या हातानें हजामत करणारा न्हावी, अगर उत्तम नरी तयार
करणारा चांभार बा दोघांपेक्षां प्रवेशपरीक्षा पास होणारा अरथेबोबडा सुदि-
क्षित, सामाजिकदृष्ट्या जास्त उपयुक्त कसा याचा आम्हांला अजूनही
खुलासा झालेला नाहीं. दृत्तिच्छेद नाहीं म्हणून बंडाकडे प्रवत्तिटी नार्ही.
मतानी 00 ७.१ “कळ
१. जजजा्सप्रॉॅॉप्न धता
२ तितातितत कॉ; ल'05६-108१5 ७४ टपली. काळ,
2२४० द्द्चें समाजरचनाशास्त्र
.__ आमच्या समाजरचनापद्धतीमध्ये काल मार्क्सने पुढे आणलेले वर्ग-
: युद्ध (21388 ७&7)नाही, द्रव्यांचे केंद्रीकरण ( (20॥00प४कॉयिठ्य खी
097781 ) नाहीं आणि वेळोवेळीं होणारे उत्पातही (८71095) नाहींत.कारण,
ज्याला स्वतःची वृत्ति नाहीं असा वर्गच या पद्धतीमध्ये. नसतो. जाति-
युक्त समाजर्चनेमध्ये ऐहिक आणि वस्तुजात सुख यांकरितां भांडणच
नाहीं. अक्षा तऱ्हेच्या समाजामध्ये समाजाचा नारा करण्याची इच्छा कर-
णारे समाजकंटकच उत्पन्न होत नाहींत. समाजाची घडो विसकळली अस-
ल्यास सात्त्विकतेनें ती घडी बसविण्याचा प्रयत्न करणारे पुष्कळ थोर पुरुष
होऊन गेले. परंतु, समाजाच्याच जीवावर उठण्याचें कार्य हे विसाव्या
शतकाकरितां बाकी राहिलें होते ! रे.डीन' इंग म्हणतो, ' जातीय समाजा-
मर्थ्ये समाजाचा नाश करणारे समाजघातक असे कंटक उत्पन्न होत नाहींत
हे निश्चित आहे. ? प्रजांची वाढ याप्रमाणे अन्नाच्या पुरवठ्यावर अवलंबून
ठेविली म्हणजे प्रजांची अतोनात वाढ हें जे एक महाउुद्धांचे कारण म्हणून
सांगितलें जाते, त्याचीही निष्पत्ति होत नाहीं. दिंडुस्थानाच्या बाहेर हिंडु
प्रजेला उठून जावें लागत नसे, त्याचेही हें एक कारण आहे ! हिंदु धम
पसरणे अगर हिंदूंचा व्यापार वाढणे म्हणजे हिंदु प्रजेने परदेशांत जाऊन
रहाणे असा अर्थ होत नाहीं. म्हणून पूर्वी दिंदूचा व्यापार किती वाढला
आणि हिंदु धर्म कोठें पसरला ही माहिती कृपा करून आम्हांला
सांगण्याची खटपट करूं नये. वर सांगितलेला सुदा उदाहरण घेऊन विशद
करावयाचा तर समजा. कीं, एके काळीं आणि एके स्थळी समाजाजवळ
दांभर सुतारांना देण्याइतर्के काम आहे, तर तेथें शंभर कार्यकते जीमध्ये
असतील एवढी स॒तारांची लोकसंख्या राहील, काम जास्त झाल्यास लोक-
म्संख्या जास्त वाढेल, कमी झाल्यात कमी होईल. अश्या समाजरचनेमध्ये
गटांचा अंतर्गत जीवनार्थकल्ह चाळू राहीळ, तर त्या गटाचा इतर
गटांशी असलेला जो कलह त्याचा उपदम होईल. म्हणजे येथ सष्टीचे तत्व
_ ३'जीवनार्थकलह आणि समाजाचें तत्त्व जो कल्हाचा उपशम ही दोनही
पाळली गेळीं. यांतच संस्कृतीच्या अभ्यासकांना समाजांतर्गत वेगवेगळ्या
डी २ पडळ ग ७००णणपाठ द००/10605 0४१ (960 90 10156, '
२ 0प80०७॥ 8858४४ 10४ 32681 17089. .
श्री
हिंदूचे समाजरचनाशास्त्र २४१
गटांत जें वाढीचें वेगबेगळें प्रमाण पट्धूं लागळें आहे आणि त्यामुळे जी
संस्कृतिनाशाचची भीति पडूं ठागळी आहे तीही शिछक रदात नार्ही.
कारण, अद्या समाजरचनेत लोकसंख्यांच्या वाढीत प्रमाणाचे वेषम्य कधींच
पडत नाहीं. अश्या तर्हेनें युरोपियन संस्कृतीचा नादा होईल किंवा काय,
अशी भीति चेॅटरटन' हिळ, डीन इंग, प्रो. हाल्डेन, मि. बरट्रेड रसेल,
डो. कुझिन्स्कि, प्रो. वुइल्यम मॅक्डुगळ, आर. ए. फिर आणि ज्यानें
त्याने या विषयाचा शास्त्रीयदृष्टया विचार केळेला आहे. अश्या प्रत्येक
छेखकालळा वाटूं लागळी आहे. परंतु ती भीति जन्म आणि धंदा ८ प्रक्ति-
विघेशात्सस्कारवश्याच्च ) यांवर उभारलेल्या जातिसंस्थंत आपोळाय
नष्ट होते.
- ही गोष्ट प्रसिद्ध आहे की, कांही बंदे प्रजांच्या वाढीला जास्त पोपक
आणि कांही प्रजांच्या वाढीला हानिकारक असे असतात. म्हणून ज्यांच्या
प्रजेची वाढ होणें इष्ट बाटत असेल, त्या जातींना प्रजापोपक थंदे आणि
ज्यांच्या प्रजेची वाढ व्हावयास नको उसेळ त्यांना घट टोण्यासारखे धंदे
द्यावयास पाहिजेत. झालाच मानवी समता उसे म्रणावयाचे, परतु त्यालाच
हीचे बायवळमय झालेले महात्मे विषमता, अन्याय वगेरे गाब्द लावतात !
अश्ी व्यवस्था फक्त हिंदूंच्या समाजरचनेत केळेली दिसते. अस्पृश्योद्वारव;
अगर उस्परर्य पुढारी देखील आज ज्या तर््देची असारय प्रजा दिसते, त्या
तऱ्हेची प्रजा वाढाबी अर्स म्हणतील अस आम्हांला वाटत नाही, परिाश्थ-
तीच्या सुधारणेने अगर शिक्षणाने प्रजेच्या गुणबमीात' अगर लायकींत
फारसा फरक पडत नाहीं, ही गोष्ट आम्टीं पुष्कळ वेळां विशद केळी आहे
आणि पुढेंदी जरूर तेथें करूं, मग टी प्रजा दर पिढीला कमी कशी करा-
अयाची, त्यांना धेदा कोणता यावयाचा, हा प्रश्न समाजशास्त्रश्ञाने सोडवा-
२ पहा्तापप्र छावे डठोहटखा ता कलणेळड ७४ १101: ()पा्ाजेत्ता
3858४5 0४ १26091 11126; उल ७ ०प॥ळतार ७१ पपळे; दिकोबयात्त ता
७005 ०ए७ा' वे९ ७ 09 ३शपडशवीत, २७७1०७) १४७ द्याचे गा:
उरण 0४ १1०12०0०८७); ज्ाळ्पला विळ०ा'ए ७ उ8.घा"की 5006101 1332 18.
3. ॥719167.
२ पे0७० चा ० ४3०0४ ९. टॅ. 'ल.पाडा,
.
ई. स. १६
२४२ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
वयाचा किंवा व्यक्तीच्या अभिरुचचींवर अवलंबून ठेवावयाचा ? ज्या धंद्यांत
ग्रजेची झपाट्याने वाढ होत असेल व त्याबरोबरच ते धंदे करण्याची जर
एकाद्या जातीची लायकी नसेल, तर ते धंदे या जातींना देतां येणार नाहींत.
या बाबतींत आर्थिक वेतनार्चा प्रश्नच येत नाहीं, दोन व्यक्तींना सारखेच
वेतन दिळें तर त्या व्यक्तींकडून त्याचा सारखाच विनियोग होइल असें
नव्हे. आर्थिक उत्पन्न हे व्यक्तींची संस्कृति कचितच नियंत्रित करूं शकतें.
सनूनें अवरवर्णीयांना जे धंदे लावून दिलेले आहेत, त्यांचे बारकाईने
ऱ्थ्च्
निरीक्षण केल्यास त्यांमध्ये त्यानें दोन अटी पाळलेल्या दिसतात.
पहिळी अट पाहिली तर ते सोपे आहेत आणि दुसरे म्हणजे त्यांमध्ये
प्रजांची वाढ नियंत्रित होते. यांत त्यांचा नाश नाहीं. आणि इतर ससा-
जांत संकरही नाहीं. अस्पृद्य मानलेल्या वगीसंबधी मनुस्मृतीत पुढील
*णोक आढळतात 4
८ र्चांडालश्वपचानां तु बहिग्रामात्मतिश्रयः ।
अपपात्राश्व कर्तेव्याः घनमेषां श्वंगदर्भम् ॥
वासांसि मृतचेळानि मिन्नभांडेषु मोजनम् ॥
कार्ष्णायसमलंकारं परित्रज्या च नित्यराः ॥
न तेः समयमन्बिच्छेत्पुरुषो धर्ममा'चरन् ।
व्यवहारो मिथस्तेषां विवाहः सददेः सह ।
अन्नमेषां पराधीनं देयस्याद्विन्भभाजने ।
राचौ न विचरेयुस्ते ग्रामिपु नगरेपु च ॥
दिवा चरेयुः कार्यांथे चिन्हिता राजशासनः ।
अबांधवं शब वेव निहरेयुः इति स्थिति:
व्यांश् हन्युः सतत यथाशास्त्र नृपातया ।
वध्यवासांसि ग्ह्ीयुः राय्याचाभरणानि च |!”
* चस्पृश्यांना धंदे लावून दिळेळे आहेत, त्याप्रमाणेच त्यांना
स्थानही सांगितठेळें आहे. त्या निवासस्थानी त्यांनीं आपली
वसति करून रहावें. हा जुळूम असल्यास तो त्राह्मणादि मानीव श्रेष्ठ जाती-
वरंही केळेळा दिसतो. म्हणून जुळूम वगेरे शब्द उच्चारण्यापूर्वी तो एकट्या-
दिंदूर्चे समाजरचनाशास्त्र २४३
बरंच आहे किंवा एकदर समाजरचनचे अंग आहे, हें पदावयास पाहिजे.
सवीनाच जो सारखा नियस तो एकाबरच जुलूम कसा होईल १ त्राहणाळा
देखील वाटेळ त्या ठिकाणीं रहाण्याचा अधिकार नव्हता. 'ग्हस्थांची घेरे
जरी व्यक्तींच्या मालकीर्चा असली तरी एकंदर समाजाच्या संमतीशिवाय
त्यांना त्यांची खरेदीविक्री करतां येत नसे. सावजनिक स्नानग्हे. पविच
बागा आणि सावेजांबेक् बागा, हा सव त्या वस्तूच्या मालकांच्या सामा-
जिक स्थित्यनुरुप ठरीब ठिकाणीच बांधावयाची असत.?' तोच अंथकार
पुढे म्हणतो, * हिंदु शिल्पणास्त्रामध्ये वेगदेंगळ्या तऱ्हेची ग्रामरचना सांगि-
तळेली आहे. कांहीं ग्राभ निव्वळ त्राडाण वसतीऱ्ची होती. तर कांही जासे
पांचही वणीनीं वसविळेळीं असत.' दिंडूंच्या नगररचनाशास्त्रासंबंधी कश्यप
संह्दितेंत' पुढील साहिती सांपडते.
रास्त्र सयंत्र वाय्यादिह्यततरे पुष्पवारिका ।
दक्षिणे गणिकावाटं परितः शूद्रजन्मनाम् ॥
वेश्यानां वणिजां प्राच्यां मध्ये राजापणी भवेत् ।
प्रागुदीच्यां कुलालानां वापकानां च वायचे ||
जालिकानां च वायव्ये सूवानां पश्चिमे तथा ।।
अस्पृड्यांना बाहेर टाकळे आणि बाकीच्या सर्वे जातींना वाटेल तेथे
ग्रह बांधण्याची परवानगी दिली असं नादी. कांदींच व्यवस्था असू
नये असें ज्यांचे म्हणणें असेल, त्यांना अर्थातच आमचें किंवा आर्यसमाज-
शास्त्रज्ञांचे म्हणणें रुचणार नाहीं. परतु व्यवस्था करावयाची तर हिंदूर्नीच
चांगळी केळी होती, असें म्हटल्याशिवाय रद्दाववत नाही. याचप्रमाणे
भ्गगु आणि मयासुर यांचींदी मरते दिसतात. झगु म्हणतो, “अनक्तानां
तथाडन्येषां युक्त्यावास प्रकल्पथेतू | म्हणून समाजरचनेचे जे नियम
सवोना लागू, त्या नियमांना जुळूम अध म्ट्णतां येणार नाही, मग कर्मवीर
कांहीही म्हणोत
अस्ऱश्यांना कांहींच धेंदा ठेवला. नसता तर अर्थातच तो त्यांच्यावर
कध: १9.80/722 याने.
1२७ ७७०0५ ण 00४ ७ए)७ 0 10359 97 1970)
२ सनातनधम प्रदीप,
कक कत
२४४ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
जुलूम झाला. असें कोणींदी म्हणेल, परंतु मनुस्मृतीच्या बर दिळेल्या 'छोकांत
तर्से केलेळें दिसत नाहीं. त्यांच्याजवळ गाढव हे वाहतुकीचे आणि कुला
हें शिकारीचे साधन असलेळें दिसत आहे. आज देखील गाढवाच्या साघ-
नावर पोट भरणारे प्रतिष्ठित वग आहेत. दिवसां त्यांनीं आपल्या धंद्या-
करितां ग्राम किंवा नगर, या दोन्हीं ठिकाणीं प्रवेश करावा आणि आपला
घेंदा करावा. शिवाय त्यांना इतरही धंदे दिठेळे दिसतात, अशी त्यांची
व्यवस्था केलळेळी दिसते. हलींचे अस्पृशय म्हणून मानळे गेळेले जे वग
आहेत ते आम्ही पूर्वी मानसशात्रज्ञ डॉ. हस्ट आणि डॉ, बरटटे यांच्या
सतानें जी विभागणी दिळी आहे, त्या विभागणीच्या दृष्टीने कोणत्या
वर्गीत पडतीळ ही गोष्ट प्रथमतः महात्मा गांधी, डॉ. अम्बेडकर, सी.
राजगोपाळाचाय, कर्मवीर रिंदे या थोरांनी विदाद करून दाखवा-
वयास पाहिजे. शास्त्रांचा गंध नसलेळे हे थोर पुरुष वाटेळ तसे बरळतील,
या बाबतींत आम्हांला काडीची देखीळ शेका नाहीं. परतु त्यांचें तें बरळणें
देखील समाजापुढे यावयास पाहिजे, म्हणजे त्यांना सप्रमाण खोडून काढणे
सोपे पडेळ, जर या लोकांच्ची संख्या एकंदर समाजांशीं तुलना करतां
फार वाढूं नये असें वाटत असेल, तर त्यांना ज्यामुळे प्रजा फार वाढणार
नाहीं असेच धंदे लावून दिळे पाहिजेत असे आम्हांला वाटतें आणि तेंच
करण्याचा प्रयत्न मनूने केलेला आहे. आज कोणते वर्ग वाढतात, याची
तुलना करून पाहिली, तर हे नियम पाळले जात आहेत असे उत्तर येईल
असे आम्हांला वाटत नाहीं. अलीकडीळ अगदीं १९३१ सालचा खाने-
सुमारीचा रिपोर्ट वाचून पाहिला, तरी उच्चवणींयांची धट आणि हीन-
वणींयांची वाढ झाळेली दिसून येईल. ही स्थिति राष्ट्रीयद्ट्या हित-
कारक आहे असें कोणी महात्मे म्हणतील तर त्यांच्या बिरुदावलीला
शोभण्यासारखैचच आहे ! त्यांच्या अन्नवस्त्राची हिंदूनीं आपल्या समाज-
व्यवस्थेत व्यवस्था केळेली आहे. त्यांची अशी नियतवृत्ति आहे आणि
त्यांचं नियतकार्यही आहे. त्यासुळें युरोपियन वंशांचा शेजार आल्यास
अक्या समाजांची काय स्थिति होते, हे' लक्षांत धरल्यास हिंदुसमाजाने
अस्पृश्र््यांशीं केलेलें वतन अन्याय्य आहे असें आमच्याने म्हणवत नाहीं.
२ 0पट्ठाण जी ७७७ ळूल्लं९$ 0४ 10817ांय,
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र २४५
अद्या तर्हेनें सबंध समाजभर केळेली अन्नाची विभागणी (पाडधपऱप0सा
०£ फ७910 ) पाहिली, म्हणजे आर्यसमाजकद्यास्त्रशञांना समाजरचनेची किती
७२ १ ज्य ळा - येडळ व, ऱ्झ य ग्र
माहिती होती ही गोष्ट सहजच लक्षांत येईल. धंदे आणि योग्य प्रजेची
वाढ यांचा एक तर्हेचा समन्वय आहे, अशी गोट एकदां सिद्ध झाली
म्हणजे दिंदूचे धंदेविमागणीरचे कोरल्य थोडथोडें लक्षांत येऊ लागते.
कोणींही कितीही हाकाटी केली तरी त्राहणवर्ण शेकडेवारीने पाहिले
तर इतर वणीपेक्षां जास्त लायक प्रजा उत्पन्न करतो, यांत कांडी शेका
। नाही. त्रादहाणाला लावून दिलळे आचार
७५ ब्राह्मणांचे धंदे आणि धेंदे पाटिळे तर सुख्यतः यजन;
अनुत्पादक याजन, दान, प्रतिग्रह, अध्ययन आणि
अध्यापन हे होत. म्हणजे त्राहहाण हा
मुख्यतः पुरोहित आणि शिक्षक आहे. रोमन केथालिक घ्मोमध्ये आणि
साधारणतः खिस्ती धर्मामध्ये याच कोन धेद्यांचा समस्यय असलेला दिसून
येतो. पौरोहित्य आणि शिक्षणखाते दी दोनटी एकाच व्यक्तीचे ताब्यांत
[देळेलीं दिसतात. या एकीकरणाचा परिणाम कसा काय होतो ते पाहू-
युरोपांत दुष्ट जातिभेदाचे अस्तित्व नसल्यासुळे तेथ परिणाम होतात ते
प्राधान्याने वंशयावर अवलंबून नसून थेद्यावर अवलंबून आहेत असं दिसून
येईल, 'रे० डीन इंग रहणतो, 'मिक्षुक (००४५) सवसाधारण प्र्षेपेक्षां
जास्त दिवस जगतात, इतकेच नव्हे, तर ते पुढीळ पिढीचे जनक या
दृष्टीनेही त्रेष्ठ असतात ही गोष रजिस्ट्रार जनंलने दिलेल्या आंकड्या-
वरून सहज सिद्ध होईल. प्रो. व्हाटिंग आणि हेंवेळॉक एलिस यांना
भिक्षुकांच्या संततींत थोर आणि कतृत्ववान् संतति सर्वसाधारण समाजां-
तील थोर संततीपेक्षां जास्त असते, ही गोट॒ मान्य आहे. सर फ्रेन्सिस
गाल्टननें मळा सांगितलें आहे की, भिक्षुक दे उत्तम जनक होतात, याची
कारणें कांहीं सांगतां येणार नाहींत, परंतु दा परिणाम सहज सिद्ध करितां
येण्यासारखा आहे.' प्रथमतः घराण्यांची निवड चांगळी करून बेतली,
पुढें ते वंश विभक्त करून घेतले, सुप्रजाजननशास्त्ररृष्ट्या उत्तम परतु
पिहिगिबजमबबनन क 7.
१ (१७००२७० 6895६99 ७४ 12080 11010.
२४६ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
अर्थशास्त्रदृष्टया हीन असे धंदे त्यांना लावून दिळे, सर्वनाशाचीं आद्यकारणें
जीं द्रव्य आणि सत्ता त्या दोन्हींचीही झळ त्यांना लागू दिली नाहीं,
म्हणूनच हे वंदा निदान चार हजार वर्षे तरी पिढ्यानुपिव्या सृष्टीच्या घडा-
मोडींत टिकाव धरून राहिले आहेत. नाहींतर सृष्टीच्या घडासोडींत ते
केव्हांच नष्ट होऊन गेळे असते.वंश जगवून तरी काय करावयाचें, असाही
प्रश्न कांदीं पुढारी विचारतात. त्यांना गेट्स पुढीलप्रमाणे उत्तरे देतो,
* श्रेष्ठ गुणयुक्त असा एकादा वंश एकदां सृष्टींतून नष्ट झाला म्हणजे
पुन्हां तसा वंश उत्पन्न होईल किंवा नाहीं याचीच वानवा.? रोम, ग्रीस
आणि इतर विनष्ट राष्ट्रांचा इतिहास असेच दाखवितो कीं, कोणत्याही
कारणाकरितां कां असेना, एकदां एकादा वंद विन ज्ञाला म्हणजे तो
पुन्हां केव्हांही उत्पन्न होत नाहीं. म्हणून श्रेठ्ठ वंशीयांनीं आपलें संतति-
सातत्य राखळे पाहिजे; हें त्यांचें एक प्रधान कतेव्य होऊन बसते.” येथे
आह्मणाला धर्म म्हणून जें कांहीं सांगितळें आहे, त्याचे आर्थिक आणि
सामाजिकदृष्ट्या परीक्षण करतों. धंदा सोडणे आणि आचार सोडणे, या
द्विविध विभागणीयुळें होणारे चार पर्याय पूर्वी दिळेच आहेत, ते वाचकांनी
नजरेसमोर ठेवून याचा अर्थ लावून पहावा. आचार हे संस्कृतिरक्षण
करितात आणि धंदे हे अर्थशास्त्रीय व्यवस्था दाखवितात. धंद्यांसंबधी
आणि धंदेत्यागासंबेघीं आमच्या समाजांत हल्लीं वरेच जेरसमज पसरळे
आहेत, त्यांचाही पण येथें निरास होईल.
.- वर जे ब्राह्मणाला कतेव्य म्हणून आचार सांगितले आहेत, त्यांपेक्ती
तीनच द्रव्योत्पादक आहेत. इतर तीन खाती खर्चाची आहेत. द्रव्योत्पादक
खाती म्हणजे याजन, अध्यापन आणि प्रतिग्रह हीं होत. या तीनच वृत्तींनीं
कोणत्याही वर्गाला पुरेंस॑ धन मिळेल, असे आम्हांला वाटत नाहीं. आजच्या
सर्वज्ञ समाजशास्त्रज्ञांची ( हिंदु समाजांतील ) मर्ते ऐकिलीं तर ब्राह्मण हा
। बगे फार ळच्चा होता; कारण, तो सवाना वेदविद्या शिकवीत नसे. हल्ली
मॅक्समुळरचची वेदाची प्रत आणि त्यावरील सायनभाष्य किती पंडितांनी
गाचळें आहे त्याची आम्हांला आंकडेवारी कोणींतरी दिल्यास आमच्या-
१ पराका र ह्यात पपटभा०3 0४ (3885, (२611801081 (600४ ० पर्ण
९७०1०1 ७7 5, 3. प 6.
हिंदूचे समाजरचनाशास्त्र २७७
वर फार उपकार होतील. पुन्हां सवीना वेदविद्या शिकविल्यास त्यांचीच
जीवनवृत्तीचीं साधनें वाढळीं असतीं, तींच आपल्या हाताने त्यांनीं कमी
करून घेतडीं, हा धूतपणा नसून मूखेपणा आहे ! खरी गोष्ट अशी आहे
कीं, ज्ञान हें एकार्च प्रकारचे नसते आणि ज्रास्त्रीय पद्धतीनें विचार केल्यास
सर्वाना सर्वे प्रकारचे ज्ञान द्यावयाचेंदी नसते. शास्त्रीय समाजांत ज्ञान कशा
प्रकारचें असेळ, शिक्षण काय धोरणावर द्यावे, याची चर्चा करतांना रसेळ
म्हणतो, “ मला वाटते शास्त्रीय पद्धतीनें उभारलेल्या समाजांत शिक्षण
जेसुइंट लोकांच्या शिक्षणपद्धतीच्या धतीवर जाइल. व्याबहारिक लोकांचें
शिक्षण वेगळें आणि सोसायटी आफ जिजस या संस्थेत जाऊं इच्छिणाऱ्या
व्यक्तींचे शिक्षण वेगळें, त्याप्रमाणेंच शास्त्रीय पद्धतीच्या समाजांतील नेते
सर्वसाधारण स्त्रीपुर्षांना एका तऱ्हेचे शिक्षण देतील आणि इतरांना म्हणजे
श्रेष्ठ वगीना दुसर्याचच तर्हेचे दिक्षण देतील, ? पाश्चात्यांना अध्यात्म म्हणन
कांहीं नसल्याकारणाने त्यांनी शास्त्रीस समाजांतीळ शिक्षणाची विभागणी
द्विविध केली, परंत, हिंट्समाजदास्त्रज्ञांनीं तीच विभागणी त्रिविध स्वरू-
पाची केली. हिंदंच्या मताने शिक्षण हें लोकिक, वेदिक आणि अध्यात्मि
त्यांपैकीं लोकिक ज्ञान समाजाळा मिळत नव्हतें अगर देऊ नये असा दंड
स्मृतिशास्त्रांत कोठेही घाळून दिळेळा आमच्या बाचनांत नाहीं. आध्यात्मिक
ज्ञानासंबंधीं तर बोलावयासच नको. ते कोणी मागतही नाहीं आणि कोणी
देतही नाहीं. परंतु त्राहणेतरांना आध्यात्मिक ज्ञान नव्हते ही गोष्ट साफ
खोटी आहे. येऊन जाऊन राहिली वेदाविद्या. या वित्रेलाच हिंदू समाज-
शास्त्रज्ञ आपली शास्त्रावियधया समजत. शास्त्रोय समाजामध्ये शास्त्रविदेचें
गोपन कसे केळें जाईल, या बाबतींत रसेळ म्हणतो*, ' पुष्कळसे शास्त्रीय
ज्ञान फार थोडे लोक सोडून इतरांपासून गुस ठेविळें जाईल. ? हें वाक्य
रसेळच्या ग्रंथांत सांपडल्यास ते शास्त्रीय असू शकेळ असें ठरते आणि
तंच मनुस्मृतींत सांपडणारे, “ न शूद्राय मति दद्यात् ) हे वाक्य दुष्टपणा
", ३८१० कय सीटी पणी “णी. 0 200000पतधाकनकककासरत तरण “कटा नक्कोतवो री “7
१ मनु; 8नंसापीठ ०्प१0ख ७४ 1३०५४५७
२ छल60एपीट ०११००९ 0४ 36000७1000 10556).
२ मनु.
४ उले पिठ एप1008 09 ठिळलाळातले ०5560].
य२्छ्ट हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
दशेवितें, ही त्थिति आपल्या मानसिक गुलामगिरीचे स्पष्ट द्योतक आहे !
असो. स्वतःच्याच जीवनवृत्तीवर निव्वळ दुष्टपणारने, निष्कारण, तसें
सबळ कारण असल्याशिवाय, आपल्याच हाताने घाळा घालण्याइतके मूख
तेव्हांचेही ब्राह्यण असतील असें वाटत नाहीं. शूद्रानें श्रतिवाक्य ऐकूं नये
असा जो नियम आला तो कोणाशीं मत्सर होता म्हणून नव्हे तर, शास्त्रीय
पद्धतीनें विचार करून तसा नियम केला पाहिजे अर्से उत्तर आळे म्हणून
होय ! आजच्या पाडेतांनीं जुन्या पद्धतीवर टीका करण्यापूर्वी, हें त्यांचें
उत्तर कसे चुकते तें दाखवावयास पाहिजे. जी अध्यापनाची स्थिति तीच
याजनाला खडानखडा लागू, जितके यज्ञ जास्त, तितकी पुरोहित कर-
णाऱ्या ब्राह्मणाला यश्दक्षिणाही जास्त. म्हणून यज्ञाधिकारी लोकसंख्या
जितकी जास्त तितका ब्राह्मण लोकांचा फायदा जास्तच. परंतु पत्यक्ष पहावे
तर, बावळट ब्राह्मण कांहीं लोकांच्या पळीकडे जाऊन इतरांचें पोरोहित्य
करावयास तयार नाहींत. अर्थात् यज्ञ कमी होणार आणि त्यांची उपजी-
विकेर्ची साधनेंही हटणार, तीच स्थिति प्रतिग्रहाची. अभिजात ब्राह्मण
वाटेल त्या तऱ्हेचे दान घेत नाहींत. परंतु दान त्राह्मषणानेचच घ्यावयाचे असं
ठरल्यानंतर, तें घेणारा कोणीतरी हलका ब्राह्मणच असावयास पाहिजे आणि
म्हणून एकाद्या समाजांत अगदी शून्यप्रवृत्त (९0तय2्ड (० 2९7 ०) प्रमाणांत
दुष्कृत्ये करणाऱ्या व्यक्ती उत्पन्न झाल्यानें तो समाज दोषी ठरत नाहीं.
अथशास्त्रांतील पुढील सर्वसाधारण नियम लक्षांत ठेवळा तर, हल्लीं धंदा-
विषयक जे आक्षेप कांहीं पंडितघुवांकडून आणले जातात त्यांना अथे
रहाणार नाहीं.
जे जे म्हणून जीवनाचे द्रव्योत्यादक साधन असेल, त्यावर प्रजा
अवलंबून राहू लागते. (ए_)
प्रतिग्रह हें जीवितारचे साधन आहे. (ए)
प्रतिग्रहावर कांहीं प्रजा अवलंबून राहू लागेल. ( आयू )
अनाथविद्यार्थीग्र्हांतून, तशीं ग्हें नसतांना जी संख्या कशी तरी
कालक्रमणा करीत होती, त्या संख्येची गर्दी कां होत जाते, ही गोष्ट वरील
नियमावरून सहज लक्षांत येईल. त्यामुळें ज्राह्मणांमध्यें दुष्ट प्रातिम्रइ घेणारा
श्रे
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र २४९
बर्ग असेल असे वाटतें. परंतु दुष्ट प्रतिग्रह घेणाऱ्या व्यक्ती समाजांत हीन
समजल्या जात असत आणि अजूनही समाजांत ती प्रणालींच चालू आहे.
डशाय्यादानासारखीं दाने अजून देखील सच्छील ब्राहमण घेत नाहींत. परंतु
एकाद्यानें जर दुष्ट दान घेतठें, तर हा भरभ निव्वळ संस्कारहेतुक अस-
ल्याकारणानें सामाजिक जीवनामध्ये त्याला फारसा कठोरपणा दाखवीत
नसत ( तो तसा दाखवूंही नये असे आमचे मत आहे. ) असें
दिसते. मनु म्हणतो;
नाथ्यापनाद्याजनाद्वा ग्दिताद्वा प्रतिग्रहात् ।
दोषो भवति विप्राणां ज्वळनांबु समाहिते ॥
जीवनाची जीं तीन सुख्य साधनें म्हणून सांगितली, त्याचाही जाहा-
णांनीं बराच संकोःच केळेला दिसतो. त्यामुळें त्यांच्यावरही जीवनाथकलह्
म्हणून अगर निव्वळ अभिरुची म्हणून, काचित् आपद्धरमे म्हणून, इतर
कांहींतरी मार्गाने जीविका चालविण्याचा प्रसंग ओढवत असला पाहिजे.
या बाबतींत ब्राह्मणांचे पक्षपाती म्हणून ज्या ळेखकांची ह£ःटी निदा होते
त्यांनीं देखील ब्राह्मणांना सरसहा वाटेल ते करण्यासयी परवानगी ठेवलेली
नाहीं. ब्राह्मण झाला तरी त्यानें वाटेळ तो वेदा करावा असा काटी नियम
त्या ग्रंथांतून दिसून येत नाहीं. या बाबतीत हिदू समाजशास्त्रकार फारच
विचारी दिसतात.
आम्ही, खालच्या थरांतील पुरुष कतृत्याच्या जोरावर वरच्या थरांत
प्रविष्ट झाला तर त्या स्थितीचा काय पांरेणाम होतो, ही गोष्ट मार्गे याव-
व्छक्य विदाद केलीच आहे आणि ती स्थिति
४६ आचारांच्या टाळावयास पाहिजे असे सांगितलेंच आहे.
कडकपणाचची हिंदु समाजशास्त्रकारांच्या मताने ज्या थरांत
जरूरी जी व्यक्ति असेळ, त्या थरांतील धंदा त्या
व्यक्तीला दतर थरांतील धंद्यापेक्षां कितीही
अवघड असला तरीही तोच श्रेष्ठ आणि दितकारक होय. मनु म्हणतो;
“ वरं स्वघमो विशुणः न पारक्यः स्वसुष्टितः ।
परधमेण जीवन्हि सद्यः पतति जातितः || ”
२५० हिंदूचे समाजरचनाशास्त्र
आपला स्वतःचा धर्म गुणहीन वाटला तरी तोच श्रेष्ठ होय. दुस-
ऱ्याच्या धंद्यावर उदरनिर्वाह करणारा पतन पावतो. हा व असेच दुसरे जे
पतनासंबधीं ककोक आले आहेत, त्यांच्या बाबतींत बरेच गैरसमज, आम्हांला
वाटतें, सुद्दाम पसरविण्यांत आलेले आहेत. गट्युक्त समाजामध्ये 'अमूक
ठिकाणाहून पडतो,' असेच नुसते सांगून चालणार नाही. त्याबरोबरच
तो कोठें पडतो हेंही पण सांगावयास पाहिजे. तो जातिहीन असा आणखी
एक विस्कळीत समाज होईल, परंतु दुसऱ्या कोणत्याही जातींत अंतभूत
होईल असा त्याचा अर्थ नव्हे. .स्वघर्म आणि परधर्म या बाबतींतही बरेच
गैरसमज पसरळेळे आहेत. शास्त्रीय ' समाजामध्ये धंदा व्यक्तीच्या अभिरू-
चीवर अवलंबून ठेवतां येणार नाहीं. त्या धंद्याच्या दृष्टीनें धेद्याळा लायक
अश्शी मनोभूमिका निमाण करण्याकरितां ज्या काळांत मनोगंड निर्माण
होतात, अशा कोवळ्या वयापासून शिक्षण द्यावयास पाहिजे. तोच आम-
च्याकडे सुजीचा काळ धरलेला आहे, आतां वणातर करावयाचे असेल
तर तत्पूवी त्या बालकाचा वर्णे ठरावयास पाहिजे, म्हणूनच सहज दिसून
येईल कीं, जाति जन्मानेंच ठरत असे, गुणकर्माने नव्हे. परंतु' जाति
बहिष्काराचा कडक नियम कां ठेवला याचाही थोडासा खुलासा व्हावयास
पाहिजे. एकंदर सृष्टीचा स्वमावच असा आहे कीं, अनिबेध स्थितींत सृष्टी-
मध्ये घोटाळे माजतात. हा नियम जर जडांना देखील लागू आहे, तर
अहंकारप्रधान मानवाळा कितीतरी जास्त प्रमाणांत लागू असला पाहिजे
थर्मोडायनामिक्सचा दुसरा नियम ज्यांना मादिती आहे त्यांच्या ही गोए
रूवकर लक्षांत येईल. सोप्या भाषेत सांगावयाचे तर तो नियम असा आहे
को, जगाची जास्त जास्त अव्यवस्थेकडे प्रद्र्त्ति आहे. प्रो. सर आर्थर एडि-
गेटन् ही गोष्ट पत्त्यांच्या डावाची उपमा घेऊन विशद करतो. तो म्हणतो
को, “ बाजारांतून पत्त्याचा डाव विकत आणून तो एकदां पिचला कोौं त्याची
पहिली व्यवस्था सुटली, ती पुन्हां कितीही वेळां पिचीत राहिलें तरी
उत्पन्न होणार नाहीं. तशी उत्पन्न करावयाची तर पुन्हां बसून पोथी-
९२ डल९(यीद ००५७)००४ ७१ ७०७0ते छ०&शो.
२ ॥२९७७त 8) फझपड७पा० ४७0०00 0४ 1, 9क्ला फा,
२ ॥॥७ 708070 0 000 0४५०७) क०01१.
हिंदूंचे समाजरचनाशास्त् २५१
जात पद्धतीनें करावयास पाहिजे.” एवंच, अव्यवस्थेकडे निसगीत जी
प्रवात्ते आहे ती टाळावयाची तर कडक नियमच लावून द्यावयास
पाहिजेत. जातिबदिष्काराचा कडक नियम असला म्हणजे आपला पित॒-
पैतामहिक धंदा सोडून जाण्याची इच्छा व्यक्तीला सहसा होणार नाहीं.
जर आपल्या पिढीजात धंद्यांत निभाव लागेनासाच झाला तर त्या व्यतती
आपल्या खालच्या थरांतील धंदा करावा; वरच्या थरांतील करूं नये अर्स
सांगण्याकडे मनूचा कळ दिसतो. आम्ही पूर्वा यासंबधी जी चर्चा केली
आहे त्या*चा सनुवास्यांशी मेळ घाटून पाहिला म्ह्णजे » सयूच्या ससमाज-
विषयक ज्ञानासंबंधीं खात्री झाल्याशिवाय रहाणार नाही. व्यक्ति खाळ्च्या
थरांतीळ धंदा करूं लागळी तर तेथें ढत्तिसंकर होईल, परंतु वर्णसंकर
होणार नाहीं. कारण, आपली खरो आपल्या वरच्या थरांतील असावी उ स
मानण्याकडे मानवाची नैसर्गिक प्रश्नत्ति असते. ही प्रद्रत्ति सुधारलेल्या
आणि असुधारलेल्या चारही खंडांत दिसून येते. त्यामुळे व्यक्ति खालच्या
थरांतील धंदा करूं लागली तरी विवाददी तेथे करीळ असे वाटत नादी.
हिंदुघर्मशास्त्रामध्ये ब्राह्मणाला जी धंद्यांची प्रगाळी लावून दिली, तीह
उपलक्षणेनें सर्व जातींना लागू आहे.
मनूच्या मताने त्राह्मणाला हितकारक म्हणून जे बंदे सांगितले, ते भेदे
करून उपजीविका होत नसेळ तर घेवणिकांपेक्ींच, परेतु त्याच्याच शेजार-
चा जो वर्ण क्षत्रिय त्याचा धंदा करण्याला परवानगी आहे. क्षत्रियाचें
करम रक्षण म्हणजे राजसत्ता. त्या राजसत्तेत त्राहणाने स्थान मिळ
वून घ्यावें. परंतु राजसत्ता आणि द्रव्य यांचा जो समाजनाशाती समन्वय
आहे, त्याचा विचार करतां ब्राह्मणाने तो थेदा करूं नये हे उत्तम, राज-
सत्तेत स्थान मिळाल्यास उपजीविका उम यालते ी परंतु ती् संदभा
शुद्ध असेळच असें नव्हे, म्हणून शक्त्व तर त्राहाणाने त्या वणाची वश
करूं नयेत. अश्या तऱ्हेची कार्ये करणारे प्रसिद्ध त्राहण पूर्वी होऊन गेले.
परतु त्यांना कोणीं जातिबहिष्कृत केल्याचे अगर त्यांचे बणीतर झाल्याच
दिसून येत नाहीं. महाभारतकाळचे सुप्रसिद्ध ब्राराण योद्धे द्रोण, कृप अ [णि
अश्वत्थामा यांना कोणीं क्षत्रिय म्हटल्याचे महाभारतांत तरी आढळून भंत
नाहीं, त्यांना ब्राह्मणच म्हटळें. उलट जातीने हीन परतु सदाचारसंपन्न
क$
१५२ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
अक्या विद्राला ब्राह्मण अगर क्षत्रियही म्हटलेळें आढळत नाहीं. तोच
नियम जामदग्न्य परशुरामाळाही लागू असलेला दिसून येईल. जाति
जन्मर्नेच ठरावयाची. आम्हीं मागे लोकसंख्यांच्या कतेत्वशक्तीबद्दल
आंकडेवारी दिलीच आहे ती पहातां सहजच कळेल कीं, ब्राह्मणवर्गोत
देखील अतिशय हीन असे कांहीं लोक असणार, त्यांना क्षत्रिय वणीचीही
वृत्ति साधली नाहीं तर त्यांनीं वेद्यवृत्ति कांहीं कांही बाबतींत स्वीकार-
ण्याला हरकत नाहीं. मनु म्हणतो,
५६: उभाभ्यामप्यजीवंस्तु कथ स्यादिति चेद्धवेत् ।
कृषिगोरक्षमास्थाय जीवेद्वेशस्य जीविकाम् ॥
वेश्यवृत्यापि जीवंस्तु ब्राह्मण: क्षत्रियो5पिवा ।
हिंसाप्रायां पराधीनां कृषि यत्नेन ब्जयेत् ।।
इंद्तु वृत्ति वैकल्यात्यजतो धर्मनेपुणम् ।
विट्पण्यसुध्दुतोद्वारं विक्रेयं वित्तवधेनम् ॥?
या लावून दिलेल्या पद्धतीवरून सहज लक्षांत येईल कीं, कोठल्याच
एका वर्गांची दृत्ति संकोचित केली आहे असें नव्हे. प्रत्येक वर्गाला कांहीं
ना कांहीं नियम, अटी वगैरे आहेत. मुख्य प्रणाली अशी दिसते कीं,
वरिष्ठ वगाने आपडधम म्हणून कनिष्ठाचे धंदे केळे तरी चालतील. या
बाबतीत देखील वेऱ्याच्या उपजीविकेच्या. साधनांमध्येसुद्धां सवे ठिकाणीं
जीवनार्थ कलहाची परवानगी ठेवळेली नाहीं, नाहीं तर अशा तऱ्हेने वेश्याच्या
वृत्तीमध्ये घोटाळे उत्पन्न व्हावयाचे. मनुष्यप्राण्याची नैसर्गिक प्रव्वत्ति कमी
कष्ट करून जास्त वेतन मिळविण्याकडे; त्यामुळें अवघड धंदा टाकून
. तत्काळ फलदायी धंदा उचलणे मनुष्याला सहजच आवडते. बारा वर्षे
वेदाध्ययन करून शेवटीं चवळी पावली मिळविण्यापेक्षां एका वर्षोत सुता-
रकी शिकून तितकेच अगर त्यापेक्षां जास्त धन मिळत असल्यास वेदाच्य-
यनाकडे कोण जाईल १ हल्लीं संस्कृत पाठशाळा आणि वेदविचयेच्या शाळा
ओसाड कां पडल्या आहेत १ विश्वविद्यालयांतून मोठमोठार्ली बक्षिसे मिळ-
विणाऱ्या संस्कृत पंडितांना स्वरसहित चार कडचा तरी म्हणतां येतील किंवा
नाहीं याची वानवाच ! म्हणून धंदा व्यक्तीच्या अभिरुचीवर अवलंबून
ढु क
हिंदूचे समाजरचनाशास्त्र २९५३.
ठेवतां येत नाहीं. अशा तऱ्हेने व्यक्तीची सोपा धंदा करून जास्त पेसा
मिळविण्याकडे प्रवत्ति होऊं लागली, सुखोपभोगाची लाळसा वाढत चाळली
म्हणजे व्यक्तींची आणि एकंदर समाजाची जीवनाथ कलहाची हिंमतच
कमी होत जाते. परंतु तेच कष्टाच्या दृत्तीने राहाणारे प्रतिपक्षाला स
चीत करूं शकतात. पोवीत्य राष्ट्रांवददळ छरेन्स पो म्हणतो, ' दारिद्य आणि
- -कष्ट या जोडगोळीमुळें जो काटकपणा येतो, तो काटकपणा अंगीं आलेल्या
राष्ट्रांमध्ये आज जागती होत असल्याकारणाने आपणाला होणारा त्यांचा
विरोध हळहळ वाढत जाइल. ता रा्ट्टी आतां शास्त्रीय परगतांचा अभ्यास
करूं लागलीं आहेत आणि त्यामुळें लवकरच वंद्यावेशांमर्थ्ये जीवनाशी
झगडा झाल्याशिवाय रहाणार नाहीं.” सर्वच दारिद्य आणि कष्ट कांट!
बाईट नव्हेत. एकंदरीत समाजांतीळ बहुसंख्येमर्ध्ये सुखाची लालसा वाढत
जाणें हें जीवनार्चे लक्षण नव्हे. अशी लालसा वाढू लागली म्हणजे व्याक्ति
आपल्या सुखदुःखाची जबाबदारी स्वतःवरून काहून दुसर्यावर ठटाढू
लागतो. जै जै कांही सुख समाजांत प्रास होत असेल, ते ते व्यक्तीच्या
स्वतःच्या कतृत्वाचें फळ आणि जै जै कांही दु*्ख पात होत असेन |
समाजरचनावैगुण्यासुळें प्रास होतें ! सर्व व्यक्ती निदोपच आहेत. कोठे
दोष असेळ तर तो समाजरचनेत, अशा तऱ्हेच्या कल्पना प्रस्त होतात
अगर केल्या जाऊं लागतात ! व्यक्तीचे दुःख हा सामाजिक बरटनेचाऱच
परिणाम आहे, असें निश्चित टरविल्याकारणान प्रत्येक व्यक्ति
आपल्यानच दुःखाला घरून समाजसुधारणा सुचवू लागते ! परंतु व्यक्तींची
सुखःदुखे परस्परविरुद्ध असणेंही शाक्य असल्याकारणाने परस्परविरुद्ध
व्यवस्था याही पण समाजसघारणा या नांवाखाली गोळा होऊं लागतात !
उदाहरणार्थ, देवळांना जी उत्पन्ने लावून दिलेलीं आहेत, त्यांचा विनियोग
करण्याच्या हक्काचा'च प्रश्न घ्या. हिंदूंच्या देवळांना लावून दिळेल्या उत्प-
न्नांचा विनियोग बरोबर होत नाहीं, म्हणून त्यांची कांहीं तरी सरकारी
रीतीने व्यवस्था केळी जावी असे कायदे कायदेमंडळापर्दे येतात तर
उलट सावेजनिक पेश्ाच्या विनियोगाच्या बाबतींत प्रचलित असलेला
कायदा आमच्या घमंगुरुंना लागू करूं नये असे कांही. एका विवक्षित
९ ५९ ततर. गर्मल,
१ पघणं९१ 0१ 12९७0 1०७७ 10. 019 ()पा००0 85898४५
र
ही
२०४ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
वर्गाचे म्हणणें ऐकू येते. एक पंडित' कन्यांचा विवाह चवदा व्षीच्या आंत
होऊं नये, असा अत्येत मूर्खपणाचा कायदा विधिमंडळांत आणून पसार
करून घेतात, तर तो कायदा आम्हांढा लागू होऊं नये असें सनातनी
हिंडु आणि मुसलमान समाज म्हणूं लागतात ! हिंदूच्या देवळांमध्ये-एकून
छक सर्व देवळांमध्ये-अस्पृश्यांनीं प्रवेश करण्यास हरकत नसावी असा
कायदा एक पुढारी विधिमंडळांत आणतात, उलट हिंदूंचे सर्वे शेकराचार्य,
सर्व पुरातनमतवादी, थोडक्यांत सांगावयाचे तर नव्वद टक्के हिंदु समाज
_.त्या मताला विरोध करतो ! कोठेंही सानीव दुःख उत्पन्न करून त्याचा
[निरास करण्याचा प्रयत्न करणें म्हणजे समाजसुधारणा नव्हे. जगांतील सर्वे
दुःख, सर्व पाप, सर्व कष्ट वगेरे नष्ट करण्याचा प्रयत्न करणें, म्हणजे एक
पोरकटपणाचें लक्षण आहे. व्यक्तीचे सुख कोठें तरी व्याक्तिबाह्य आहे, ती
व्याक्तिबाह्य स्थिति सुधारली म्हणजे व्याक्ति सुखी होणार, अशा तऱ्हेच्या
वेजवाबदार कल्पना कायदा सांगू लागला, म्हणजे समाजांतील हितकारक
अगर अहितकारक असा कोणताही नियम शिल़क रहाणे राक्यचच नाहीं.
म्हणून, वेगवेगळ्या व्यक्तींची नैतिक बाबतीत अभिरुची काय आहे हें
पाहून नीतिशास्त्रा्चे नियम ठरविण्याची पाश्चात्य पद्धति चूक आहे. नीति
ही हितकारक अभिरूचीची वाढ आणि अहितकारक अमिरूचीच्या वाढीचे
नियंतण असें उभघविध कार्य साधण्याकरितां उत्पन्न झालेली आहे. तें
हितकारकत्ब अगर अहितकारकत्ब ठरविणे अभिरूचीला दाक्य नाही. अभि-
रूव्वीला सुख आणि असुख कळते. व्यक्तीला अगर सबंध समाजाला
देखील अभिरचीर्चे हितकारकत्व कळत नाहीं, म्हणून तर कांही समा-
जांचा सृष्टीतून नाश होतो. ज्या समाजांचा नाश झाला ते देखील आपल्या
अभमिरूचीप्रमा्णेच वागत होते. म्हणून प्रथमतः हित कोणते तें समजून
घेऊन समाजरचना अशीच करावयाची कौ, हित आणि सुख ही पूरक
होतील. त्यामुळें धम अथबा हित आणि सुख यांमध्यें भेद उत्पन्न
होऊन अभिरूची सुखाकडे धावू लागल्यास अभिरचीत बदल करावयाऱ्चा,
धर्मात नव्हे.; म्हणून भगवान् शेकराचार्य म्हणतात, 'यो हि यं प्रति विधीयतेस
तस्य धर्भः न यः येन स्वनुष्टातु शाकयते 'चोदनालक्षणत्वाद्धर्मस्य । ' आत्म-
१ हरविलास सारडांचा कायदा; 8९०॥"५८--५ ४७ ० ००१७७०७ ०००१०0(6७.
हिंदचें समाजरचनाशास्त्र २९५
६
बुद्धि हे प्रथानांपैकी एक प्रमाण मानणाऱ्या आधथुनिकांनी आम्टीं बर
सांगितलेल्या गोष्टीसंबेधीं थोडा विचार करावा. आत्मताश्प्रमाण सांगि-
तल्यानंतर त्यापासून उत्पन्न होणाऱ्या अडचणींतून सुटण्याकरितां सुखाचे
भेद सांगत वसण्यापेक्षां, त्या प्रामाण्याच्या लायकीचा थोडा दूरवर विःचार
केल्यास कांही नुकसान होणार नाहीं. व्यक्तीर्चे ढुःल हा समाजरचना
घरिणाम आहे असे मत एकदां समाजांत प्रसार पावू. लागले म्हणजे समा-
समाज हे व्यक्तिप्रधान विनादक स्थितीकडे हळूहळू ओढळं जाऊ लागतात.
असा कोणता नियम कोणत्या समाजांत आहे को, त्या निवमाचा कोणाना
कोणाळा तरी अडथळा होत नाहीं £ नियम हे व्यकतांना नियल्षण घालण्या-
कःरितांच असल्याने ते बोचणारच. व्यक्ति हीच समाजशास्त्राचे व्येय
ठरल्यानंतर व्यक्तीला त्या समाजाबद्दळ कोणत्याही तर््हेच्वा अभिमान रहाणे
डाक्यच नाहीं. व्याक्ते सुखी होईल ( हित नव्हे. टिताहित कळण्याची
लायकी फारच थोड्या लोकांना आलेली असते. ) तर त्या समाजांत
राहीळ.तरसे न झाल्यास, ती व्यक्ति त्या समाजाचे कोणतेही नियम विनदिकतपणे
पायाखाली तुडवील, म्हणून एकीकडे समाजशास्त्रांतील खऱ्या अगर काल्य-
निक चुकयांच्या याद्या वेळींअवेळीं प्रसिद्ध करून पुन्हां टिंदु समाजांत स्वामि-
मान उत्पन्न होत नाहीं म्हणून, ळोक आपणच कां हाकाटी करतात तेंच
कळत नाहीं. तुम्ही ज्या यादया प्रसिद्ध करतां त्या असेंच दाखवितात
कीं, या समाजव्यवस्थेत कोणाही व्यक्तीला सुख प्रात होणार
नाहीं. हिंदुसमाजाने ज्याचा अभिमान धरावा असा एकादा
निदोष आचार आपणाला दिसून, तो आपण टिंदुसमाजापुढे ठेविला
आहे काय £ धर्मविषयक ज्या चळवळी झाल्या आणि जे वाळाय आजपर्यत
प्रसिद्ध झाळें आहे; त्यामध्ये तर आठांला कांदीं तसा उल्लेख सांपडला नाहीं.
खरें त्रिकालाबाधित सत्य असें आहे कीं, सामाजिक दोप नेहमी डोळ्यां-
पुढें रहाणे, हें सर्वसाधारण मनुष्याच्या दृष्टीने बरें नव्हे. ज्या वेळीं ज्या पड-
१ घमस्वरूप मिर्णय- तकंतीर्थ कोक क
२ “ ७ ७00 ४०४०0॥७१ ७7 ७ ण्टाकयेणेणे जणाळ्प७क 20७11 १९१
' आपल्यावर श्रेष्ठ तऱ्हेच्या वेड्यांचे राज्य आहे.
' २५६ हिंदरचे समाजरचनादशास्त्र
ऱ्ऱ्य
न
रर
तींत सुधारणा घडवून आणावयाची असेल, त्या पद्धतीवर हल्ले करीत रहाणे
हीच एक समाजसुधारणेची पद्धति होऊन बसते, त्यावेळीं त्या समाजांतर्गत
व्यक्तींच्या मनाची ठेवण अशीच होऊन वसते. ज्यावेळी व्यक्तीने निश्चयी-
पणा दाखवावयाचा असेल त्याच ठिकाणीं वरोवर व्यक्तीला निश्चयीपणा
दाखवितां येत नाहीं. मग सर्वसाधारण समाजसुधारणेचे आद्यकारण जी समा-
जाऱ्वी उत्सादर्वात्ति ती नए होऊन तिच्या जागीं निर्त्साह, भांडखोरपणा,
तुटक्रपणा वगेरे गुणांचा प्रादुर्भाव होऊं लागतो. आजच्या हिंदुसमाजाकडे
पाहिळे तर काय दिसतें १ एक त्राहणजात सोडून दिल्यास बाकीच्यांनी
आपले सवते सुभे उभारले आहित किंवा नाहींत या गोष्टींचा ज्याचा त्याने
विच्चार करून पहावा. मुंबई इलाख्यांत मराठा वर्गीलळा कायदेमंडळांत
उआपला वेगळा असा मनुष्य पाठाविण्याची जरूरी बाटली, मराठा वर्ग सबंध
धिडु समाजाचें दित पहात आहे असें मानावें काय १ परंतु असा परिणाम न
झाल तरच तें आश्वये ! कोणत्याही दृष्टीने पाहिले तरी हिंदु समाजाच्या काल्प-
निक हगणाऱ्या-ते खरे दोप नव्हेत हे दाखविण्याकरितां तर या ग्रंथाची प्रवृत्ति
आहे-- चुका पुढें करून त्या पसरविण्याचे प्रयत्न पाहिले म्हणजे हिंडु समाजाचा
स्वाभिमान नष्ट करण्याकरितां कट झाळा आहे किंवा काय, असा'च मनाला
भास होऊं लागलो ! खिस्ती धमौपदेदाकानें वावे आणि त्याच यादीचा
पाठ करांवा, मुसलमान मोळवीनें त्याच गोष्टींचा पुनर्चार करावा, वेह-
रामजीमल बारीसारख्या पारशी ग्रहस्थाने त्यांतच तोड घालावे, युरोपियन
राज्यकत्यांनी तेच दोप दाखवून आमच्या रानटीपणाची कीव येऊन
दुःखाने उसासे टाकावे, ज्यांचा आम'चा सोबरेसुतकाचा देखीळ कांही संबंध
नाहीं अद्या मिस मेयोसारख्या उमट आणि बेजबाबदार ठेखकांनीं त्यांकडेच
बोट दाखवून ऊर बडवून घ्यावा, आणि क्षेवटी आमच्यांतील'च 'स्वसुख-
निरमिळापः स्विद्यसे लोकहेतोः ।? अक्या वृत्तींचा आव आण णाऱ्या पुढाऱ्यांनी
या संव गोष्टींना मान ठुकवावी ! ! “ निघेकादि इमद्यानान्दै । ? हिंटंचे
ळी ऱ्च्
एकूणएक आचार चूक आहेत, अक्या तऱ्हेचा एकच '्वनि या सर्व सज-
आ क्माततकनतमतनसम्य
२ ठा तळ ७ कड रिवधिक्ाय७ ०.
कुंतल.
नशशगशश्क्ाखााजआाखबजजख्मययख्ब्बय्न क्क क कअ
१ पकभश. १०-५० ७५ 0 कककदतामकेकनकक
हिंदूचे समाजरचनाशास्त्र २५७
नांनी ( दोखान दर्थ्युः प्रथक् एरथक्। ) काढल्यानंतर, 'बवाणाम, धूरनाऱ
या न्यायाने हिंद समाजांन आपटल्या बसाकडळ पाट पारावल्यास त्यात आळ
करण्यासारखे काय आ आतां याच इळकलोळांत तकतीथ, वेदांत.
वागीदा. महामहोपाध्याय वगर रत्नांची आपला गळा मिळवून विला आह :
त्यामुळें दिंद समाज आपला धर्म सोडणार. शमर हिंदु महासमा आर.
दोनशे दाढीवाळे पुढारी यांच्या प्रवत्नाळा जिमाप सज वेजार नाहीं. कारण,
च धमंबुडव्या पुढाऱ्यांनी आजपयत जातीय म्हणज संघाटेत आजारांना
टर केलेली आहे आणि ते अजनदी करीत आहेत सदा. विपवस-अधरद्ा-
रूपी विषवक्ष-आपणचच पोसला आदे, आतां खेद कराने काय उपयाग १
आम्हीं जीवनवत्ति आणि आचार यांतील पारवा णांगय त्या दाापार
उत्पन्न होणारे आचाराचे चार पयाय पूवा सांगिंतळेच आहेत. त्या सः
पाहिळें तर, आचार कायम राखन थेदा या दीन विचार केल्यास अगद|
आपद्धर्म म्हणून-उगीच सुखासुग्वी किंवा थोडासा जास्त फायदा होतो
म्हणून नव्हे- वरच्या थरांतील व्यक्तीनी खाळ्च्या थरांतील बेद केल्यास
हरकत नाहीं असें प्राचीनांचे मत दिसते आणि तं समाजदयासारचचा बा,
बरही पण आहे, ही गोष्ट आम्ही पूवा झलेल्या अजवरून सट्ज कळून
येण्यासारखी आहे. अशा तऱ्हेने त्राण अनिसांना जरी यश्यांचे नट
( आचार नव्हे ) करण्याची मोकळीक टविळी असळी तरी, त्यांनाटी
वेश्यांच्या सर्वच व्यवसायांत हाल घाळण्याची मोवाळींचा ठेविळेळी नार्ही
ब्राह्मण वगानंतर क्षत्रिय वर्गीचा विज्यार येतो. क्षजरियांचे बारिव.
आचार पाहू लागळें तर अध्ययन, अध्यापन आणि दान छे दिसतात.
ही. तीनद्दी खऱ्चाची खाती. आहेत.
४७ क्षत्रियाचे आचार परंतु खर्च मिळकत असल्याशिवाय होऊ
गाकत नाही. तंब्दां स्मतीचा अथ लाग-
णाऱ्या आधुनिक सभ्यांना असा प्रश्न विचारावासा वाटतो की, घासिवः
अगर सामाजिक आऱचार आणि जीवनव्रत्तीकरितां बेदा यांत कांहीं 1६८
आहे असें आपणांला वाटते किंवा नाहीं १ वर जे तीन आजार सांगितळ
त्यांचें परिपालन करावयास द्रव्याची जरूरी आहे किंवा नाहीं १ क्षाधिभाच्या
हि ख्ब्ब्_ ऑकओशशसिविविसिथआ अ ्ं
कनकपत्मधयचू
२ भंगवद्वीता
हृ. स. १७
२५८ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
देखील जीवनयात्रेला धनाची जरूरी आहेच. त्याला देखील बाय भक्षण
करून रद्ातां येत नाहीं. येथे क्षत्रिय कोणाला म्हणत आणि क्षत्रिय ही
कोणी जाति होती काय आणि आहे काय, या गोष्टींचा त्रोटक विचार
केला पाहिजे. इतिहाससंशोधक राजवाडे यांच्या मते चातुर्वण्यीतर्गत क्षत्रिय
टा. एक रट होता. रा. राजवाडे म्हणतात, ' ह्या ब्राह्मण नांवाच्या आर्य
व्ोकार्शी पामीरच्या पठारावर वर्णने ढाळ अद्या दुसऱ्या एका लोकांची
गांठ पडली. हे स्क्तवणे लोक शोयाने सिंहासारखे, क्रौ्यानें लांडग्यासारखे
कजास्वीर्ने कुक्कुटासारखे, सोशीकपणाने कुत्र्यासारखे असून, डोक्याचे
किंचित मंद असत, ऐतरेयारण्यककाराने तर क्षत्राची व्याघराळा उपसा
दिली आहे. “क्षत्रे वा एतद् आरण्यानां पूना व्यात्र:!? ह्या मंद डोक्याच्या
रक्तवणे लोकांवर तीव्र डोक्याच्या शुछुवर्ण ब्राह्मणांनी बेमाळूम छाप बस-
विळी आणि वेदवाड्ययांत गाजणारे ब्रह्मक्षत्रनामक जे द्वंद्व ते निर्माण
केळे. ) परंतु चातुवेण्येतरांमध्ये देखील आयुधजीवि संघ होतेच. चातुर्वर्ण्य -
खाह्य क्षत्रिय ( आयुधजीवि संघ ) पु, असुर इत्यादि नांवांनीं प्रसिद्ध
होते. ह्या सवच आयुधजीवि संघांना पुढें क्षत्रिय ( ए'७पतछ] ७810053
या शब्दाने संबोधू लागळे असावेत असे वाटतें. म्हणून “क्षत्रियस्य रेक्षणम्
असा नियम सांगितलेला आहे. क्षत्रियानें राज्य मिळवून प्रजांचे रक्षण
कराने, प्रजांचे आणि धमाचे रक्षण हा क्षत्रियांचा धर्म
या पक्भतीत राजसत्ता एकसुखी होती, परंतु सर्वेतत्रस्वतंत्न नव्हती.
:टींच्या कल्पनांप्रमाणे पाहिले, तर राष्ट्र हें सर्वोत मोठें ध्येये आणि राज-
सता टें अधिकाराचे सवंत्रष्ट स्थान. प्राचीन हिंदूंची राजसत्ता अल्ली सर्व-
निस्वतंल नव्ह्ती. त्या राजसत्तेला शासन करणारी अव्यक्त धम म्हणून
स्था दोती. घम हा अव्यक्त असल्याकारणाने त्याचा, राजा असो अगर रंक
असो. त्याच्या मनावर जास्त लवकर आणि जबरदस्त पगडा बसतो
टुस्या राजकीय पद्धतीचे यथातथ्य निरुपण करण्या'चे मार्गे अभिवचन
दिळे होते; परंतु ग्रथविस्तार फार होंइंळ असे वाटते, म्हणून त्याचच
विषयावर वेगळा ग्रंथ लवकरच लिहिण्याचे ठरविळें आहे. असो. राजसःता-
१५ 2046प्ळकतेमीक'
राधामाधवविळासचंपू, प्रस्तावना,
२ मसु
हिंदूचे समाजरचनाशास्त्र २५९
घर्मात त्याची उपजीविका असे. मग जो राजसत्ता मिळवी तो राजा. ते
राजे इतर राजांशीं-ते वांदिकदृष्टया भिन्न असले तरी-विवाहसंबंध करीत.
हा संकर आणि युद्धाचे नैसशिक परिणास, या कारणानें क्षलिय वणे अग
जाति कर्धीच निर्माण झाली नादीं. ज्या क्षत्रियवर्णोतगत जाति म्हणून
सांगितलेल्या आढळतात, त्या युद्धाचा घोर परिणाम जो सववनादा त्यामध्य
गडप झाल्या. मनु म्हणतो,
८८ जानकेस्तु क्रियाळोपादिमा क्षत्रिवजातयः |
वृपलत्बं गता लोके त्रादणाददानेनच ।
पौंडकाचौड़द्रविडाः कांबोजा यबनाः शका: ।
पारदाः पहूवाः चीनाः किराता दरदाः खशाः ||
यांपैकीं सवोचचा इतिहास सांगत बसणें शकय नाहीं. शक म्हणजे सीथी-
अन वंदा आज दिलक आहेत असे वाटत नाही. सर हरवर्ट रिस्ठेर्ने शकांचा
वांग्रिक छाप कांही हिंदु लोकांत दिसतो असे दाखविण्याचा जो प्रयत्न
४-१
केळा आहे, तो असिद्ध स्वख्थाचा आहे. पाहेळी गोट अशी आदे की;
राजसत्ता अगर राजतुल्य सत्ता गाजविणारे लोक एका वंशांतून आलेले
नसतात, परंठु अधिकारसाधम्ये प्रात झाल्यामुळे ते आपसांत विवाहादि
संबंध करतात. या संकराने फळ त्यांना प्रात होतेच. शिवाय क्षत्रिय लोक
युद्धप्रिय असतात म्हणूनही त्यांचा नारा होतो. येथे युद्ध या विषयासंबंधी
बऱ्याच गोष्टींचा खुलासा करावयास पाहिजे. इंग्रजांचे राज्य हिंदुस्थानांत
होण्यापूर्वी तो देशा अंतर्गत लढायांनीं ब्रेजार होऊन गेला होता, अशा
तऱ्हेचे एक विधान पुष्कळ ठिकाणी केलेलें ऐकू येते. येथे एक गोष्ट
लक्षांत ठेवावयास पाहिजे ती अशी की, ज्या तऱ्हेची युे हिंदुस्थानांत
लढली जात त्या तऱ्हेच्या युद्धांमध्ये सर्वची सवे लोकसंख्या कर्धीही भाग
घेत नसे. समाजांत वरिष्ठ मानळे गेळेळे राजेलोक, सरदार लोक आणि
त्यांची सैन्ये या सवांच्या आपआपसांत काय भानगडी चालल्या असतील
तेवढ्याच. बाकी सर्वसाघारण समाज आपल्या नेसर्गिक रहाणीपासून केव्हांही
विचलित होत नसे. दुसरी गोष्ट अशी की, ज्या तऱ्हेच्या लढाया हिंडुस्थानांत
लढल्या जात त्या तऱ्हेच्या लढाया लढणाऱ्या बर्गाला तरी नैसर्गिक निवडीच्या
सवव
२६८ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
९)
इष्टीने थोड्याशा हितकारक होऊं शकत कारण, त्या लढायांत शोयंधैर्यादि'
गुण, शरीरशक्ति पंचेन्द्रियांची आवेकलता वगेरे गुण थोडेसे कसाल
छागते. परतु एकंदरीत &वय्या वगाच्या नशीबी अंतिम परिणाम नादच
कॅल्पना येण्याकारेतां युद्धाच्या पारणामांचे थोडेसे परीक्षण करतो
असातन काळीं मानवाच्या एका संघाने दुसर्या संघावर हल्ल केला तर
ज्या सघांतील व्यक्तीमध्ये घेव. उत्तम ६2, तेजस्विता, धूतपणा, शारीर-
शाक्त, काटकपणा वगेरे गण जास्त प्रमाणात असतील, तो संघ विजयी
दीत असे. म्हणजे या पद्धतींत नैसर्गिक निवर्डीचें तत्व थोडेसे उपयोगांत
आलें. समाजांच्या कांही स्थितीपर्यत या हृष्टीनें युद्ध हे हितकारक असतें.
त्यामुळे युद्धाने समाजामध्ये कांहीं विवक्षित शुणांची वाढ होते. वाल्टर
बेजहॉट म्हणतो?, ' युद्धाने शोद सत्यवक्तेपणा, आज्ञाधारकपणा, कडक
शिस्त वगेरे गुण कांही विवाक्त प्रमाणांत उत्पन्न होतात आणि है
पुण समाजजीवनाळा पोषक असेच असतात समाजांच्या विवक्षित स्थितींत
युद्धाचे वर सांगितलेले सुपरिणाम खास घडून येत असले पाहिजेत. परंतु
उड्शास्त्रांत जसजशी प्रगति होत चाळली, तसतसे युद्ध हे एक नेस-
गक निवडीचे साधन होतें, तो त्याचा गुण नष्ट होऊन आतां युद्ध म्हणजे
श्रेष्ठांचा पद्धतशीर नाश करण्याचें एक हमखास साधन होऊन राहिळें आहे!
उ्या काणत्या समाजामध्ये अगर राष्ट्रामध्ये बयांत आलेल्या प्रत्येक
उस्थ व्यक्तांन लष्करी शिक्षण वेतळेंच पाहिजे अद्या तऱ्हचा नियम असेळ
अगर कला जाइल, त्या समाजामध्ये देखील लष्करी पेशाव रेलां जे परब
निवडावयाचे त्यांची वैद्यकीय तपासण 1 करू रार्राच्या सवे इंद्रियांनी
उई्ढ असत,ळ, त्यांचीच तेवढी निवड केळी जाईल ही गोष्ट निश्चि तच
समजावयास पाहिजे, ऱ्यांची दृष्टि अधु असेल, जे शरीराने रोगी अगर
डुबल असंतील, किंवा कोणत्याही शारीरिक अगर मानसिक दोषांनी डक्त
असतील ते अथातच वगळले जाती ज्याच्यामध्ये एक तऱ्हेची जोरदार
! शरीरप्रकति असेल तेवढेच यद्धाळा यंक म्हणून निवडले जातील, या.
गोष्टींचा एकंदर समाजावर काय प्रणाम होतो तें निवडब्लेळे
३:
सुर्ष दोन वषे अगर तीन वर्षे इतर कोणत्याही धंद्यांत लक्ष वाटू शकणार,
4 ७ एळ ५१ ऐगेधळ ७४ यण शिर्शार्शिशिशशिश चा एळाारळ ७४ 88200
हिंदूचे समाजरचनाशास्त्र २६९
टर ७ क आ. के. कुनककल हल २८ र्त टो व कत न्य 2: » शा [कळक वि तिक ज्र की भर न ००२ टरी कक .«ूल शै
गे रू . प्यारा पावना ८ न नारी. बय साग 24 अ”
क ३. क रि
व 007000. 0001010 000000 3 ल 0
०. य पाचच गांधी, शयन या यंवया वष्करी शिक्षण घेऊन चाल्या-
*५ ८ . निवी क री
.व मि ल्न री ् रं तय कात “््क्पु ०2 क की. डी हि वाोल्ये न ए] ग! ९.न न्न भार व
वणी "९१ | ८ द? | |. बर्ह इम ही १ "६२ ८ * 1] नउ | ऱ्झृ [रहा म टू.
६
०0 नोतिपाच चस्यिवीयन अ्थपधान स्थितींत
ढी दा शनक र ट्र १] तान सला पान फथनयान वश (त वाळला
वि पे न ी गा भो
५-८ ० र्यीकारगानि, एकूणात उत्पादक यांमध्ये वटूंकडे खचाखच
ह. च्य
८: ळेती दिसून येटळ. या ळण्करी िकणाकरितां गेळेल्या पुर्पाने हा जा
(९: वषे तुकट धाळवि- | जवळा सुदतात दुस-या कोणीतरी दारीरशक्तीने
त त मथा व्यक्ती उतर "तीळ जागा एव्यन वयताळ, त्यामुळे यां
(9. ज्यांनी
ग व्यनि किग काडा ८ ७ 2टतलतधरद्ासवदा त्दरयूत,
र क, * *- राये क यय यय त घ्य द
२०. प्यांना घैवांत प्रनश टोडान अभ वतण्याठाचे बराच वेळ ळार
ी ड क त य (रकतीश तरी कध आ तलत बर क क क क की ग
नाका दट कर त ण त्ता पा क्त ुज का लष्करी ोकषणाकिर्ता
य | वाय. ७ टी ऱ् नास्त ञास शिळ
गश्कायवा २४०८ ता त्याना तात र पिढोळा जास्त जास. शलक
त ती आ या क ्ाप्रक्काकक .. न थद्धां न
र र्या जाट सविनन, १२. विदा द गाल रण लात्काटन चुद्धाते
की र ट्क क
ग यीर ठरत दलळी, तरी पकिदोन मिळयाते त्याची काथ दशा टदोडल हे
9. इृतर्दि पोर देलीळ सांच दक जाणि नदन नीच तर साट मुत्सयांना
कळ नादा! खरी माट जशी भाडे को, नमाजाळा पकच तमदची
१ त्ति टावणे ही सोट कोणत्याही स्थितीत टितकर नाही. घया लष्करी
३. व्यणांच्या मामगडींत उत्तम टलारीर आणि त्याबरोबरच श्रेष्ट वुद्धि अस-
घाण् ळोक पडे ळागळे, म्णजे त्या. खिवीपासयून आणखी केवढी हानि
:0 हयाची वाल्यसा मनारॉज वार बर. विवाहाचे बय लवकरचे असले
लर त्या पुषपाली खीही पण कोवळ्या बयाजीचे असणार. विवाह बाळब-
न्यु ण हे सर्पावातेळा पोषक असते. तीन बर्षपर्यंत दतरांचा धेद्यांत जम
अकर... ,
(1.3
कक
"ठी
स्य; अळा वयन त्यांना विवाद लवबवार करता बळ. भग अद तऱ्हून माग
"द रळेळे जाणि वेदांत म्थिर झाळिळे, यांच्या संततीच्या संख्येत जरी अगद
>येशळा पारवा पडल गेळा आणि अशी स्थिति कांही पिढ्या राहिली तरी श्रष्ट
व्य कैऱ्या लवकरच निःपात दोटेळ. मग सुत्सय़ांनीं केडेले कायदे, नीतिशास्त्र-
२६: ली व्याख्याने, अथशाख्रिजांच्या डाथलन्य गप्पा) या संबाचाही रा्नाद
> षा हळ १ | ४0७७७८४ णा. ७४७७५ (0४ विर उव:
है. ह हलला विळा जा ७ पाच] उळाठतर्णिठा 17 73. अ. प 80,
२६२ हिंदूचं समाजरचनाशात्र
थांबविण्यास ल उपयोग होणार नाहीं ! उदाहरणाकरितां आपण
असे समजू, की, जेथें भ्रेष्ठांची ३३ सुळें जगतात त्याच समाजांत कनिष्ठांची
२४ सुळे जगू लागलीं आणि हीच प्रणाली पिढ्यानपिढ्या चाळू राहिली,
तर सरासरीने तेहतीस पिढ्यांत कनिष्ठ प्रजेची संख्या वरिष्ठ प्रजेच्या संख्येच्या
दुप्पट होईल. परिस्थितीच्या गप्पा झोंकणाऱ्या पंडितांनी युरोपियन समाजांत
आणि त्यांची संस्कृति अंशतः उचचलल्याकारणाने आमच्या समाजांत, आज
काय चालले आहे त्याची चवकशी करून पहावी, आणि प्रत्यक्ष परिस्थिति
व त्यावरून निघणारे अनुमान काय सांगते, ते आम्हास कळवावे.
एकंदरीने समाजाची लायकी कमी होईल, वाढणार नार्ही. म्हणून
सबंध समाज युद्धप्रिय बनविणे है राष्ट्रांना चिरंजीव करावयाचे असल्यास
इष्ट नाहीं !
हा अप्रलक्ष म्हणजे कालांतराने दिसून येणारा परिणाम झाला, तात्का-
लिक होणारा परिणामही तितकाऱच घोर आहे. आम्हीं वर सांगितलेंच आहे
का, युद्धाकरितां निवड सकस प्रकृतीच्याच लोकांची केळी जाईल. खरो-
खरच युद्ध झाल्यास ते अर्थातच मारळे जातीळ. युद्धाचे वर्णन भट्नारा-
यणाने, “ इयं परिसमाप्यते रणकथा5द्य दोःशालिनः ।
व्य़पेतु जूपकाननातिगुरुरद्य भारो भुवः ॥ !
अर्से केळेळें आहे. याचा अथ असा कीं, लढवय्या भांडखोर
लोकांचें जे जगल प्रथ्वीला भार होऊन राहिळे आहे तें जरा साफ
होऊन जाईल. परंतु यांचा तरी अर्थ काय होतो १ आपल्याक
हिंदुस्थानांत युद्धाच्या परिणासांचे आंकडेवारीनें गणित देतां येणार
नाहीं. परंतु युरोपियन राष्ट्रांमव्ये अशा तऱ्हेची आंकडेवारी देण्याची
व्यवस्था केळेळी आहे. दिंदुस्थानामध्ये अगदीं कालपरवांपर्यत युद्ध ह कांही
श्रेष्ठांच्या संहाराचे यंत्र बनलें नव्हतें. युरोपमध्ये युद्ध हे श्रेष्ठांच्या संहा-
राचे यंत्र बनलें होते आणि अजून तसंच आहे. तीच युद्धपद्धति आपल्या-
कडेही अर्थातच प्रसृत होगार. कारण, तिच्यांत मारक शक्ति आहे आणि
ती शक्ति हस्तगत करून घेतल्याशिवाय, या युगांत कोणाही स्वतंत्र राष्ट्राची
तग लागणे शक्य नाहीं. म्हणून युरोपमधील स्थिति पाहून कांही तरी नियम
"गतवरलहप्ककण0७0त दरीत भककडककर र शिण 9५कटधवाेजीधा. "य पलबलगकते0. पेसा तणे “करस ला पवी काका टत 0 ७0 ७. पकवकीलकवकलचकी ७ सापडत १६ "ककती (४०
१ वेर्णांसहार.
हिंदूचे समाजरचनाशास्त्र २६३
बसविर्णे आपणांला शक्य आहे. युरोपांत जे आंकडे उपलब्ध आहेत त्या-
वरून असें दिसून येतें की, इसवी सन १७८९ म्हणजे फ्रान्समधील राज्य
क्रांतीचा आरंभकाल; या वर्षांपासून सन १९२१३ पर्यंत जीं युद्धे होऊन
गेलीं त्या युद्धांमध्ये एकंदर जवळ जवळ दोन कोटी दहा लक्ष शिपाई
मारळे गेळे. हे सर्वे लोक पिंडदृष्टया दुबल असते तर प्रगतीच्या दृष्टीने
झाली ही स्थिति फारच चांगळी झाली, अस आम्ही बिनदिक्कत म्हटळ
असते. परंतु आपणांस तसें म्हणतां येईल अस आम्हांला वाटत नाहीं, या-
शिवाय युद्धामुळे राष्ट्रांची जी बिकट परिस्थिति होते त्या परिस्थितीमुळे सर्व-
साधारण समाजांतहा म्रत्युसख्यच जमाण वाढत. अश्या तऱ्हन उळान एक-
दर सार्वत्रिक संहारच होतो. आतां यापुढे जी म्हणून कांहीं :,ह दोगार,
त्यासंबंधी बोळावयासच्च नको. त्यांमध्ये रासायनिक द्रव्यांचा उपयोग जास्त
जास्त वाढत जाईल. कोणत्याही राष्ट्रांतील कोणीदी व्यक्ति आतां लढाईच्या
क्षेत्राच्या बाहेर राहूं शकणार नाहीं
युरोपच्या बाहेर युद्धप्रिय लोकांनीं काय कहर उडविले त्यासंबंधी, जी
कांहीं माहिती उपलब्ध आहे त्या माहितीचे आधार दिग्दर्शन करतों. £
आणि इस्राएल या दोन धर्मांचे अनुयायी सोट्ून दिल्यास इतर ळोकांच्या
युद्धाच्या पद्धति रानटी आहेत. हिंदूंच्या पद्धतीत “ शरणागताचे रक्षण
राजाने करावे; निःशस्त्र, पळून जाणारा आणि प्रलक्ष युद्धांत भाग न घेणारा
यांच्यांबर प्रहार करूं नये, त्याप्रमाणेंच लढाइत हत्यार गळून पडलेला
आणि जखमी झालेला यांच्यावर प्रहार करूं नये. ' असा नियम झाहे. हे
नियम किती कसोशीने पाळीत असत ही गोष्ट महाभारत, रजपूत लोकांच
इतिहास, नेपाळी' युद्धाचा इतिहास वगेरे स्थळ-कालदृष्ट्या अत्यंत विभिन्न
परिस्थितींतील युद्धाची वणर्ने करणारे इतिहास वाचळे तरी सहज लक्षांत
येईल. परंतु इतर समाजांच्या बाबतींत युद्धाचे असे कांही नियम असून,
ते काटेतोल पद्धतीने पाळले गेळेळे आम्हांला आढळले नाहींत. कुराण
१ ठ्लंखपप्रीठ ०० 07 िनणणण्यचे 1९७७5७] ; पफ ळत, कका 199
२1६]०॥ -&2१) ळी तृषर्ण8त 0४ प55७,
२ 71089१8 80 8110103 0 1२१७]७५५॥७॥ 09 उ ७05 १"००ते.
रे ७ ९ पट लो [0०७ 10 वाळ 0४ 3. 12. 13880.
नुक
२६४ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
सांगते, “ घर्मावर अधा न ठेवणाऱ्या लोकांवरोबर सतत लढत रद्द
त्यांच्याशी कठोर हदयानें वागा, कारण, त्यांच्या नशीवी नरक आहे आणि
ह प्रवास दुःखच झाला पाहिजे, परमेश्वर आणि त्याचा प्रेपित यांच्या-
विरुद्ध जे हात उचलतात त्यांचा वच करणे अगर त्यांना कुसावर चढविणे
रेच बक्षीस मिळाळ पाहिजे. निदान त्यांचा एका बाज़चा हात आणि
दसऱ्या बाजूचा पाय तरी तोडून टाकावयास पाहिजे. ! हा उपदेश कुरा-
गांत आहे किंवा नाहीं, त्याचा उपयोग सुसलमानांनीं केळा किंवा नाहीं
भाणि अजून देखीळ सबंसाधारण सुसल्मान व्यक्तीची अक्लीच कल्पना
असते किंबा नाहीं, ते जाहीर रीतीनें सांगावे, अशी आमची आमच्यांतील
सुसलमान बंधूना विनंति आहे ( श्रीयुत कन्ह्यालाळ गोवा यांनीं हा अंथ
पाहिल्यास आम्हांस ती माहिती कळवावी). अश्या तऱ्हेच्या लोकांना भेमाने
आणि नि:शस्त्र प्रातकाराने आपल्याकडे वळवून घेण्याचा एक प्रयोग येथे
एका थोर पुरुषाने सुरू केला होता, परंतु त्या प्रयोगाचा शेवट काय झाला
त कांदा त्यानें अजून प्रासिद्ध केलें नाहीं. असो. अटिलाचे हण. चेगिज-
स्वानाचे मोंगळ आणि तेमूरलंगाचे तार्तार यांनीं वेगवेगळ्या लोकांवर जे
कहर उडविले ते कोणाच्याही अंगावर शहारे उत्पन्न करतीळ ! एकट्या
तेमूरलंगानें जवळ जवळ पन्नास लक्ष लोकांची कत्तळ केली अर्से गिबन
म्हणतो, अशा तऱ्टेने युद्धांची माहिती देत बसलें तर तो एक ग्रंथच होईल.
"रवंगुणविशिष्ट जे युद्ध, त्याला उचळून धरणारे कांही थोडे थोडके लोक
रोऊन गेळ नाटीत. युरोपमध्ये पाहूं लागळे तर व्हाळटेअर, फ्रान्समधील
एन्सायछोपिडिआऱये उग्यका स्सो, कांट, वेन्थम वगेरे तत्त्ववेत्ते युद्धाला
वेरोधी आहेत. उलट हेगेळ, रस्किन, नित्शे हे चुद्धप्रिय आहेत. बेक-
नेचे युद्धाबद्देळचे उद्बार टीक आणि बये हाडी यांच्या उद्गारांच्या तोडीचेच
आहेत. एकंदरीने लढारची बाज सावरून धरणारे कांही थोडेथोडके थोर
पुरुष नव्हते. मत्मस्षतः पाहिलें तर अस दिसते की, १९१४ सालीं जे
महायुद्ध सुरू झालें त्या सुधारलेल्या महायुद्धांत सवे राष्ट्रांचे मिळून प्रत्यक्ष
ळढाईमध्यें जरेचाळीस लक्ष दिपाई ठार झाले. याशिवाय जबळ जवळ
तितकेच रोगरादनें मेळे अगर नापत्ता झाले ही गोष्ट वेगळीच. म्हणून
यार 2 हरकती कार गा ापण०७१ण्चकन्याडो
116 00175090 000103 त. ७०णेकाण ७00091९0१७ 07 120९७1) 17020
हिंटच सराहा जरचनाशास्त्र २८६"
आम्ही म्हणता क पन्हा खवकरलय घाणा एकाद. मदाचळ शयासत
वरं, म्हणजे रथ्वीला झाल या कळदप्रिय छोकांचा मार बराल वा
होईल ! पूर्वी कळदालत का पारा संपट्नाने कढत. नसत; परतु
व््ल्टीं चे कल्हप्रिय लोक दत पुसद्यावारणान सवय राट्यया राष्ट विरेस
न् | शि ल 2 द. ककल कोणय ऱ्ज र सन 1 टीतळ-
गै 18. चागा - , (८ >. ९.०1. र र रट टत
घालतात. चुद्धांचा पारणास
वजडवुन टोकण, कारण
प्रमाणे वर्णितो, * बुद्धांचे पार्णास ७ दि)
येथे निवड डावन च्या असुयालाना '१ जे वाच्या उलट) गेन यालळे ती
असते, राष्ट्रांना हत्या करण्याच घाबरवून त्यांना मंच मर 122 पसत तसर ी
राष्ट्रे आहेत त्यापेक्षा फारच सरळ अशी सादिटी अस ग्टेनन स्टेट
तळे. (0 59011. ता २ आणि गुंगबदीवेन भट गड, : नाते
वणणसंकरः ?। दी दोनही वातये खस था नाहीत काथ १
वर केलेल्या चर्चेचा निष्क असा [नवता . कोणतीरी आणि कशा
तऱ्हेचीही असली तरी लढवल्या । नेकांळी लंथटना, युज्ाच मीपण पारणाम
आणि तज्जन्य नैतिक परिणाम या टोला ककी. हल 'नियांनची, आनु-
यंगायत्त अस्बंडीत परपरा 2! पळेळी जाति उव्िन द: री. यकत नाडा. शग
-च्रिय नाहींसे झाल्यावर संमाजरक णाय घूस कोणी बगले, ठा. सेड
मुळीं अर्थशून्य आहे. मानवास वता (0 का
साधारण गुण आहे. तो दबय तर कभ वरावयाचा असती, नाहींतर
प्रत्येक व्यक्तींत तो आहेच. म्दणून आज जिस याटत किवा नाटात अशा
चे प्रश्न घेऊन काथ्याकूट करीत बसण अम्स्पत आहे. आज क्षत्रिय
आहितही आणि नाहींतही-. भगवाच रामवट्राचि घराणे, खयातीचे वराणि,
निषधापति नळाचे घराणे, दा बराणा लाविते असल्यास ते क्षत्रिय जाज
नाहींत. उलट वाप्पारावळांचे रिसदया परमार, साढब यसेरे वराणीं
क्षत्रिय असल्यास ती आज हयात आहत व्विजिय धर्मच असा आहे कौ; '
जनीं क्षतिय घराणी नष्ट होऊन नना लनल घराणी उदभूत व्हावीत. पर
रामाने एकवीस वेळां निःक्षत्रिय प्रथ्वी काळी ही दंतकथा तेच दाखवत
क्षत्रिय घराणीं उत्पन्न होतात यांचे करणा उभे आहे की; टकासन्य
शक टणक
१ (प०९0 5४ 0९७0 हट (नवतीचा हीपत्म कती 1110011
" क"०७16038,
२६६ हिंदूंचे समाजरचनादास्त्र
कोणीही साधारण बुद्धीचा मनुष्य देशील यश मिळवू शकतो. तसें ब्राह्मण-
विद्येचे नाहीं. याचें उदाहरण सांगावयाचें तर जन्मभर विद्याव्यासंगांत
[ळविणारा मनुष्य उत्तम सेनापति होऊ शकतो. परंतु जन्मभर लढाई
मध्ये आयुष्य खर्चे केळेला मनुष्य उत्तम सुत्सही होऊं शकत नाहीं. उत्तम
मुत्सद्याला शिस्त वशरे सवे युद्धोपयोगी गुण असून शिवाय आणखीही
पुष्कळ गुणांची गरज असते. ज्युलिअस् सीझरनें वयाच्या पन्नास वर्षापर्य-
तःचा काळ विद्याव्यासंगांत घालविल्यानंतरही तो विख्यात आणि जगन्मान्य
सेनापति झाला. परंतु हॅनिबाळ बार्का, लई बूर्बोन प्रिन्स डी कांड, मा्ठ-
बरो, डुक ऑफ वेलिंग्टन वगेरे जगन्मान्य सेनापतींना उत्तम मुत्सही
होतां आलें नाहीं. हॅनिबोळबद्दल तर केनीच्या युद्धानंतर त्याचा एक दुय्यस
मह्रब्रळ यानें “या थोर पुरुपाला युद्धे जिंकतां येतात, परंतु त्याचा उप-
योग करून घेतां येत नाहीं ? असे स्पष्ट उद्गार काढलेळे आहेत. प्रथम
सेनापति असून पुढें सुत्सरी बनल्याचें एक जगन्मान्य विख्यात उदाहरण
म्हणजे मार्शल हिंडेनवगर्चे. परंतु सर्वसाधारण वर सांगितळेळा सिद्धांत
च्रिकाळाबाधितच आहे. एवेच संस्कृति प्राधान्याने युद्धप्रिय बनविणे म्हणजे
त्या संस्कृतीच्या नाशाचचा आपल्या हातानें पाया घालण्यासारखें आहे!
उलट, शांतताप्रधान संस्कृति याच चिरंजीव होतात असा इतिहासाचा
निश्चित दाखळा आहे. आज युद्धप्रिय संघ किंबा राष्ट्रे जगांतून नष्ट झाळेलीं
दिसतात, पशुसष्टीमध्ये पाहिळें तरी व्यात्र
४८ शातताप्रवान सस्कृताच सिंहादि कूर पण हळहळ नष्ट होत असून
त्व निरूपद्रवी शेळ्यामेंढ्या वगेरे पशु मात्र
शिळक आहेत. त्या प्राणिवर्गाचा निपाःत
करण्याला मनुष्य नांवाच्या द्विपाद पशूनें सुरुवात केली आहे ! उलट
शातताप्रधान सस्कृतीबद्दल डा. कुक म्हणतो, “जपान किंवा इतर कोणतेंदी
पोर्बात्य राष्ट्र आपणावर हल्ला करून आपला नाश करीळ असे भय बाळ-
गण्या*चे कांहीं एक कारण नाहीं. परंतु हळहळ शांततेने आणि एक तऱ्हेने
निष्प्रतिकार अद्या पद्धतीने जी पोबोत्य संस्कृतीची बाढ चाळलेली असते..
त्या वाढीला आळा घालण्याला कांहीं मार्ग नाहीं. त्यांनीं अशाच तऱ्हेची
र /3पतव 15805 १७०४ ॥हः७वा 9४ 127, ००, 1०पा० च] 0 06'6त्यॉशए-
हिंदूंचे समाजरचनाशास्तर २६७
जीवनप्रणाली उत्पन्न केली आहे कीं, जीसुळे कोणत्याही संस्छृतींशी त्यांच्यी
गांठ पडली असतां त्या संस्कृती ती नवीन संस्कृति आत्मसात तरी करतात;
अगर हळूहळू श्यांतपणें पोखरून काढून तिःचा नाश तरी करतात. ' चिनी
ळोकांच्याबद्दळ स्टोडाड' म्हणतो, “ हजारों वर्षे अत्यंत दारिब्यांत आयुष्य
घालावेल्याकारणानें कोणत्याही भयंकर परिस्थितींत जगणे हे चिनी मानव-
वंशाला जितके शक्य आहे, तितकें ते दुसऱ्या कोणत्याही मानववंशाला
साधणार नाहीं. आपल्या राष्ट्रामध्ये चिनी मनुष्य उपासमारीच्या जवळजवळ
अशा स्थितींत आयुष्य काढीत असल्याकारणाने दुसर्या कोणत्याही राष्ट्रात
त्याला साधारणतः बर्या स्थितींत नेल्यास तो ताबडतोब तेथीळ लोकांना
भारी होतो. ? नैसर्गिक निवडीचे नियम ज्या कोणाळा कळत असतील तो
असें म्हणेळ, अश्या परिस्थितींत देखीळ आपले वंश टिकविण्या'ची आमच्या-
मध्ये जी हातोटी आहे ती नष्ट कशी होईल, या वबिवंचनेनें तर आज
आमचा जीवनक्रम ( 381तक्ाचे ० पशा) सुधारण्याचे प्रयत्न चाळू
आहेत ! त्या मार्गाने जाण्याला आमच्या सुशिक्षित वर्गाने सुरवातदी केळी
आहे. सुशिक्षित वर्ग ज्यास्त सुसंस्कृत असतो हाही एक निव्वळ माण
' आहे. युरोपेअन आणि आदियाठिक यांची तुलना करून स्टोडाड* म्हणतो,
: ज्या वेळीं शुक्केतर लोक शूभ्रवणीयांच्या राष्ट्रांत प्रवेश करतात, त्यावेळी
ते लोक शूभ्रवर्णीयांची तेथून हकालपट्टी करतात. प्रथम ते. श्रमजीवी
ळोकांना शह देतात, मग व्यापारी वर्गांचा नारा करतात आणि झेवटी
_ श्रेतवर्णायांतील उच्च घराणीं उचळून लावतात. भूमिप्रष्ठावर कोठेंदी वणेयुक्त
कामकऱ्याबरोबर श्वेतवर्णीय कामकरी स्पर्धा करूतव शकत नाही. ' आज
आफ्रिकमत्यें जो हिंदी लोकांचा प्रश्न आदे तो मुख्यतः आर्थिक आहे, दी
गोष्ट वरील चर्चेवरून सहज लक्षांत येईल.
असो. अश्या तऱ्हेने त्राह्मणक्षलियांची तुलना करून पाहिली तर असें
दिसून य्रेईल कीं, त्राहणांचे शांतताप्रधान धंदे वंशरक्षणाळा जितके पोषक
आहेत तितके क्षत्रियांचे नाहींत. त्यामुळे एकादी संस्कृति अखंड परंपरेने
१ पळवे ७7 ळय 1050० 10 ७४ (0पाऊ०० ७७७७१७.
२ ७०५४ "त ठल. ल्येठपा3 ७7 उि0०्वेवेष्ाल.
२ (0106081 190001 3 प 30प0 ०9 0४ ०००७.
२६८ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
रक्षण करावयाची असल्यास ते काम ब्राह्मण या वंशाकडून जितके चांगले
गेल तितके कतियांच्या हातून होणार नार्ही. उपमेने सांगावयाचे तर
ह्य परिख्ितीचा फारसा परिणाम होऊं न देतां वंशाचे शुण अस्वंडित
>वण्याचें जे काव चुक्ताबिंदु प्राणिशासत्रांत घडवून आणितो, तेंच कायं
व्याजदासरांत तराशागाठा करावयाचें असते. म्हणून ब्राह्मणाने आपली
कःति आणि आचार परिख्थितिनिखेक्ष स्थितींत राखावयास
पाहिजेत आणि समाजाने तरस करण्याला त्यांना मदत केली पाहिजे.
आतां येथे एक गोष्ट ध्यानांत धरावयास पाहिजे. ती ही को,
त्राहमणक्षत्रियांच्या थेद्यांमध्ये धनाला बरेचसे गौणस्थान दिलेले आढळून
घेईल, चेद्याच्या विभागणींत सुप्रजा ह्या मुख्य देठ डोळ्यांपुढे ठेवून हिंड
समाजदास्त्रज्ञांनी रचना केलेली आहे ही गोष्ट सहज लक्षांत येईल, कोणी
म्हणेल कीं, आज धंदे पुष्कळ वाढले आहेत. तर त्यांत इतकेंच ठरेल
की, घेद्यांचीही वर्गवारी करून प्रकृाला प्रजापोषक आणि निकृष्टाला प्रजा-
नाशक धंदे लावून द्या. त्यासध्ये दोधांचाही वृत्तिच्छेद होतां कामा नये.
हीच सीची समता होय. फ्रेडरिक सील्ये म्हणतो, विषमतेमध्ये अन्याय
- नसून समतेचा दक मागणें दहा अन्याय आहे. ' जे. वी. हेक्रॅफ्टे म्हणतो;
८ नूलतः विषम असलेल्यांना समान मानण्याचा हास्यासदपशा ताबडतोव
क ७ ९)
न्यात ये ऱ्त्ट 9
"> 0 ८९४८
धंद्याची नवीन विभागणी ( ए०्ताडा0ए 01 ) पाहिजे तर करावी,
परंत स्ववेदादध होणारे शोचकूप तयार होईपर्यंत, सुसंव्याचा रस
र् येऊन राहिळे तरी मनुष्याला शरीरधस
2९ चं्यांची उनर्बिभागणि सोडीत नाहींत ही गो लक्षांत ठेवून आणि
कोणत्याही लोकसंख्येमध्ये भंगी, मेहेतर वगेरे
गाब्दांनी ओळग्ळे जाणारे लोक फारच थोडे असळे तरी काम भागते ही
गोष्ट लक्षांत ठेवतां, त्राहाणादि श्रेष्ट बगानी या धेद्यांत पडावे असे म्हण-
गारे लोक उदारमतवादी महात्मे ठरत असले तरी, त्यांना सामाजिक
९0-0७ ज्य टका कास टणक
2 (ाळफाळाष ७४ एभडाणधयाय,
2 -00 ३-० 0४ रल2$00९.
क
; १0७ फपडाप ७0णे 0906 07087९55 0५ उ. 5. पाळाव्या,
ढं का क कक. कक ०५५५०५५॥५०४५०५४५॥॥
क यय
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र र वण
बाबतींत मत निश्चित करण्याची दिंमतचच नाही. असे म्हणज आयाने पान
होतें. हिंडुस्थानांतीळ शेकडा नव्बद लोकसंख्या खेड्यापाड्यांत रहात अस
त्यांचा भंगी या नांवाच्या वर्गोशी काडीचाही सवथ नादी. खेळ्यापाच्यांती, :
शेतकरी वर्ग हा भंगी-जाति-निरपेक्ष असल्याकारणाने बेऊन जाऊन गाररान.:
काय तो प्रश्न रहातो. हिंदुस्थानांत असलेल्या डस्प्ापेकी हे लोप
शेकडा दोन टक्यांदवके देखील नाहीत. राख अयन चाच लोकांबत :
आधुनिक महात्म्यांना पान्हा का. फुटावा दो मध नानयशान्यज्ञांनी सो.-
विण्यासारखा आहे. तुकारामाने परमेथराचे लक्षण पुठालप्रयाी वेले आ:
६६ ज्यासी आपगिता नाही । त्यायी जो धरी छज्या !
तोचच साधु ओळखावा । देव तेथखी जाणावा ।
दया करी जे पुत्रासी | तेचि दास आणि दासी ।
तुका म्हणे ऐसे किती । जाणो भगवंताची सूति |
हें लक्षण जरी खरें असलें तरी त्यांना महात्म्यांनी हदया बरवे पा.
तर; परंतु ज्यांना भगवेताची मूर्ति व्हावयाचे नसेल त्यांच्यासान शी व्याच
कां १ खरें पादिळे तर या भंगी नांवाच्या वगाचा खेडवापाड चा ७:
संबंध नाहीं आणि इतर जे वर्ग अस्पष्ट म्हणून खेल्यापाडयांच वान
आहेत, त्यांना समाजसंस्थेमव्ये मानसन्मानार्ये स्थान पूवीच मिळाळेळें
आहे. आजची गोष्ट तर राहू. याच, परंत ज्या पेदाव्यांच्या ज्या ब्राह्मणी
राज्याबद्दलह इतका गवगवा केला जातो त्या राज्यांत देखील त्यांना मान-
सन्मानाची जागा मिळाळेळी होती, ही गोए पढील उतार््याबरून नजरस
येईल. डा. घुर्ये म्हणताते, “दक्षिण टिंदुस्थानांत कार्यकत्या य्रामसस्थांमध्ये
मानसन्मानाच्या कल्पना या वेगवेगळ्या जातींनी शांतपर्णे मान्य केल्या
होत्या, त्यामुळे जातीजातींत सळोखा राहून संघटित तऱ्हेने कार्य करण्यास
कोणत्याही तऱ्हेने प्रत्यवाय येत नसे. दोन आ्राठण बंभंमर्थ्ये वंदापरंपरागत
उत्पन्नासंबंधी कांही भानगड उपस्थित झाल्यामुळे, ती गोष्ट ग्रामपनायती-
पुर्ढे मांडण्याचे ठरळें. त्या पंचायतीत निकाल देणारे जे पंच होते त्या
पन्चांमध्ये मराठा, धनगर, गुरव, सुतार, लोहार, कुंभार, कोळी, न्हार्व
शश्जआ्खाखजजग्बबऔओ अह या री
हिथे
९ स्मरणांतून
२ ९७8 छते 1६०0 उ 1यतेंक ७7 107. . 38, (ापातळ
७७० हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
न्वांभार, महार आणि सांग या जातींच्या लोकांचा समावेश झालेला
होता.” गांधी आणि मंडळींनी मानलेला वृत्तिरहित, अपमानित, दालित
( १788860, 8007105800, 0007085500 ) असा अस्पुरुय येथे दिसून
येतो काय? येथे तर अस्पएरय हा ब्राह्मणाच्या भांडणाचा निकाळ लावणारा
न्यायाधीश म्हणून दृष्टीस पडतो! खरी गोष्ट अशी आहे कौ, आमच्यामध्ये
जे लोक आज पुढारी म्हणून वाबरत आहेत, त्यांचा हिंदुसमाजांतील
प्रत्येक गट आणि त्या गटांतील प्रत्येक व्यक्ति यांच्यामध्ये खामिमानार्चा
एक लवलेश देखील राहूं न देण्याचा कट झालेला दिसतो ! अस्पष्टांना
दलित हा खोटानच शब्द लावून त्यांच्या स्वाभिमानाचा नाश करावयाचा
ब श्रेष्ठ वगौत, तं नव्हे तुझ्या बापाने पूर्वी पातके केळेळीं आहेत त्याबद्द
लची फळें भोग असें सांगून त्यांचा स्वामिमान नष्ट करावयाचा ! आणि
असे जे स्वाभिमानशून्य वर्ग त्यांच्या मदतीने जेहेत्ते स्वराज्यप्राति करून
घ्यावयाऱची ! विचार 'चांगळा आहे आणि या प्रयत्नाने स्वराज्य मिळेलही !
वरील चर्चेवरून दिसून येईल कीं, वंशाच्या कल्पना (0०7९१४७ ),
अथीची विभागणी, मानसन्मानाच्या कल्पना - अहंकारवृत्तीरचे समाधान,
व्यक्तींचा खामिमान,अधिकारानुरूप धार्मेक
५० चर्चेचा निष्कपे व्यवस्था इत्यादि सर्वे गोष्टींचा आश्रय
करून हिंदूंची समाजरचना फारच. कोश-
ल्याने केळेळी आहे. त्यामुळें सबंध समाजाला धक्का बसेळ अगर ससाजांत
समाजाचा नाश करणारी व्याक्ति उत्पन्न होईल अशी परिस्थितीच केव्हांही
उत्पन्न होत नाहीं. मानवाला समाजामध्ये मुख्यतः अभिमान बाळगण्या-
सारखें स्थान, उदरपोषणापुरते अन्न, मनःशांति प्रास होण्यासारखा वम
इतक्या गोष्टी प्रास झाल्यास तो संतुष्ट राहून पुष्कळांचे पुष्कळ सुख, जे
कांहीं तत्त्वज्ञान्यांना सिद्ध व्हावयास पाहिजे ते, आपोआपच सिद्ध होते. या
सर्व प्रकारांची सर्वानाच जरूर असते असें नाहीं. परंतु, ज्याला जो उच-
लावासा वाटत असेल त्याला तो मिळण्याची व्यवस्था केळेळी आहे. अशी
व्यवस्था इतर कोणत्याही समाजांत आहे असें आम्हांला वाटत नाहीं.
युरोपियन समाजांत कामकरी वर्गाची त्याच्या हत्यारांवर देखील मत्ता
१ १॥1॥]॥)॥, 8भा 01018 870 001619.
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र २७१
राहिली नाहीं, म्हणून तर काळं मार्क्सच्या अर्थशास्त्रासारख्या अद्यासत्रीय
पद्धवीला पाठिंबा मिळूं शकला. हिंदूंच्या शास्त्रीय पद्धतींत ब्राह्मण चांभा-
राची दुकानें काढीत नाही आणि चांभार जानवे मागत नाहीं. अश्या
रीतीर्ने व्यवस्था झाली म्हणजे सर्व विविध परींचे रक्षण (3प्पशांएका 0
७७ प७०5 ) होतें. असे सांगू लागळे म्हणजे असा प्रश्न विचारला
जातो कीं, हें सर्व बरोबर असेल, परंतु परिस्थिति काय झाली आहे हें
तुम्हांठा कळत नार्दी ! आम्हांला कळत नाहीं ही गोष्ट सर्वेस्वी कबूल
करूनही आम्ही एक अशी दोका विचारती की, अजूनही मुख्यतः अवर-
वर्णीय जाति आपापले धंदे सांभाळून आहेत, ही गोष्ट कोणाच्याही सहज
लक्षांत येण्यासारखी आहे. उदाहरणार्थ, चांभार जाति अजून जोड्याचा'च
घदा करून आहे, त्या जातीला प्रतिस्पर्धी म्हणून पुष्कळ चर्मकारेतर जोडे-
विक््ये झाळे आहेत. परंतु चांभारांची संख्या क, झाल्याचे स्वानेसुमारी-
वरून कांहीं दिसून येत नाहीं. परिस्थिति यकर झाली आहे वगेरे जी
माषा ऐकूं येते, ती त्यक्तस्वघर्म जातींबद्वळच खरी आहे असें दिसून येईल.
इतरांचीही अन्नाबाबत तशी स्थिति होणे म्हणजेच सुवारणा असंही म्हणतां
येईळ, ग्रामव्यवस्थेंत त्यांना बतर्ने लावून दिलीं, म्हणूनच त्यांचा सर्वेनाश
झाळा असें म्हणणारे लेखक आजही आहित !
समाजांतर्गत व्यक्तींना सुखाची इच्छा असते म्हणून सुस्व हें धमाचे
व्येय असावे, असा एक पक्ष पुढें येऊं लागला आहे. व्यक्तींना ज्या ज्या
गोष्टींची इच्छा असते त्या त्या 'घर्मांचे व्येय मानाव्या, असे म्हणू लागल्यास
मोठीच पंचाईत होईल. बऱ्याचश्या पुरुषांना पुष्कळ स्त्रिया प्राप्त व्हाव्यात
अशी इच्छा असते तेव्हां तेंही कृत्य धर्मांचे व्येय मानावे लागेल ! मनु-
याळा छप्पन इच्छा असतात, पण त्यांचा त्याग करणें हेंच तर समाज-
स्चनेचें आद्यतत्त्व आहे. रा. के. ळल. दरी म्हणतात, “ धमाचे साध्य
तुस्र हेंच आहे. कारण, सर्व मनुष्ये सुखाचीच इच्छा करतात. ? आतां
कररसी ती नी का काीकटीशणाटीकळ ९. हमम, * ९ कटी मयार सरकली
२ भारतौय अस्पृश्यतेचा प्रभ” वि. रा. शिदे.
र धगरहस्य- के. ल. दप्तरी; वर्मस्वरूपनि्णय- त्कतीथ कोकजे; घमशासख्-
पेथन- दिवेकर.
२ अस्पृर्यतानिवारण- के, ल. दप्तरी,
नॉक
२७२ हिंदूचे समाजरचनाशास्र
हा सिद्धांत अतिशव चमत्कारिक आहे. यांत सांगितळेळें कारण खरे
असल्यास पाश्चात्य न्वावशास्त्रांत तो पुढीलप्रमाणें मांडतां येईल
५६ त्याची ज्याची सवं मनुष्ये इच्छा करतात ते ते
असावे, '
ठी
$
रट... चच
चणा ध्व
:: सर्वे मनुष्ये सुखाची इच्छा करतात, ”
“'. सुख हेंच धमाचे ध्येय असावें.
यालाच तर्कतीथानीं' आत्मतुषि असे नांब दिलेळें आहे. वा आत्मतुटि
ठाब्दावर त्यांनीं बरेंच भाष्य केलेळें आहे आणि पोवात्य तस्वज्ञानाची माहिती
असल्याकारणाने ते भाष्य बऱ्याच अंशीं योग्यही आहे. परंतु त्यासुळें
घमीचें ध्येय आत्मतुट्टि हे कसें ठरेळ हें कांही कळत नाहीं. एकंदरींत
त्यांचा आशय असा कीं, विषयाचा उपभोग घेतल्याने मनुष्याच्या वासना
तस होत नाहींत, तर जास्तच तीव्र होतात. म्हणून “ संतोषादनुत्तमसुख
लाभः । ? आम्हीही पूर्वी या बाबतींत दोन शब्द लिहिळे आहेत; आतां
त्यांना एवढेंच सांगतो. की, मनुष्यांना सुख अगर आत्मतुष्टीची
इच्छा असते हे खरें. परंतु त्याचेमार्गे अनुत्तम हा शब्द लावल्याबरोवर
तो सोपाधिक म्हणून दुष्ट हेठ होतो एवढेंच, विषय मानसशास्त्राचा
असल्याकारणाने येथे आत्मतोष्ट हे धमाचे एक प्रमाण ग्रहीत
धरावयास आम्ही तयार आहो. परंतु आत्मतुष्टि अगर अंतःकरणाचे समा-
घान या गोष्टी वैयक्तिक असल्याकारणाने हें तत्व समाजाला लारू करें
करावें. तेंही त्यांनीं सांगावयास पाहिजे, तसे तर कांही ते कोठेच सांगत
नाहीत. समख दा शब्द उच्चचारल्याबरोबर उपरिनिदिष्ट महतांना ठो कसाही
बाटत असला -उपावधियक्त सुख असा वाटत असला- तरादा साम्याजक
व्यक्धीच्यापुठे सुख शब्दाचा एकच अर्थ उभा रहाता, ता. म्हणज कसा
काम, जास्त वेतन आणि जास्त खर्चाची रहाणी, आतां त्यांचे ज अस्
न्तमसग्य ते सर्व समाजाठा कळेपर्यंत आचारधर्म थांबवून ठेवावयाचे असे
त्यांने म्हणणे असल्यास तो प्रश्न वेगळा, त्यांनी तसा प्रयत्न करावा.
सामाजिक सुस्वर ' दाब्दाने आम्हीं कश्याचा बोथ करून घेतो ते सांगितळ,
आमच्या मताने वर जी मनुष्यांची सुखाची कल्पना सांगितली त्या कल्प-
कयाय, ळक र । अडक 4
यायाय हिं
रकत क७क* सेळकीश$१ “७ यस्य हातानी
१ वमस्वरूपनिणेय- कोकजे
हिंदूंचे समाजरचनाशास्व २७३
नेचा अर्थ पुष्कळांचें पुष्कळ सुख असा होत नसून पुष्कळांचा पुष्कळ
आळशीपणा असा होतो. म्हणून समाजरचना करतांना सुखदुःखाच्या
व्यक्तिगत कल्पना टाकून देऊन सुखडुः खार्चे प्रत्यक्ष मोजमाप देतां आलें
तर द्यावयास पाहिजे. नीतिशास्त्र हैं प्रलक्ष समाजाकरितां असल्यानें आत्म-
तुष्टि (3पा0७७.४९ 181707111088) हें नीतीचे म्हणजे क्रियेच्या हदिताहितत्त्वा*चें
प्रमाण करूं नये असे आम्हांला वाटतें.' मग तेंच मोजमाप सर्वे समाजांना
लावून कोणता समाज सुखी आणि त कोणता समाज दु; स्वी, हे॑ठरवितां
येईल. परंतु न जाणो, तसे सांगितल तर निणय काय ठरेळ कोण जाणे
अद्या भीतीने ते सांगत नसावेत. सव मनुष्ये सुखाची इच्छा करतात हें
ऐकल्याबरोबर आम्हीही पण सांगतो, “ सुखापेक्षां| देखील सर्वे मनुष्ये
जिवंत रहाण्याची जास्त इच्छा करतात. म्हणून जगविणे है धर्माचें ध्येय
असावे. ”
सखाच्या इच्छेपेक्षांही जीवनाची इच्छा ही मनुप्यप्राण्यांशी जास्त निग-
डित झालेली नाहीं काय ? समाज सुखी आहे काय १ समाज संघटित आहे
काय १ या दोनही प्रश्नांना प्रत्यक्ष मोजमाप करतां येडळ असे समाजाच
कांही तरी लक्षण सांगून, त्यांचा श्रेष्ठकनिष्ठमाव ठरविल्यःस उत्तर देणे
बरेच सोपे पडेळ. कोणत्याही एका काळचे दोन समाज तुलनेला घेत-
ल्यास असे सांगतां आळे पाहिजे को, अखिल मानवाला लागू असणा]
कांही तरी समान धर्म आहे आणि तो मोजमाप करतां येण्यासारखा आहे,
तरच आपणाला एका मापाने मोजतां येईैळ. तसा कांही धमच नसला तर
मग वाटेल त्यानें बाटेळ तें म्हणावें. त्यामुळे समाजरचनेचा पायाच
नष्ट होईल.
परंतु अखिल मानवाला लागू असे तीन गुण आहेत आणि त्यांचे अनु-
योगी तीन गुन्हेही आहेत. ते तीन गुण म्हणजे, जीवनार्थः भ्षुधा, वंदा-
रक्षणार्थ स्त्री आणि अहंकाराचे प्रदशांन करण्याकरितां स्पघा, त्याचे अन-
"४०0ाटी
कप पसेसकीकक 0. फणा कणा याली णी भयधी सती रश 0401 - बळा
१ ४1० 07 १४००१०, ४४६०७10216, (१0601) घाले ७७8, "उलट द्य
इंच मानवाला आणि समाजाला पोषक आदे? वलळवय0,
२ 83597 ए०॥८ 00 0170100४५४.
३ ला १२३ प१२ 9 उिण्लंगे०्टा ७9४ 1001707100 ठाय,
हिं. स. १८
या
२७४ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
' योगी गुन्हे म्हणजे द्रब्याकरितां 'चोरी, स्रीसंग्रहाकरितां जबरीसंभोग आणि
ग्रतिपक्षाळा मागीतून दूर करण्याकरितां खून असे आहेत. या मानवाच्या
इच्छा आणि त्यांचे अनुयोगी गुन्हे यांच्यावरून समाजसुददढतेचें माननीय
लक्षण ठरवितां येणार नाहीं काय ! ज्या समाजांत जबरीसंभोग जास्त
होतील तो समाज स्त्रीसुखाचे दृष्टीने संघटित नाहीं असे म्हणतां येईल.
व्यक्ति कोणत्याही समाजाचा घटक म्हणून रहात असली अगर आम्ही
सर्वतंत्र स्वतंत्र आहो, आम्हांलहा तुमच्या समाजाची जरूर नाहीं असें
सांगून एकांड्या शिलेदाराप्रमाणें रहात
५१ सुखदु:खांचें असली, तरीही जगणें-यावच्छक्य जग्णे-
समापन ही व्यक्तीची इच्छा असते आणि असार
वयास पाहिजे. म्हणुन सामाजिक स्थितींत
जीवन हें खरोखर व्यक्तीला मूल्यवान् वाटावयास पाहिजे. याकरितांच-
म्हणजे जीवनार्चे मूल्य 'चढविण्याकरितांच प्रत्येक धर्म कांहींना कांहीतरी
वि-चारकतुंक जगत् उत्पन्न करीत असतात. कोणताही समाज निसगांच्या
रेट्यांत कर्ता अगर बलवान् रहावा अशी इच्छा असल्यास व्यक्ति-व्यक्तींची
गटांतर्गत स्पर्धा आणि गटागटांचा जीवनार्थ कलह हा धर्माने बांधून '
टाकला नसल्यास चाळू रहाणारच. परंतु कलहाच्या तौत्रतेने जाति काय
अगर व्यक्ति काय या दोहोच्याही अंतःकरणांत निराशा उत्पन्न होऊन जाति
आणि व्यक्ति यांना जगणे ही कांही फारशी महत्त्वाची गोष्ट नाहीं असें
वाटतां कामा नये. सामाजिक सत्ता ही मनुष्यव्यक्तीच्या सत्तेपेक्षां जास्त
विस्तृत असल्याकारणानें मनुष्याचा-_ मतुष्याचाच कयाला, पच्चवाचत
सजीव आणि सेंद्रियप्राण्याचा- आद्य हेतु जो जीवन, तो सामाजिक परि-
स्थितीने विकृत होतां कामा नये. ज्या समाजांतील व्यक्तींची जगण्याचची
: इच्छा नष्ट होऊन त्या ठिकाणीं मरण्याची इच्छा बळावू लागली, तो समाज
वरवर जरी कितीही संघटित, सुखी आणि सुंदर दिसत असला तरीही मनु-
'च्याच्या अंतःकरणाची अगदीं प्राथमिक देखीळ वासना पूर्ण करण्याला
अपात्र आणि असमर्थ ठरला. थोडक्यांत सांगावयाचें तर, ज्या समाजा-
मध्ये लोकसंख्यांच्या वाढीशीं तुलना करतां आत्महत्त्यांच्या वाढीचे प्रमाण
जास्त पडत असेळ, तो समाज अधोगतीच्या मागार्ने चालला आहे असें
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र २७५
स्बुशाळ समजावें. वर सांगितलें हें प्रमाण मानवाची मूळ आझ्या वदल-
ल्याेचच लक्षण होईल. सृष्टींतील जी मुख्य शक्ति, ती शक्तीच उलट द्छोनें
वदलल्यासारखें होईल.
नेथें असा प्रश्न उत्पन्न होतो की, आत्महत्त्यांच्या वाढीचे प्रमाण हे कांदी
सर्वसाधारण समाजाऱची सुस्थिति अगर दुस्थिति मोजण्याचे गमक होऊ
शकत नाहीं, कारण आत्महत्त्या हा एक व्यक्तीच्या वेडाच्या लहरींचा परि-
'णाम आहे. या ठिकाणीं दोन गोष्टी सिद्ध कराव्या लागतील, (१)
आत्महत्त्या करणारे लोक वेडे म्हणून आत्महच्या करतात ब दुसरी म्हणजे,
(२ ) समाजाच्या ज्या विशिष्ट खंडावदळ आपण बोळत असूं, त्या खंडा-
- मध्ये आत्महत्त्या आणि वेड यांची वाढ समांतर रेषेत झाळेली आहे. पहिली
गोष्ट म्हणजे कार्यकारणभाव दाखविला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जेथें
वेड लागण्याचे प्रमाण जास्त तेथे आत्महत्त्यांचें प्रमाण जास्त, आणि जेथें
घेड लागण्याचें प्रमाण कसी तेथें आत्महत्त्यांचें प्रमाण कमी ( 11९०१
० 887७७०१७०६ ) असा समन्वय. उलट, जर असे दाखवितां आलें कौ,
जेथे वेडाचें प्रमाण कमी तेथें आत्महत्येचे प्रमाण जास्त आणि जेथें वेडाचें
प्रमाण जास्त तेर्थे आत्महच्येचें प्रमाण कमी तर असें स्प म्हणतां येईल
कीं, वेडाचें आणि आत्महच्येचें जेथें सहावस्थान (००९1५७००००) देखील
सिद्ध होत नाहीं, तेथे कार्यकारणभाव ( ९७५७७०० ) तरी कसा
उत्पन्न होईळ १ अभ्यासकांना असे दिसून आलें कीं, ज्या राष्ट्रामध्ये वेड
लागण्याचे प्रमाण जास्त त्या राष्ट्रामध्ये आत्महच्येचे प्रमाण कमी आहे.
जीं राष्ट्रें वेड लागण्याच्या प्रमाणांत पुढारळेळी तीं आत्महत्येच्या प्रमाणांत
'मागासळेलीं, त्याप्रमाणेंच एकाच समाजांतील स्त्रीपुर्षांचा विचार केल्यास
सुख्यतः वेड लागण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त तर आत्म-
हच्येचें प्रमाण पुरूषांमध्ये जास्व अश्शी वाटणी होईल. म्हणजे पुन्हां जेथें
आत्महत्त्या जास्त तेथे वेडाचे प्रमाण कमी, याच नियमाला दुजोरा
मिळतो. म्हणून या दोहोंमध्ये कार्यकारणभाव जोडतां येणार नाहीं. त्यामुळे
आत्महत्त्या ही वेडाची लहर असे म्हणतां येणार नाहीं.
ज्यांना सामाजिक प्रश्नाचा अभ्यास करण्याऱची पद्धति माहिती नाही
भा
म सासने ताना
२ छक्का कावे 5०९००१ 19 ५००2 0४ ७७टा०0 111),
२७६ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
आणि तसा अभ्यास करण्याची संवय नाहीं, असे लोक अशी शका घेतील
कीं, आत्महत्त्या करणें अगर न करणे हा वैयक्तिक खाजगी प्रश्न. समाज-
स्थितीचा येर्थे काडीचाही संबंध पोहोचत नाहीं. इतकेच नव्हे तर, आत्म-
हत्त्या करण्याचा, अर्थात् हें जग केव्हां सोडून जावयाचे तें ठरविण्याचा,
प्रत्येक व्यक्तीला जन्मसिद्ध हक्क आहे. आत्महत्या करून गेलेल्यार्चे समाज
काय करणार १ या दोन प्रश्नांचा विचार करावयास पाहिजे. पहिल्या प्रश्ना-
संबंधीं सांगावयाचें तर व्यक्ति ज्या कारणाकरितां आत्महत्या करते, तीं
कारणें व्यक्तीला ज्यावर नियंत्रण घालतां येणें शक्य नाही अश्या सामाजिक
त्थितींतचच उत्सन्न होत असतात. विवक्षित काळऱ्वी अगर विवक्षित स्थळीन्ची
परिस्थिति कांहीं ती व्यक्ति घडवून आणीत नाहीं. आत्महत्त्या करण्याला
पोषक अशी स्थिति समाज निर्माण करतो आणि व्याक्ति त्या परिस्थितीला
वळी पडत असते. समाजांत घडून येणारे सर्व, गुन्हे त्या नैतिक मूल्यांना
योग्य असेच असतात. हीं नैतिक मूल्ये ठरवितांनाच खरी काळजी ध्यावी
लागते आणि ती हाडींमासी खिळून जावी लागते. या सिद्धांताचे मुख्य
गमक असे आहे कीं, समाजांतील जननमरणाऱची स्थिति गणिताच्या दृष्टीनें
"जतकी नियमित असेल, त्यापेक्षाही आत्महत्येच्या प्रमाणाची संख्या जास्त
नियमित असते. या ठिकाणीं गणितागत पद्धतीचे पोलादी नियम ( 17०70
18७8 3) अक्षरराः लागू पडतात, म्हणून' आम्ही म्हणतो कीं, आत्महत्या
हा सामाजिक ( 71885 ४880180105 3) प्रश्न आहे । घेयक्तिक नव्हे. समाज
हा जर जीविताचें रक्षण करण्याकरितां आहे, तर त्यांत मसुष्वामध्ये
: स्वतःचा नाश करून घेण्याची प्र्शत्त कां उत्पन्न व्हावी १ हे एक कोडेच
नव्हे काय ? सर्वे कृतीचा हेत एक आणि त्या कृतीचा परिणाम साप; वेगळा!
दुसरा प्रश्न असा कीं, प्रत्येक व्यक्तीला आत्महत्या करण्याचा हक्क
असतो असे कांहीं पंडित म्हणतात, या. पंडितांना हा विपयनच्य समजला
नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगितल्याशिवाय इलाज नाहीं. प्रश्न, काय
१२ एनंफाऊडाी उ०्लेयेण्ट्फ ७ पभाण; ठता 0॥500105 0 ठायफापच्याषर
7 1268 (रेपां7,
२ सरला 07 8 पंपा ति ताकााचड0 ७४ 120, पळतात [नि816,
३ ॥9ंत, | |
अक
1 समाजरचनाशास्त्र १९७७७
हक्क असावा अगर काव इक नसावा हा नसून आत्महत्या करण्यासारखी
परिस्थिति काव कारणानें उत्पन्न होते हा आहे. तशी परिस्थति उत्पन्न न
होण्यास काय केळे पाहिजे याचा समाजशास्त्रज्ञाने विचार करावयाचा
असतो, हक्क देणें किंवा न देणे या गोटींचा नव्हे. अद्याच तऱ्हेने विर्चार
करावयाचा तर गर्भपात ( 2-700101 9, बालट्त्वा, पुरुपहच्या याचाही
प्र्वेकास हक्क असावयास पादिज. मीं आपल्या घरी मुलाची हत्या केली
तर समाजाला काय करावयाचे आदे १ ळोक बाळटय्या अगर आत्महत्त्या
करीत नाहीत यावें कारण, त्यांना तया दक नारी म्टयून असं मानणे हे
मूर्खपणाचे द्योतक आहे. हव असी अगर नया, आत्मदत्या करणारी व्यक्ति
कांदीं त्याकारेतां बाट पदात नाट!
आजपरथत समाजदास्त्रज्ञांचे खस. इकडे न जाण्याचे कारण,
त्यांच्या मताने समाज म्ट्ण्ञे व्येचतवा* ससुदाज, भ्ट्णून समाजांच्या
उत्क्रांतीचे नियम आणि व्यक्षांच्या उत्क्रांतीचे नियम हे. एकच
होते. एकाच्या अनेक व्यांक झाल्यावरोबर त्या संघाचे ग्टणून एक नवीनच
मत तयार होते, याची खाना जाणीवच नऱ्यनी. परतू मानसशाखरिरट्या
एकटीच एक व्यॉक्ति आणि संघांत अंतगून साठेळी व्याप या दोखी एकच
नव्टेत; व्यक्ति आणि समाजांतर्गत व्यांचि हा भद झओळखानयास पाहिजे
जगांतील कोणतीही व्याक्त एकटीच असतांना जो रुन्दहा करील, तोच गुन्हा
ती व्यक्ति संघांत सामील झाल्याबरोमर करीळ अर्र नाहीं, आणि एकटी
असतांना जो गुन्हा करणार नाहीं तो गुना संघांत अंतर्भूत झाल्यावर व्यक्ति
करतेही. एक मनुष्य जाळपोळ करीत सुटेळ असे नसतांना जनसंमदे जम-
ल्यावर जाळपोळ झाळेळी आपण पदाती. देखयांचा, विवाह, यर, उत्सव
वगेरे जनसमूह असतांना जे हाक व्यक्तांना देतां येतीळ, तेच इतर ठिकाणीं-
ही मागू लागल्यास देतां येतील असं नादी. व्यक्तीच्या उत्कांतीचे नियम
समाजालाही लागू पडतील असं म्हणणार््यांचा रोगण असा दिसितो की
समाज हे कांही थोर व्यक्तीच्या अनुकरणानं उदभूत होत असतात. म्हणजे
रै 6 5पनत७ ७४ पाळ्ा० 1पाता ळा) (पळत ७४ (आवळा ळा १11
२ देवयातरा विवाहेपु यज्ञ प्रकरणेपुच । उत्सबेपुच सर्वेपु स्पष्टारपिने वियते ॥
२ ययदाचराति श्रेष्ठ: ॥ तत्तरेवेतरोजनः ।
र्ण्ट हिंटरंचं ससाजरचनाशास्त्र
सामाजिक स्थिति ही कांहीं थोर व्यक्तींच्या अनुकरणाची स्थिति; आणि
म्हणून सामाजिक उत्क्रांतीचे नियम म्हणजे वैयक्तिक उत्क्नांतीचे नियम
होत. येथे अशा तऱ्हेचे लेखक एक गोष्ट विसरतात ती अशी काँ, कोण-
त्याही समाजाची कोणत्याही स्थळकाळाची स्थिति एकाच एक व्यक्तीला'
उत्पन्न करतां आली नसती. नेपोलियन बोनापार्ट, मोहनदास गांधी,
छेनिन किंबा आणखीही कोणी थोर पुरुष घेतला तरी, त्याच्या एकय्या-
च्यांने समाजा'ची सार्वत्रिक परिस्थिति उत्पन्न होणार नाहीं. समाज म्हणजे'
व्यक्तींच्या संघटनविघटनानें आणि त्यांच्या नियमानें उत्पन्न होणारी स्थिति
नसून समाजाचे म्हणून उत्कांतीचे नियम वेगळे आहेत, ही गोष्ट विसरून
चालावयाचें नाहीं. म्हणून आम्ही म्हणतों कीं, समाजाची म्हणून एक गति
असते आणि त्या गतीपुढे मनुष्यम्राण्याच्या इच्छाशक्तीचा टिकाव लागणे
शाक्य नसते. समाज संघटित असेळ आणि सुखी असेळ तर अर्थातूच.
संघटितपणाच्या जबाबदारीने आणि सुखाच्या अपेक्षेने एकच एक व्यक्ति .
जीवितत्यागाला प्रवृत्त होणार नाहीं. म्हणून आत्महत्यांच्या वाढीचे प्रमाण
हे संघटितपणाचें आणि सुखडु:खाचे निश्चित मापन होऊं राकते.
प्राचीन वाळायांत वर्णिळेळें कृतयुग अगर रामराज्य यांत असणाऱ्या
नि्दुःख समाजाप्रमाणें आजचे समाज निडुःख करणें, है व्यवहारध्ट्या
अराक्य असल्याकारणाने आत्महत्या या समाजांतून सवेथा नाहीशा करणे
शक्य नाहीं. जितक्या प्रमाणांत आत्महत्या कमी तेवढ्या प्रमाणांत समाज
जास्त संघटित आणि सुखी होत. पुन्हां जीवनार हा सुखदुःखांची अगदीं
आत्यंतिक स्थिति दाखबीत असल्याकारणाने आणि अगदीं ती स्थिति प्रास
झाली नसली तरी तिच्या जवळजवळ स्थिति प्राप्त झालेले जीव समाजांत
असल्याकारणानें, आत्मनाशाचचे प्रमाण हें एकंदर समाजाच्या रोगी स्थितीचे.
निदर्शक मानावयास पाहिजे. औद्योगिक क्रांति म्हणून जी एक युरोपखंडा-
मध्ये लाट उसळून गेळी आणि जिचे पर्याय अजून देखीळ तेथ प्रतीत
होतात तिच्या काळानंतरचे,म्हणजे सन १८५० नंतस्चें,कोणत्याही सुधारलेल्या.
समाजाऱचें आकडे-शास्त्र वरवर चाळून पाहिल्यास असें दिसून येईल की,
आत्महत्यांच्या वाढीचे प्रमाण अगदी सरळ रेषेत वाढते चाळलेळें आहे.
२ घळ०्वजऱ ७०वे 8601680009 19 5०७००8५ 9४7 ७७०१४० 008000"001 11),
हिंदूच समाजरचनाशास्त्र २७९
पूर्वेतिहासामर्ध्ये देखील थोड्याफार प्रमाणांत हा प्रभ उपस्थित होत
असे. कारण, आम्ही पूवाच सांगितलें आहे कीं, मानवाचे दःख सर्वथा
नाहींसे करणें कोणत्याच समाजसत्तला अगर राजसत्तेला शक्य नाहीं.
वेळीं देखील धार्मिक आणि व्यावहारी लेखक असे विभाग पडन मत-
मतांतरे होतीच. धमाच्या दृष्टीने विचार केल्यास असे दिसते की, घर्म
आत्महत्येला विरोधी आहेत. कांही धरमोमर्ध्ये घार्मिक विधि म्हणून आत्म-
हत्या सांगितली आहे, त्याचा प्रस्तुत विषयांशी संबंध पोहोचत नाहीं.
कारण, ती धार्मिक आशा आहे, समार्जस्थिवीचा परिणाम म्हणन आत्म-
हत्या नाही. आज्ञा वाटेल ती करावी. परंतु तिचे परिणास समाजक्रास्त्रांत
घेतां येत नाहींत, नाहीं तर राजाज्ञेने जो युद्धे होतात, त्यांत होणारे सर्व
मृत्यू खन म्हणून मोजावे लागतील ! यहुदी' घम कोणत्याही परिस्थितींत
आत्महत्या योग्य मानीत नाही. आणि मुसलमानी घर्म आत्महत्या म्हणजे
अत्यंत निंद्य खन असें म्हणतो. ग्रीक नीतिद्यास्रज्ञ पायथागोरास, अरिस्टोटल
पटो वगेरे आत्महल्येचा निषेधच करतात. रोमन लोकांचे तात्त्विक आणि
नैतिक बाबतींतील गुरु नास्तिक, सुखवादी ( 8६००5) चार्वाक असल्या-
कारणाने त्यांच्यामध्ये मात्र या बाबतीत दोनही मते प्रचलित असलेली
दिसतात. खिस्ती घम आत्महत्येचा निप्रेथेच करतो. थामस अकिनास
म्हणतो, “ आत्महत्या सावीत वाईट पाप आहे. कारण, त्याचा पश्चात्ताप
ण्याचा मुळींच संभव दिलक रहात नार्ही.” हिंदुंच्या समाजरचनेत हा प्रश्नच
निघत नव्हता आणि त्यामुळे हिंढच्या घमय्रंथांत या विषयाऱ्चा विःचार
केलेला सांपडत नाही. आजटी हिंदुसमाजामध्ये हा प्रश्न नाही. कारण
आत्महत्यांची वाढ हा आजकालच्या सुधारणेचा जन्मसिद्ध हक्क आहे !
आज सुधारलेल्या समाजाकडे दृष्टि टाकल्यास हा रोग फार झपाय्चानें
वाढत चाळला आहे असे कोठलेही आकडे चाळल्यास दिसून येईल
आत्महत्त्या करण्याला कारणही फारसे महत्त्वाचे असावें लागते असेही नाही.
र > ना वनाज
हाड > जड १2:४ माड कवळा डड डन डड लाडा न्न स्ट
९ हिंदूंतील सता, प्रायोपववेशान वगरे चाली
र (१२ टड्ाण काळे १०७१७०ूण ला लाल 10895 097 ताळह१०0ा” ठी
३ पुढील सर्वे उदाहरणे वेगवेगळ्या वतम[नपत्रांतून घेतलो आहेत.
२८० हिंदूंचे समाजरचनाशास्त्
कोणी विश्वविद्याल्याची परीक्षा नापास झाला, कोणाच्या प्रणयिनीनें
दुसर्या ग्रहस्थाशीं विवाह केळा, कोणाचे छायायंत्र ( ०4१९१ ) वडील
माणसाने लपवून ठेविळें कौ आत्महत्येला पुरेसं कारण होते! या रोगाऱ्चें
सुखाशी आणि संघटितपणाशीं साहचर्य असते, ही गोष्ट पुढील कल्पना
नजरेसमोर ठेविल्यास कळून येईल. हा रोग एकाच वयाच्या व्यक्तींची मोज-
दाद केल्यास विवाहितांपेक्षां अविवाहितांत जास्त दिसून येतो. विवाहिंतां-
मध्येही संततियुक्त आणि संततिरद्दित अशी विभागणी केल्यास संततिरहित
लोकांत संततियुक्त लोकांपेक्षा जास्त प्रमाणांत हा रोग पसरल्याचे दिसून
येतें. पुन्हां वयाच्या दृष्टीनें विभागणी केल्यास मध्यम वयस्कांपेक्षां वृद्धांमध्ये
हा रोग कमी प्रमाणांत आहे. एकंदरीने पाहतां पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये कमी
प्रमाणांत आहे. आश्चयीची गोष्ट अशी कीं,राष्ट्रावर ज्या वेळीं एखादी भयकर
आपत्ति कोसळली असेळ त्या काळीं, राष्ट्राच्या सुस्थितींत ह्या रोगाचे ज॑
प्रमाण असेल, त्यापेक्षां कमी प्रमाण पडतें. या सर्व भानगडीचा अर्थ कसा
काय लागतो त्याचा आतां विचार करू.
आम्ही पूर्वी सांगितळेंच आहे की, नीतीचे आद्यतत्त्व म्हणजे मनुष्यानं
आपल्या बाहेरील कोणत्या तरी शक्तीपुढे मान ळवविली पाहिजे हें आहे.
म्हणजे व्यक्तीची क्रिया ही बाह्यनिष्ठ असावयास पाहिजे. व्यक्तीच्या अंतःकर-
' णांत जी श्रद्धा असेल ती व्यक्ति ज्या संघाचा अवयव असेल त्या संघा-
मध्ये सावत्रिक असावयास पाहिजे. चोरी करणें ही अनीति आहे; अशी
समाजांतील एकूणएक व्यक्तींची श्रद्धा असल्यास त्या समाजांत अर्थसंरक्ष-
णाची जख्री उरणार नाहीं. परंतु कांदींची जर तशी श्रद्धा नसेळ तर, तो
समाज अधोगतीला जाईल. कारण, वैयक्तिक श्रद्धा तात्कालिक फायदा दिसत
असल्यास अगदीं आयल्या वेळीं ताबडतोब नष्ट होईल. हीच गोष्ट आम्हीं
जी वर आत्महत्यांची विभागणी केली आहे तीवरून प्रत्यक्ष प्रमाणाने पुन्हां
नजरेस येईल, विवाहितांमध्ये त्याच बयाच्या अविवाहितांपेक्षां आत्महच्येर्चे
प्रमाण कमी पडते याचा तरी अर्थ काय होतो १ व्यातिरेकाने ( 10०७००१
रज कर्पाह'७॥०७ ) असे दिसून येतें की, येथे विवाहितपणा हाच फक्त
एक जास्त गुण आहे आणि त्महत्येचें प्रमाण कमी पडलें आहे.
विवाहामध्ये एक नवीन बाह्यनिष्ठास्थान उत्पन्न झालें. त्यामुळे असे दिसून
हिंदूचे समाजरचनाशास्त्र २८९
येईल कीं, विवाह हें जीवितरक्षणाचे मोठें साधन आहे. हिंडुसमाजामध्यें
विवाहसंस्कार अत्येत महत्त्वाचा मानला गेळा आहे, याचें हें सुख्य कारण
आहे. परंतु विवाह जर जीवितरक्षणाचे सावन असेल तर विवाहनाशांन
म्हणजे घटस्फोटानें जीवितनाद्याकडे प्र्वत्ति बाढली पाहिजे आणि तसें होत
असल्यास घटस्फोट करण्याऱ्या परवानगी समाजांतगत व्यक्तींना देणे इष्ट
होणार नाहीं. जेथें घटस्फोटाची परवानगी आहे त्या समाजामध्ये असे
दिसून आलें की, घटस्फोट करणाऱ्या प्रजेसच्ये आत्महत्वेर्चे प्रमाण इतर :
प्रजेच्या मानाने दुपटीइतर्केः पडते. म्हणून आमच्याकडील जहाळ सुघा-
रकांना अशी विनंति आहे की, अविचाराने बाटेळ ते कायदे करून भल-
मळती विषें समाजांत-म्हणजे श्रेष्ठ समाजांत, कनिष्ठ वगीद हे सवे प्रकार
ऱचाळूच आहेत !-पसरवू नका. असो. विवाह हें जीवितरक्षणाचे एक प्रबळ '
साधन आहे आणि हीच गोष्ट आमचे आधुनिक तरुण विद्याथी आणि वेळी
अवेळी त्रश्मचयीचे गोडवे गाणारे महात्मे, या सर्बोना अजून समजावयाची
आहे. याचचप्रमाणे पुढें विचार करीत गेळें तर जसजशी निष्टास्थांने बाढवीत
जावें, तसतशी जीवनाद्याकडे प्र्रत्त कमी होत जाते. संततियुक्त आणि
संततिरहित, या दोन स्थितीमध्ये स्त्री हें वाह्यनिष्ठास्थान दोघांनाही समान
आहे. परंतु संतति हें आणखी एक निष्ठास्थान उत्पन्न झाल्यावरोबर जीव-
नाशाकडील प्रवात्त आणखी कमी झाली. मग अविवाहित स्थितीपेक्षां विवा-
हित स्थिति भ्रे्ठ आणि त्या स्थितीतही संततियुक्त स्थिति श्रेष्ठ, यावरून
दिसून येईल कीं, बाह्मनिष्ठास्थानें जसजशी वाढवीत जावें तसतसे जीवाऱ्चे
रक्षण जास्त जास्त प्रमाणांत होत जाईल. व्यक्ति जितकी आत्मनिष्ठ
( ७४० भाट ) तितकी जीवनाशाकडे प्रदत्ति जास्त, म्हणून जीवाचे
रक्षण करावयाचे असल्यास समाजनेत्याने समाजांतील प्रत्येक व्यक्तीभोवर्ती
बारहद्मनिष्टास्थानांचे एक जाळे उत्पन्न करावयास पाहिजे. त्यामध्ये जितक्या
मनुष्यप्राण्याच्या तऱ्हा त्या सर्बोना कोठें ना कोठें तरी निष्ठा वाटेल; इ्तके
विघय असावयास पाहिजेत. तीं ज्या मानाने कमीअधिक प्रमाणांत अस-
तीळ त्या मानानें कमीअधिक प्रमाणांत जीवरक्षणाचे कार्यही होईल.
समाजाच्या सुस्थितीचे आत्महच्येचे सममाण हे एक लक्षण मानतां
06.40 22: 0200000000 (न ह विकी केत 9000008 रडी आमहा जासी
१ पाडला खी उघाचकाण घका०४७ 09 ४५७३७0७288.
२८२ हिंदूचे ससाजरचनाशास्त्र
येईल, कारण, आत्महत्त्या व्यक्तीला जीविताचें मूल्य मुळींच वाटत नाहीं
असे दाखविते आणि समाजांतील व्याक्ते चांगल्या स्थितींत रहावयास
पाहिजे, असल्यास, जीवनार्थ कलह जितका जास्त तीत्र करतां येईळ तितका
तीव्र करावयास पाहिजे. त्याबरोबर जीवित ही मोल्यवान वस्तु आहे असेही
व्यक्तींना वाटूं लागळें पाहिजे. ज्या समाजामध्ये व्यक्तीला आपल्या जीवि-
तार्चचा इतका तिटकारा अगर वीट आलेला असतो कीं, ( आध्यात्मिकदृष्ट्या
खरोखरच वीट आणि तिटकारा वाटावयास पाहिजे. आमच्या ससाजांत
या गोष्टी हीं बऱ्याच ऐकूं येऊं लागल्या आहेत, परंतु त्या प्रमाणांत
आत्महत्येचे प्रमाण कांही वाढळेळें दिसून येत नाहीं ! ) स्वतःचा जीव
एकाद्या कीडसुंगीप्रमाणे चिरडून टाकण्यास व्यक्ति प्रदत्त होतात, तो समाज
संघटित आणि समर्थ आहे असें म्हणण्याला वे. शा. सं. महादेवशास्त्री
दिवेकर तयार आहेत काय १ अश्या तऱ्हेची स्थिति जे समाज सारखे
अस्थिर स्थितींत ( 1091181110 80816 ) आहेत, म्हणजे जेहेत्ते ज्या समा-
जांची प्रगति. चाळलेली आहे, म्हणजे जे समाज हिंदु समाजासारखे
कटर सनातनी नाहींत, त्या समाजांत होत असते. परमेश्वर आहे किंबा
: नाहीं या खोल वादांत न पडतां, परमेश्वर हें एक अढळ असें बाह्यनिष्ठा-
स्थान आहे किंवा नाहीं एवढाच प्रश्न विचारून तें असल्यास,
नात्तिकपणा समाजांत पसरविणें ही चूक आहे असें आमचें स्पष्ट मत आहे.
महदाश्वर्यांची गोष्ट आहे कीं, ज्यांना प्रत्यक्ष समाजांत असलेल्या स्थितीचा
अभ्यास काय पद्धतीनें करावा हें देखील समजत नाहीं, अक्या तरुणांनी
परमेश्वराच्या अस्तित्वासारख्या गहन विषयाच्या भानगडींत पडावे!
ज्याच्या अंतःकरणावर धार्मेक कल्पनांचा तावा आहे , जो स्वर्ग-
नरकादि कल्पना मानावयास तयार आहे, ज्याचें मन बद्विगम्य
इहळोकाबरोबरच पुरुषबुद्धीच्या पळीकडीळ परलोक ही कल्पना सत्य
मानते, तो ऐहिक आपत्तीनें गांगरून जाणार नाही. आणि जीवनाशही
करणार नाहीं. त्याच्यापुढे मानवाला कर्मप्रवण करणारा आश्या हा गुण
अक्षय्य आहे. देशभक्ताचा देश निरारम उत्पन्न करील, राजनिष्ठाचें राज-
घराणें नष्ट होऊन अमात्य रीक्षसाप्रमाणे, ' सेवेय मम चित्रकमरचना भिर्सि-
कनशीलकन ० नक २00000010828. 62 94000013%0000000000 5600020 0 1009
१ सुद्राराक्षस- विश्याखदत्त.
हिंदूचे समाजरचनाशास्त्र २ट्डॅ
विना वर्तते | ? असें म्हणण्याचा त्याच्यावर प्रसंग येईल, विनाशी अशा
ऐहिक जगांतील प्रत्येक आशास्थान सदोष होईल, परंतु बुद्धीच्या पलीकडे
असणारे आशास्थान केव्हांही नष्ट होणार नाहीं. म्हणून स्वर्गनरकादिः
कल्पना ( आम्हांला त्या सत्य वाटतात, परंतु बादाकरितां त्या निव्वळ
कल्पना आहेत असे मानावयास आम्ही तयार आहों) समाजामध्ये रहाणे हे
इष्ट आहे. स्वर्गनरकादि कल्पना,मोक्षाच्या कल्पना ज्याला आहेत,ज्याला आशा'
आहे, त्याला आत्म्याच्या आदिभोतिक सुखाची म्हणजे मोक्षाची किंमत
ऐहिकापेक्षां फार जास्त वाटते. त्याला माहीत असते कीं, आत्महन् लोक
तमाने भरलेल्या लोकाला जातात. तो ऐहिक जग हें आत्म्याच्या हिताच्या
दृष्टीनें गौण मानतो. त्याला मात्रास्पर्श, सुखदुःख बाधा करूं शकत नाहींत.
अशा तर्हेची नेतिक मूल्ये डोळ्यांसमोर असल्याकारणानें पांडवांची माता
कुंती “ विपदः संतु नः शश्धद्यत्र संकीत्यते हृरिः | ? अश्या तऱ्हेचा वर
मागते. येथेच मीमांसकांचे अलोकिक प्रतीत होऊं लागतें, ही गोष्ट लोणा-
वळी तकेतीर्थानीं व्यानांत धरावी. अलोकिक ( पिक्ाडव्या0९018/
४91068 ) मानण्याकडे पाश्चात्य विचारवंतांची प्ररत्चत्त दोत चालली आहे
ही गोष्ट आम्हीं मार्गच नमूद केली आहे. अक्या तऱ्हेने जावत्कालपर्यंत
समाज सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक वशेरे व्यक्तिबाह्य अशा
घ्येयानें प्रेरित झाळेळे असतील तोंपर्यंत त्या समाजांतील व्यक्ति जास्त सुर-
नसल्याकारणाने धर्मनिष्ठा हीच खरी रक्षण करील.
अशा तऱ्हेने समाजांच्या संघटितपणा मोजण्याचे एक प्रत्यक्ष साघन
सांगितलें. आतां दुसरें एकादे साधन सांपडते किंबा कसे ते पाहू, मनुष्याच्या
मनाच्या ज्या वेगवेगळ्या शक्ती, त्यांच्यामध्ये स्थायीभाव (एवपा110111071)
राहून, त्या मनाच्या हिंमतीप्रमाणें मनुष्याच्या हातून कार्य घडत रहावयास
पाहिञे ही गोष्ट कोणीही नाकबूल करणार नाहीं. परंतु समजा समाजांनी
अशी परिस्थिति उत्पन्न झाली कीं, त्या परिस्थितींत व्यक्तींच्या मनाचा तोल
जाऊन त्या व्यक्तींना वेडच लागूं लागलें आणि है वेड लागण्याचे प्रमाण जर
लोकसंख्येच्या वाढीच्या मानाने जास्त प्रमाणांत वाढू लागलें तर त्याः
समाजाच्या मूलतत्त्वांत अगर घटनेंत कांहीं तरी चुकते आहे असेच मानाव-
शी
२८७४ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
यास पाहिजे. यावर अशी हेका येऊं शकेल कीं, वेड लागण्याचे जे मनो-
दोबॅल्य ' !'660010 10711000116058 ी, आणि वेड, ( 1788111010 ) हेजे
दोन प्रकार आहेत ते दोनही आनुवंशिक असल्याकारणानें वेडाच्या वाढीचा
संबंध समाजघटनेशीं पोहोचत नाहीं. हे दोष आनुवंशिक आहेत असें मानलें
तरी काय निष्पन्न होणार ! वेड्यांचे सर्वसाधारण लोकसंख्येशी प्रमाण वाढत
चचाळळे आहे याचा अर्थ असाच होतो कीं, या लोकसंख्येत प्रकृष्टांची
निवड आणि निक्ृष्टांचा नाश योग्य तऱ्हेने होत नाहीं. या समाजामध्ये जे
लोक जास्त जगावयास पाहिजेत ते जगत नाहीत आणि मरावयास पाहिजेत
ते मरत नाहींत. म्हणून हा समाजरचनेर्चाच दोष ठरतो. एकाद्या समाजांत
जर वेड लागणे आणि तत्सहश इतर मानस रोग यांचें प्रमाण वाढत असेल
तर तो समाज रागी आहे असें म्हणणें भाग आहे. पूर्वी मनोदौबेल्य अगर
वेड हा आधिभोतिक शक्तींचा परिणाम आहे असें मानून अश्या लोकांशीं
समाज निष्ठुरतेनें वागत असे आणि त्यासुळें त्यांची वाढ झपास्यानें होत नव्हती.
परंतु आतां, *“ दया धरमका मूल ” झाल्याकारणाने, या व्यक्तींची जीवित-
यात्रा थोडीशी हितावद्द झाल्याकारणाने, त्यांची बाढ झपाट्याने होत
_. आहे. सुव्यवस्थित प्रजेपेक्षां या प्रजेची उत्पादनर्शाक्त फारच जास्त असते
-ही गोष्ट अनेक ग्रंथकारांनी दाखविलेली आहे. या वाढीला आळा कसा
घाळावयार्चा हा प्रश्नही समाजाने सोडवावयास पाहिजे.
सेंद्रिय प्राण्याचे चलनवलन म्हणजे त्याच्या शक्तीचा क्षय होय.
त्या पिंडाने जेवढया शक्तींचा क्षथ केला असेळ, तेवढी शाॉक्ति पुन्हां
मिळविली तर तो पिंड सुव्यवस्थित राहील. म्हणून प्रत्येक सजीव सेंद्रिय
प्राण्यासध्ये व्यय आणि आय या दोनही शक्ति समप्रमणांत असावयास
पाहिजेत, हाच नियम समाजालाही लागू आहे. समाजामध्ये देखील आय-
व्यय सारखाच व्हावयास पाहिजे. समाजांची हालचाल जुन्या व्यक्तींचा
नाश आणि नव्या व्यक्तींचे आगमन, या दोन प्रक्रियावस्च अवलंबून
रहाणार हा नियम निकालाबाधित असल्यामुळे जीवनाश झाल्याशिवाय
'समाजार्ची गतीच चाळू रद्दाणार नाहीं. परंतु तो जीवनाश निसगैनियमानें
हि
पर टारात शण $१/अतका- यसतात जा
१ '७ळ७११ 800 190१९७1708 0४ ७३63.
२ उघश०पा०ळ 09 120800 1080.
हिंदूंचे समाजरवनाद्यास्व | २८५.
व्हावयास पाहिजे, अनैसर्गिक पद्धतीने नव्हे. एक अनैसर्गिक पद्धति म्हणजे
आत्मनाश ही मागेच सांगितली, येथे निघून जाणारी व्याक्ते ही मागे
रहाणांस्या समाजाळा तरी भारभूत होत नाहीं. परंतु दुसरी, सामाजेक
कायीत व्यक्ति निरूपयोगी होण्याची अतएव समाजाची विकृति दाखविणारी
पद्धति जी व्यक्तींच्या वेडाचे प्रमाण वाढत जाणे, ती पहिल्या पद्धतीपक्षां
जास्त घातक आहे. येथे व्यक्ति सामाजिक कार्य तर कांहीं करीत ना
परंत आपल्या पोषणाचा भार मात्र समाजावर टाकते. अशा तऱ्हेने वेड
लागणे हें बौद्धिक बाढ खुंटणे, मनोदोबेल्य ( ७९)]0 ॥॥॥ ७10588 )
आणि प्रत्यक्ष वेड लागणें यांपैकीं कोणत्याही तऱ्हेचे असू शकेल. या सद वये
प्रमाण वाढत जाणें समाजाच्या संचयदाक्त ही. समाजाच्या क्षव-
शक्तीच्या मानानें तोकडी पडत चालली आहे असाच याचा अथं आहे.
णी यावर असे म्हणेल की, एकाद्या काळीं अगर स्थळी समाजामध्ये
कार्याला निरुपयोगी परंतु पोषण मागण्याला तयार असे जे कांदरी शिंड
असतीळ ते समाजाची संचय आणि क्षयदाक्िते विपम आहे अरे दाल
विणारे गमक होऊ शकणार नाहींत. कारण, समाजपुरुप तर दाळलळाल
करतांना दिसतो आहे. तर त्यावर उत्तर इतके"्च यावयाचे का, गारीनंत
सेग असून देखील कांहीं काळ पिंड हालचाळ करतांना दिसतात. म्हणून
ते पिंड निरोगी आहेत असे कोणालाही म्हणतां येणार नाहीं. समाजाऱची
एका विर्वक्षित काळची हालचाळ ही समाजाचा निरोगीपणा दर्शवीत नाहीं.
सेंद्रिय पिंडामध्ये हालचालीमुळे जी मोडतोड अगर झीज होते ती झीजते
पिंड अन्नाचा सांठा घेऊन, त्याचे पन्चन करून भरून काढतात. समाज-
शरीरामध्ये ज्या व्यक्ति असतील त्या जिवंत असूनही नालायक टरल्यास,
या समाजाची जीवनाक्रेया निर्दोष चालली आहे असे म्हणतां येईल काय १
जर पुरेसा आहार मिळाला नाहीं तर त्या पिंडाची शाक्ते कमी होणार,
त्यावरोबर पचनराक्तीपेक्षां जास्त आहार मिळाला तरीही पिंड क्षीण होणार,
निसर्गाने सचेतन सेंद्रिय प्राण्याला एक कांही निश्चित अशी आक्तिः
दिलेली असते.
कोणत्याही पिंडामध्यं जर्रीपेक्षां जास्त क्षय होणें म्ह्णजे तो पिंड
सारखा झिजत जाणें हाच त्याचा अर्थ होय, प्िंडाची निसगतः काम कर.
-२८६ हिंदूचे समाजरचनादास्त्र
ण्याची शक्ति आणि चाळू गति यांच्यामध्ये वेषम्य उत्पन्न होऊं लागलें
म्हणजे अर्थातच पिंडांत विकृति उत्पन्न होऊ लागते. कोणत्याही समाजा-
मध्यें अगर संघामध्ये मृत्यु हा किंचित् मयोदेपर्येत हितकारक असतो.
'कारण, तो नैसर्गिक निवडीला मदत करीत असतो. परंतु तो विवाक्षित
मर्यादेच्या पलीकडे गेल्यास त्या संघाला हानिकारक होऊं लागतो. संघा-
संघांमधीळ जीवनार्थ कलहामध्यें आणि व्यक्तिव्यक्तींतीळ जीवनार्थ कलहां-
; मध्ये निकृष्ट तेवढे नष्ट होऊन प्रकृष्टांची वाढ व्हावयास पाहिजे. हा नियम
जर समाजांत बरोबर पाळला जाईळ तर समाजांची सारखी सुघधारणाच
होत जाई. परंतु आजचे सुधारलेले समाज पाहिले तर त्या सर्व समाजां-
मर्ध्ये बरोबर त्याच्या उळट स्थिति असलेली दिसून येईल. कारण, समा-
जांत नालायक असे जे आम्हीं वर सांगितलेल्या सवे प्रकारचे वेडे, त्या
चेड्यांची अद्या समाजांतून सारखी वाढ चाललेली आहे. म्हणून आम्ही
म्हणतों कीं, मानसिक विकारांची वाढ-- आणि त्या वाढीच्या आत्यंतिक
स्थितीचे लक्षण जे वेड लागणें,- हीं दोनही समाजाच्या सुडढतेच्या माप-
-नार्चीं गमके धरावयास पाहिजेत.
मनुष्याला ज्याप्रमाणे जगणें- म्हणजे शारीरिक आणि मानसिक शक्तीने
युक्त अर्से जगणे - हें आद्र ध्येय आहे; त्याप्रमाणेच आपला वंश
पुढे राखगे- प्रजातंतु मार्गे राखणे (प्रजातंतु माझ्व्यवच्छेत्सीः ।) देही पण
त्याच्या बरोबरीचे ध्येय आहे. म्हणून प्रजारक्षणारचें आदिकारण जो कास-
विकार त्याच्या व्यवस्थेंत कांही विकृति होते आहे किंवा काय या गोष्टी-
चाही विचार करावयास पाहिजे. परंतु एकाद्या समाजाने कामविकाराचे
नियमन केळे आहे किंवा नाहीं याचें प्रत्यक्ष मापन करें करावयाचें १
आमच्या मतें त्या मापनाला खाळीळ दोन उपलक्षणें सांगतां येतील.
( १) ज्या समाजामध्ये वशनाशक असे उपदंश, परमा वगेरे रोग लोक-
संख्येच्या वाढीच्या मानाने जास्त प्रमाणांत वाढत असतील; तो समाज
सदोष होय. (२ ) ज्या समाजामध्ये घटस्फोटांचे प्रमाण लोकसंख्येच्या
मानार्ने जास्त वाढत असेल असे समाज सदोष होत. आम्ही दिलेल्या पहिल्या
'लक्षणाबहळ कोणाऱर्चा मतभेद होईल असे वाटत नाहीं. परंतु ढुसऱ्याबद्दळ
मात्र बरेच विद्वान् मतभेद दर्शवितील. आम्ही पूर्वी सांगितलेंच आहे कीं,
हिंदूंचे समाजर'चनाशास्त्र २८७
घटस्फोट केलेल्या प्रजेमध्ये आत्महच्येचे प्रमाण सर्वसाधारण प्रजेमध्ये अस-
' ठल्या आत्महच्येच्या प्रमाणाच्या दुप्पट असतें. कारणे अगदीं उघड आहेत.
घटस्फोट अगर व्यभिचार हा सुखदुःख अगर भावना याकरितां होत नसून,
त्याच्या मुळाशी सूडबुद्धि असते.
पहिल्या लक्षणाबद्दल बोलावयाचे तर असे सांगावयाचे की, उपरिनि-
दिष्ट रोगांची वाढ होत जाणें म्हणजे त्या समाजांतर्गत व्यक्तींची कामपूर्ति
वाममार्गानें चाळली आहे याचे स्पष्ट [नद्रोक चिन्ह आहे. ज्या समाजा-
ये किंवा गटामध्ये विवादांचें स्थैर्य जास्त त्या समाजामध्ये या रोगांचा
प्रादुर्भाव कमी. ज्या समाजामध्ये बालविवाहाची म्हणजे मानवी जीवि-
तांतीळ सर्वोत जास्त प्रबळ अद्या दुधर शाक्तीचे संतपंण योग्य वेळी होण्याऱ्यी
व्यवस्था केळेली असेल, त्या समाजांतदी या रोगांचा प्रादुमोव कमी.
दोनही गोष्टी कोणत्याही समाजांतील आंकडवारी गोळा केल्यास ताबड-
तोब नजरेस येतील. हा कार्यकारणभाव डोळ्यांपुढे असून, कारणें नाहीशी
न करतां झालेले रोग सुधारण्याची जी खटपट चाललेली आजच्या सुघार-
णेमथ्ये दिसून वेते ती पाहून मनाला आश्चर्य वाटल्याशिवाय रद्दात नादीं!
नुसती' कामपूरवि वाममागारने चाळली असेळ तर ती सर्वसाधारण नेतिक
तत्त्वावर त्याज्यच ठरेल. परंतु त्याबरोबरच वद्याचा उच्छेद करणारे रोगही
वाढीला लागळे तर ते जास्त भयंकर नाहींत असे कोण म्हणेल १ उपदंदा
हा रोग स्पर्शजन्य आणि आनुवंशिक असल्याकारणाने तो तात्कालिक पिढी
आणि पुढच्या पिढ्या या दोदोंच्यादी दृष्टीने घातुक आहे. त्याबरोबरच
उपदेशाचे रोग असलेल्या समाजामध्ये मज्जातंतूचे रोग 'फेळावतात. त्यामुळें
हे रोग व्यक्तीलाही पण अत्येत मारक आहत.
या रोगांसंबंधीं ज्यांना कांही थोडीशी माहिती आहे ते लोक सांगतील
कीं, उपदेश या रोगाची बाह्यस्फुर चिन्हें जरी वरी झाल्यासारखी बाटली
तरीही या रोगापासून इतर अनंत रोगांच्या फांद्या फुटत असतात. त्या
नमन पटाकायाशटटपीशण00001000001 कळ - _ कककारा, . पायात? ११ वयारकसेतककत यावया त व.
भूत ४००७०७९ ठा ळा १४७ 700०1७७०2० उवेपडण', पाठचेशा
131106 1810317 00017'81]5, 8118180 ५००1०पा7०व उर घत झोया ७110 ळााळा':
गपका७ ला ०७७७७) फा 0०1500 ४७७७5,... ... 301001111८ ०७००२ ४
33670"80त 1371501,
रट्ट हिंदूंचे समाजरचनाज्यास्त्र
फांद्या म्हणजे सर्वसाधारण अधौगवायू आणि तत्सहश॒ रोग, मज्जातं-
तूंच्या प्रक्रियेंत विधाड होणें, मेंदूचे रोग वगैरे सर्व उपदेशापासून प्राडु्भूत
होत असतात. म्हणून हा रोग व्यक्तीला घातक आहे. एतज्जन्य किती
रोग असतात आणि यानें मानवी शरीर कसे पोस्वरळें जातें याची ज्यांना
माहिती पहावयाची असेल, त्यांनीं प्रोफेसर फोर्निवर, टानोस्की वगेरेंचे या
विषयावरील ग्रंथ वाचून पहावे. म्हणजे आमच्या इकडीळ एका पांडितांनीं
आम्हांला पाश्चात्यांमध्ये गरमी परमा वाढत असला तर आसच्याकडे
सलेस्या वाढत आहे ! मिळून काय, दोनही समाज बिघडत आहेत असें
ज॑ उत्तर दिलें तशा तऱ्हेचे उत्तर समाजाबद्दल थोडा तरी आपलेपणा बाटत
असलेली व्यक्ति देणार नाहीं; या रोगांचे वैयक्तिक आणि सामाजिक असे
दोनही तऱ्हेचे परिणाम भयंकर आहेत. त्याबरोबरच त्या समाजांतील काम-
विकाराचें नियंघरण काय स्वरूपांत 'चाल्लें आहे, तें दर्शविणारे निदशाक
यावरूनच कळून येईल.
कामवासनांचा विचार आजपर्यंत म्हणजे जगाच्या सुरुवातीपासून आज
* पर्यंत पुष्कळ महात्म्यांनी केलेला आहे. परंतु, मानसशास्त्राच्या खोल सिद्धां-
_ सांचा विचार करून पद्धतशीर नियंत्रण. केलेळें फक्त हिंदूच्या जातिसंस्थेतच
आढळतें. या विषयावर आज पुष्कळचच वाड्यय उपलब्ध आहे. त्यांपैकी
बरेचसे निव्बळ वस्तुस्थिति कशी आहे तें दर्शविते, कशी असावी तें दर्शी-
वीत नाहीं. पुन्हां या सर्व वाड्यामध्ये अशी चुकी केळेळी आढळून येते
कीं, जगाच्या एका भागामध्ये कोठें एकादी गोष्ट झाळेलळी आढळली को,
ती जगांत सार्वविक तशीच आढळत असावी असे मानण्याकडे लेखकांची
प्रवात्त झाळेली दिसते. अमेरिकेमध्ये डेन्व्हरमध्ये' एकादी गोष्ट घडलेली
दिसली कां, हिंदुस्थानांत पुणें जिल्ह्यांत तशी घडत असली पाहिजे असें
म्हणण्याकडे प्रवरात्त दिसते, मूळ विकार हा सव स्त्रीपुर्षांत एकच असला
तरी त्याचा प्रखरपणा सवीत सारखाच असतो असें नव्हे. ज्याप्रमाणे पन्चन-
शक्ति, सतेज दृष्टि, शरीरबल हीं प्रत्येक व्यक्तीच्या बाबतींत वेगवेगळी
असतात, त्याप्रमाणेंच कामशाक्ति ही सवाची वेगवेगळी असते. वरील गुण
१ 5877०७ ० ७॥०वला उ०णप ; लग्फिूळपालाव्ा0 ७७00४७ 0४ 380 न
वश 0599.
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र २८९
ज्याप्रमाणें आनुवंशिक असतात त्याप्रमाणे कामशक्ति हीही पण आनुवंशि-
कच असते. त्याबरोबरच वेगवेगळ्या समाजांच्या अगर गटांच्या दृष्टीने
पाहिल्यास त्या गटांमध्ये जीं नैतिक मूल्ये प्रादुभूत झाळेलीं असतील, त्यांच्या
दृष्टीने प्रत्येक मनामध्येंही वेगवेगळ्या नियंत्रक ( ग्०1 ) शक्ती
उत्पन्न झालेल्या असतात. त्याबरोबरच प्रत्येक गटाच्या आहारार्चाही विचार
केल्यास गटागटांतीळ कामविकारामध्ये किती फरक पडत असेल, .ही गोष्ट
विद्ठान ळेखकांशिवाय कोणाच्याही सहज लक्षांत येईल, वेश्या आणि पति-
वत्रता या दोघींनाही काम ही समान भूमिका असली, तरी दोघानाही
सारख्या सापाने ठळेखावयास पाश्चात्य ळेखक देण्वीलळ तयार होतील असें
आम्हांला बाटत नाहीं. म्हणून एका ठिकाणीं घट्टून येणाऱ्या कासुक प्रत्रिम्या
दुसऱ्या ठिकाणींही घडून येतील असे नव्हे, ही गोष्ट हिंदुस्थानांतील तरु-
णांनीं विसरू नये.
पातित्रत्यापासून तों तहत कोणी भेटेल त्या पुरुषाशी संबंघ करणें, खा
सर्व प्रक्रिया समाजांत राक्य आहेत. परंतु सर्व इष्ट आणि नेतिक आहेत
असें नव्हे. समाजरक्षण आणि तदंतर्गत व्यवस्था यांचा विचार पुढें ठेवि-
ल्यास मानवाला सरतेशेवटी विजयी म्हणून निवडून बेण्याळा टंंद्रियदम-
नाची! आत्यंतिक जरुरी आहे. त्यामुळें उत्पन्न झाळेल्या वासने तत्काळ
संतर्पंण ही गोष्ट सामाजिक स्थितींत दाक््य नाहीं. म्हणून आज कांही व्यक्तीं-
कडून अनिबेध स्त्रीपुर्षसमागम ( "70० 1०ए6 ) म्हणून जी एक पद्धति
सांगितली जाते तिचा विचार करता.
पाश्चात्य पद्धतीच्या समाजामध्ये स्त्रियांची कामपूरति होऊं शकत नार्ही,
याचीं अनेक कारणे आहेत आणि त्यांचा आम्ही बालविवाह या प्रकरणी
पूणीशानें विचार करणार आहो. ती होत नाहीं ही गोष्ट आजचे पाश्चात्य
वाड्मय वाचळें तर कोणाच्याही सहज लक्षांत येईल. त्यावर कांही
तरी मार्ग सुचविणे हें समाजद्यास्त्र सांगणाराचें पहिळें कार्य आठे. त्या
युत्त्या' वाचूं लागलें म्हणजे मात्र वेड्यांच्या इस्पितळामध्ये आपण गेलो
आहोत किंवा काय असा किंचित् भास होऊं लागतो. कारण, त्यांमध्ये
२ 13७0 ४० १४७६) 09४ 180008" 8; 1७५०४७७, 011100ञोट
छते ०118709,
हिं. स. १९
मि
ळकर्नये--
फसली णे १ यण
२९० हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
उद्दिष्ट आणि तै साध्य करून घेण्याची पद्धति यांमध्यें कार्यकारणभाव अस
लेला दिसून येत नाहीं. मानवी मनाची आणि नैतिक मूल्यांची जी सांगड
असते ती पुष्कळांना पटलेली दिसते. परंतु नियंत्रण करण्याकरितां नैतिक-
मूल्ये उत्पन्न करावयास ते तयार मात्र होत नाहींत ! बरट्रांड रसेल ही गोष्ट
>,
विचार करणारांचा व दुसरा धमॅलंड लोकांचा. धार्मिकांचा गट अंतःकर-
. णावर अलोकिक ( 8७7७-7७0181 ) वि-ारांची छाप पाडून त्याच्या
तर्फे इंद्रियनियंत्रण करूं इच्छितो. व्यावहारिक विचाराचे लोक वासना-
नियंत्रणाची भाषा न बोलतां उपभोगानें इंद्रियांचे संतर्पण करूं इच्छितात.
म्हणून पहिल्या तऱ्हेचे लोकांची विवाहसंस्था स्थिर करण्याकडे प्रदत्त असते.
तर दुसऱ्या तऱ्हेच्या लोकांची इच्छासंभोगाकडे ( 770७-107० ) प्रदत्त
असते. दुसऱ्या तऱ्हेचे लोक पहिल्या पद्धतीला तुरुंगवास मानतात तर पहिल्या
तऱ्हेचे लोक दसऱ्या पड्धतीछा छिनाळपणा म्हणतात. अशा तऱ्हेने सध्यां
थ्ऱ्न
, उभय पक्षांमध्ये धूळफेक चाळू आहे. आम्हांला विवाहांतील गुणदोष पूर्ण
. माहीत आहेत ब आम्ही मुख्यतः त्याच पद्धतीचे पक्षपाती आहोत. कारण,
: समाजदास्त्रामध्ये नेहमींच पूर्ण चांगळे आणि पूर्ण वाईंट एवढाच बिकल्प
नसून, पुष्कळ वेळां कमी बाईट आणि जास्त वाईट असे विकल्प
उद्भूत होतात.
विवाहसंस्था पूर्ण नसली तरी जास्त हितावह्द आहे, ही गोष्ट जाणून
विवाहसंस्थेचे पुरस्कते देखीळ अपवाद उत्पन्न करावयास तयार असतात.
त्याप्रमाणें सर्वच ठिकाणीं कामविकार सारखाच प्रवळ असतो अशी खोटीच
१ ५७0४७ &त. १॥०'१]5 07 00556).
२ ए्कपिगाळी ० 07 ठिशणचा'ठे 3118७, |
३ छशी७ललठड 00 (061'6एणिपररि० 29 ०१710७0 07 घवेपपपणवे 3प0९.
हिंदूच समाजरचनाशास्त्र ५१
कल्पना करून ऐहिक विचार करणारे लोक असलेले दिसत नाहींत.
म्हणून कामपूतीकरतां इच्छासंभोगा'चे तत्त्व
५२ विवाहसंस्थेवरील पुढें करणाऱ्या लोकांच्या मताचा येथें विचार
आक्षेप करणें आम्हांला जरूर वाटतें. येथें उत्षेष
पू्णाशाने कामपूर्ते, मार्ग इच्छासंभोग,
यामध्यें पुढील मुद्दे उसन्न होतात:
( १) कामवासनेचें स्वरूप, पूणीशानें समाधान होण्यासारखे आहे
काय $ ी
(२ ) इच्छासंमोगाळा स्थळकाळा'ची मर्वादा आहे किंवा नार्ही १
( ३) वयनिरपेक्ष इच्छा उत्पन्न होते किंवा नाहीं १
तरुणीची आणि वृद्धेळा तरुणाची. |
(४ ) इच्छा कोणाची ! स्त्रीची अगर पुरुषाची १ एकाद्या वेळीं अनो-
ळखी स्त्रीपुर्षावदळ इच्छा होते ती इच्छा आणि वर्षानुवर्षे संघटण घडून
झालेली इच्छा, या दोनही एका*च मापाने मोजावयाच्या किंवा काय १
पहिला सुद्दा असा कौ, मानवी वासनांर्चे स्वरूप पूणीशानें समाधान
होण्यासारखे आहे काय ? त्से तें नसेल तर, म्हणजे जगांतच ती गोष्ट
अशक्य असेळ तर, ती गोष्ट घडून यावी असे प्रतिपादन करणारे लोक :
व्यावहारिक भाषा बोलत नसून आकाशांतील चांदोबा मागत आहेत असें
म्हणणे भाग पडेल, जे राक्य असेल तेंच सांगावयाचें असतें अशी आमची
कल्पना आहे. मानवी वासनांसंब्धी प्राचीन काळापासून पुष्कळ अध्ययन
झालेळें आहे आणि प्राचीनांनीं काढलेलेच सिद्धांत आज अर्वाचीन पंडीत
पुढें मांडीत आहेत. मनु म्हणतो;
“६ इन्द्रियाणां प्रसंगेण दोषमच्छत्यसदायम् ।
संनियम्य तु तान्येब ततः सिद्धि नियच्छाति |
न जातु कामः वन्षमानासुपभोगेन शाम्यति |
हविषा कृप्णवर्त्मेव भूय एवामिवबर्धते || ”
येथें उपभोगेन शमन न होणें, हा वासनांचा नैसर्गिक गुण आहे असे
१ मनुस्माते.
णज दड्धाला
४४४४४"४॥॥५॥५॥४॥॥॥॥॥॥॥॥४॥॥एी)0)00ी!00ी00ए!ी!२४॥”0 णी कीशा0१ी0ी!00ी 0000000000 000 धनाचा
२९२ हिंदूंचे समाजरचनाश्ास्त्र
सांगेतळें आहे. हा सिद्धांत मानवी वासनांचं पूर्ण एथक्रण करून सांगित--.
लेला आहे. परंतु तो प्राचीनांचा आहे आणि आजच्या औओद्धरत्ये युगामध्ये
तो प्राचीनांचा म्हणूनच दइष्टिआड करण्याकडे प्रर्थरत्त आहे. परंतु या
विषयाऱचा ज्यांनी आधुनिक पद्धतीने अभ्यास केला आहे, ते पोंडित तरी
काय म्हणतात ते पाहूं. डॉ. सिग्मंड फ्राईंड ग्हणतो, “ सर्व मानवी विका-
! रांमध्ये पूर्णत्वाने समाधान न होणें हाच गुण प्राधान्याने दिसून येतो
हा मानवी वासनांबहदलचा सिद्धांत अश्या तऱ्हेने प्राचीन आणि अवो'चीन
अश्या दोनही तऱ्हेच्या पंडितांना मान्य आहे. या दोनही पंडितांच्या सुद्या- :
वर दृंद्रियविज्ञान, मानसशास्त्र अगर कोणतेही आधुनिक शास्त्र यांच्या
दृष्टीनें आक्षेप घेणे शक्यच नाहीं. इंद्रियविज्ञानशासत्र असेंच सांगते काँ,
॥ एकदां केलेली प्रक्रिया तें तै इंद्रिय जास्त सफाईने करूं शकते, याचा अथ
तरी काय होतो ? वरील पंडितांचे म्हणणें खरें असेल तर प्रश्न असा येतो
कीं, विवाहाच्या नियंत्रित स्थितींत कामपूति होत नाहीं हें दाखविण्या-
पासून फायदा कोणता १ अनिबेंध कामपूर्ते ठेविली तरी पूर्ण तृत्ति ही.
शास्त्रज्ञांच्या मतानें अदाक्य असलेली गोष्ट कोणता समाज सिद्ध करून
दाखवील ? या विषयाची चर्चा करावी तितकी तोकडीच पडेल, परंतु
स्थलाभावास्तब तशी करतां येत नाहीं. तथापि डॉ. सिग्मंड फ्राईडनें दिळेला.
: कबुलीजबाब मात्र अत्यंत महत्त्वाचा आहे. “जर अत्यंत प्रेमाच्या आणि
जिव्हाळ्याच्या चुंबनालिंगनांनीं खरोखरच समाधान होत नसेल, तर निबंध
स्थिति असो अगर अनिभ्रंध स्थिति असो, दोन्हींमध्येंही निराशाच ठेवलेली
आहे. ” ही गोष्ट जर खरी असेळ तर पूर्ण समाधान करण्याच्या हेतून
एकामागून एक अनेक पुरुषांशी अगर स्त्रियांशी संबेध करण्यापासून पूरणी-
शाने समाधान शी सृष्टींत अशक्य असलेली गोष्ट सिद्ध कशी करावयाची १
परंतु या सर्व गोडबंगालाचा मुख्य हेतु तर तोच सांगितला जातो. व्यक्तीची
पूणीशाने कामपूर्ति ही एकदां समाजशास्त्राच्या कक्षेतून बाहेर पडल्यानंतर
मग हितकारक तेवढीच कामपूर्ति व्यक्तीला घेऊं देणं एवढाच प्रश्न
१ डला ली ००१०० 0४ 1361000800 13550)
२ (रणरण 5४7 >. 3.. 50900 10 502 लणयाटकररिला,
दे वणिण,
हिंदूंचे समाजर'चनाशास््र २९३
'दिळक रहातो. हितकारक हा शब्द उच्चारल्यावरोबर ते हित व्यवित आणि
समाज या दोघांचेही समप्रमाणांत झाले पाहजे. म्हणूनच हु समाजद्या-
सरह. “ धर्सांविरुद्धो भूतेपु कामोडस्मि भरतपम | ” धमाला धरून असेल
तितकेच्च कामसंतपण व्यक्ताला घऊ ढण एरबढाच मकन शिल्लक
रहातो असे मानतात. यामध्यें यमनियम लावून देणाऱ्या हिंदु शास्त्रज्ञांचे
कोठें चुकले हें बारकाईनें पाहून देखील आम्हांला कळत नादा. असाच नियम
दैवी होय आणि इतर सर्व आसुरी होत. हिंडूचे थमशास्त्रय असे सांगतात
इतकेंच नव्हे, तर दिंदूंचे कामदयात्रज्ञदही तीच गोट सांगतात. * एपां
समवाये पूव: पूर्वा गरायाच 1? घम. अथ आणि काम यांचा समवाय
उत्पन्न झाल्यास कामापेक्षा अर्थ श्रे्ठ आणि अथापेक्षां थम श्रेठठ असे
मानावे. या सूत्रावरील टीकाकार यश्योधर म्हणतो, “* समवाचे संनिपाते ।
दुपायंसोनिधानात् । पूवः पूव इति कामादथा गरीयान् कामस्यारथसाथ्य-
त्वात् । ततोडपि घर्मः । असुबाप्यथेस्य धम साध्यत्वातू । ' अशा तऱ्हेची
हिंदूंची प्रणाली आहे आणि ती पूण शाखीय आहे. ज्यांना सामाजिक
नि्वेघाची जरूरी वाटत नाही, असे लोक कामपूतीचे नका स्थान कोणते
असे सांगतील तर आमच्यासारखे पुराणमतवादी त्या भुक्ामापरयेत
प्रवास करण्याला तयार होतीळ ! परंतु वासनांच्या ज्वालासुखीळा अनिवेध
बाव देण्याला सांगणारे लोक असे कांहीं नकती स्थान दाखवबाबयास तयार
आहेत असे आम्हांला वाटत नाही. जिकडे पहावे तिकड गोल्डस्मिथ कवीनें
येहटल्याप्रमाणे, “मला अत्यंत सुग्ब उत्पन करणारं स्थळ दाखवा. परंतु
ग्रत्येकजण जाणण्याचे ढोंग करीत आहे तेथे मळा बाटाड्या कोठें मिळेळ!?
हे सवज्ञपणाचें ढोंग आजच्या जगार्चा आणि संस्कतीचा नाग करीत आहे!
£दच्छासंभोगालळा स्थळकाळाऱची मयादा आहे किंबा नाही.” आलेला
-चेग आवरून धरला असतां शारीरप्रकृतीबर बाइट परिणाम होतात हा
आधुनिक शोध कांहीं नवीन नाहीं. दिंद-वेद्यक ग्रंथ सांगतात, ' नवेशा-
॥कत्टोकण0. टपणा, कनक कण “4. टन. ८. “नभर
१ भगवर्द्वाींता
२ कामसूत्र- वात्स्यायन.
२ ॥7७ए७॥९' 07 जावा,
४ अष्टांगह्ृदय-- वाग्भट.
न्हळलळ
२९४ हिंदूंचे समाजरचनाशास््र
न्धारयद्धीमान् जातान् मूत्रपुरीषयोः । ' परंतु तेच ग्रंथकार पुढे जाऊन
सांगतात, “मनोवेगान् तु धारयेत् । म्हणून आम्ही विचारतो कीं, इच्छासंभो-
गाचा पुरस्कार करणाऱ्यांच्या मतानें स्थळकाळादि मर्यादा आहेत किंवा
नाहींत ! तश्या असल्यास आणि त्या मर्यादा घालाव्या असें ठरल्यास मग
अनंत प्रश्न उत्पन्न होतील, आणि जास्त जास्त मर्यादा आपोआप
उत्पन्न होतील, आरबी भाषेंतीळ सुरस आणि चमत्कारिक गोष्टींत
अल्लाउद्िनाचें राजकन्येवर मन गेल्याबरोबर त्यानें इच्छासंभोग कसा
करावयाचा १ रस्त्यांत एकादी तरुणी चालली असतां अनेक पुरुषांच्या
अंतःकरणांत इच्छा उत्पन्न होते त्या सर्वांना तिनें शरीरदान करावयास
पाहिजे म्हणजे त्यापासून बहुतांचे बहुत सुख सिद्ध होईळ. यावर आमचे
सुधारक सांगतील कीं, इच्छा दोनही पक्षाची असावयास पाहिजे. फार
उत्तम ! एकामध्ये वासना उस्पंन्न झाल्याबरोबर दुसऱ्यामध्यें तशी वासना
नसल्यास ती जागण्त करणें आणि मग दोघांचीही इच्छा होती असें म्हणणे
हा प्रकार दोघांची इच्छा होती असे म्हणण्याच्या कक्षेंत वेईल काय १
तरुणी मध्यम वयस्कापेक्षां पोक्त पुरुषावर प्रेम करतात असें म्हणतात मग
अक्शा विवाहांना अलीकडचे सुशिक्षित तरुण विरोध कां करतात १ असें
अनंत प्रश्न यांतून उत्पन्न होतील; परंतु त्यांची चर्चा करून जागा अडवीत
नाहीं. वेडा, तत्त्ववेत्ता आणि छिनाल यांच्याशिवाय समाजांतील सर्व
लोकांना मर्यादा घालणें इष्ट आहे ही गोष्ट नक्की समजते आणि समाज-
स्क्षक आपापल्या हिंमतीप्रमाणे तशा मयादा घाळीत असतातच. जबाब-
दारी त्या सर्वच मर्यादा काढून टाका असें म्हणणारावर पडते. मर्यादा
घालणारावर नव्हे.
परंतु कोणच्याही विषयाचे ज्ञान नसून तें आहे असें सांगण्याची प्रवृत्ति
या एकाच क्षेत्रांत आहे असें नव्हे तर, ती संस्कृतीच्या एकूण एक क्षेत्रांना
व्यापून दशांगुळे उरलेली आहे. समाजाचे कोणतेही अंग घ्या, तेथे आप-
ल्याला अज्ञान आणि दोंग याचच दोन तत्त्वांचा प्रसार झालेला दिसून येईल
मनुष्य परमेश्वरावर विःधास असल्याचे ढोंग करील, पळ्या वाजवील
२ उपपव165 उ) ४४०००1०४४१ ० ४6४५-४०. ४1 07 ७75100 101115,
२ पिते 10 0३४०००१०४४ ०. 5०-५०. शा ७7 8४६०० 101115,
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र २९५
संध्या करील, चर्चमध्ये जाईल, मशिदींत जाईल, सर्व कांही करील आणि
सर्वे आयुष्य सूक्तासूक्त सागाने अ्थाजन करण्यांत खर्च करील. तस्ववेत
1 सांगोत, मनुष्य तत्त्ववेत्यालाच मूखोच्या यादींत काढील. या! प्रदृ-
तीलाच हिंदु लोक आसुरी प्रद्वात्ति असे म्हणतात, भगवद्वीताकार म्हणतात $
* काममाश्रित्य दुष्पूर दंभमानमदान्विता: |
मोहात्ग्यण्हील्वाड्सतूग्राहान् प्रवततेआ्यचित्रताः ॥
न्िितामपरिमेयांच प्रल्यान्तामुषाश्रिताः ।
कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः ।!
आक्यापाशशातैबेद्धा कासक्रोधपरायणा: ।
इहन्ते कामभोगार्थम् अन्यायेनाथसंचयान ॥
मानव आपले स्वातंत्र्य या तत्त्वावर प्रेम आहे असे सांगत सुटेल, परंतु
राष्ट्रांची स्वातंत्र्ये मिळविण्याकरितां जे कोणी महात्मे झटत असतील त्यांचे
अंगावर शाहारे घेण्याइतके हाळ करील, स्वातंत्र्य चांगळे परंतु तेमला
पाहिजे तुळा नको. यूरोपीय मानव खिस्तामध्ये श्रेहल्वब होते ही गोष्ट मान्य
असल्याचें भासवील आणि सुसोलिनी, हिटलर वगेरेंब्या आज्ञा पाळीळ
अर्थातच प्रत्येक वेळीं कांदीं तरी तत्त्वाचा आश्रय घेतल्याचें भोळ्यामाव-
ञ्यांना दाखवील, सटद्रुणावर प्रेम आहे असे दाखवील आणि वेद्याइत्ति
उपदंश, परमा वगेरे रोगांचा फेळाव करील. बायका पळवून नेणें हा एक
महत्त्वाचा पोटा*चा धंदा होऊन बसेल. आजची बंगाल प्रांताची स्थिति
प्रसिद्धच आहे. मनुष्य हा विवाह ही संस्था सर्व संस्कृतीचा पाया आहे, ही
गोष्ट तोंडाने सांगतो परंतु हस्तस्पशे, गोष्टी सांगणे, आलिंगन, चुंबन
कमारिकांवर रेतःसेक, आणि व्यभिचार वगेरे सर्व गोष्टी समाजाला न
समजतील अश्या तऱ्हेने करून आणि शिवाय समाजांत उजळ माथ्याने .
प्रतिष्ठित म्हणून वावरतो ! याशिवाय आणखी काय काय विकृत प्रक्रिया
करतो त्यांची माहिती फरुड, यंग. स्टेकेळ, अडलर, जोन्स, मीडर, हेवे-
४0000 शण 000 पणा तिणाप१ीणीणि१णी णी शोणिणीणाणिणणीणीपिशणी?0णी?१ी?0ी0ी?ण? २20) शसणीचा डवकरावतल
१ न ॥० ॥0०0६७ ७ १९७ ७४ 32रण९ण७र; पडख९7 खी (01100 0४
13४77००. आंदमानांतील अनुभव- सावरकर.
२ ७, ७७0०0 0०७5७01 ७४ ठिगणळाच ञाछभ; 11618 0' 1.0०
शकी; ॥॥॥॥ 2०3 टु० काण्पट घाले पे80 फणा,
२९६ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
छाक एलिस वगैरे लेखकांच्या ग्रंथांवरून जिशासूंनीं समजावून घ्यावी.
सत्या'ची स्तुतित्तोत्रे ऐकू येतात आणि लफंगे लोकांच्या हातांत समाज-
. नौकेचें सुकाणू राहू दिळें जातें. त्यांना घरचा उद्योग चांगळासा न करतां
शष्च्याज्के
आल्याकारणानें, सावेजनिक कामें डोक्यावर घेऊन, सुत्सही लोक, वर्तमान-
पत्रके वगेरे किती खोटें बोलतात याची आंकडेवारी अमेरिकन ळेखक
डॉ. शफ्टसबरी यार्ने दिळेली आहे. उमदें वर्तन चांगळें असें प्रत्येक व्यक्ति
दुसऱ्या व्यक्तीला सांगेळ परंतु खतः त्या दिशेने कोणताच प्रयत्न करणार
नाहीं. सवे धरणी आज मानवी बंधुत्व या तत्त्वाच्या ध्वनीरने दुमदुमून
गेळेली दिसते. परंतु अगदीं कामकऱ्यांची कड घेणारे रशियन सरकार
आफ्रिकेतील नीग्रो, बंडु, झळ यांना, फार कशाला इंग्लंडमधील सरदार-
वगाळा बंधुत्वाचे हक द्यावयाळा तयार होईल असे वाटत नाहीं. बंधु-
त्वाच्या गप्पा जर खऱ्या असतील तर देशभक्ति, राष्ट्रीयत्व,युद्ध वगैरे
भपकेबाज नांवांखालीं जे अधोर अत्याचार चाळतात आणि त्यांत सहभागी
न झालेल्यांचा छळ झालेला आपण सवेत्र पाहतो. त्याला काय कारण
असावें £ अशी ही सध्यांची संस्कृति आहे.
उलट, स्वतःची कांहींच श्रद्धा नसून दुसऱ्यांनी एकादी गोष्ट करावी
असें सांगणारेही महात्मे या जगतीतलावर सांपडतील. खर्त॑ः मूतिपूजा अगर
देवळें यांचा संपक लावून न घेतला तरी इतरांनी देवळांत प्रवेश करावा
अगर नाही याची चर्चा चाळू राहील, स्वतः परदेशी अन्न खाले तर तें
जरूर म्हणून आणि इतरांनीं परदेशी माळ वापरल्यास तो मनुष्य देशद्रोही
असेंही पण म्हटलेले ऐकू येईल.
अश्या तऱ्हेने जे मानवी ध्येये प्रवर्तित करतात त्यांचा स्वतःच्या ध्येयांवर
विश्वास नसतो. तीं ध्येये चांगळीं आहेत आणि तीं दुसऱ्याने पाहिजे तर
आचरणांत आणावीं या बाबंतींत माल चहूकडे एकमत झालेलें दिसतें.
ही जी मानवाची मनःप्रश्त्ति-विकृत मनःप्रवृत्ति-आज उत्पन्न झालेली
-दिसते त्या प्रद्रत्तीवर आज हिंदुधमाच्या आचारपद्धतीवांचचून दुसरे कोणतेही
औषध आम्हांला तरी दिसत नाहीं.
१ रा. मोहनदास गांधो आणि मदीरप्रवश्याचा कायदा कायदेमंडळांत आणणारे
त्यांचे अनुयायी.
हिंदूर्चे समाजरचनाशास्त २९७
अश्या तऱ्हेची जागतिक समाजाची स्थिति झालेली आहे. कोठेंही श्रद्धा
' नाहीं, कोणतेही तत्त्व नाही, निघालो कोटून व जाणार कोंठें याचा पत्ता
नाहीं. अश्या परिस्थितींत देखीळ ज्या समाजाला सनातनी या नांवाने संबो-
विले जातें त्या समाजाची आपली जातीय संस्कृति, आपल्या घरांत कुला-
वार म्हणून चाळत आलेळे आचार, आपल्या वाडवडिलांनीं लावून दिलेले
आचार इत्यादि गोष्टींवर श्रद्धा आहे. सनातनी समाजाला असेंच वाटते
कीं, अस्पृश्य सानलेल्या जातींचा स्पृरय मानलेल्यांच्या देवळांत प्रवेश होऊ
नये. त्यांचा त्यांच्या देवावर विश्वास आहे, धर्मावर श्रद्धा आहे, वाडवडि-
लांबद्दह आदर आहे. सुधारक म्हागविणाऱ्या वगीला जुन्या चालीरीतींना .
शिव्या देण्यापेक्षा हिंदुसमाजाला कांदी सामाजिक तत्त्वे सांगण्यासारखी
आहेत असें दिसत नाहीं. जातिसंघटित समाजाचे खरे खोटे दोष दाख-
विणारांनीं जातिहीन समाज निर्दोष आहेत असे गुणदोषांचें मापन सांगून
सिद्ध केळे आहे काय १ बालविवाहाच्या नांवाने कोठल्यारी शास्त्राचा
विचार न करतां खडे फोडणारांनीं प्रोढ विवाहांत कोणते गुण दाखविले
आहेत म्हणून यांचें ऐकावे १ खरी गोष्ट अश्शी आहे कीं, कोणत्याही समा-
जांमध्यें समाजसुधारक नांवाची जी एक चीज पेदा होत असते त्या वस्तू-
जवळ समाजाळा वळण लावण्याचा म्हणून कांहींच कार्यक्रम नसतो.
शिक्षणासारख्या वरवर झिलई देणाऱ्या गोष्टींनी समाजांची गति बदलत
असते ही कल्पनाच खुळंचटपणा'ची आहे ! आज फ्रान्समध्ये प्रत्येक मुलाच्या
शिक्षणावर जितका पैसा खर्च होतो त्याच्या पांचपट पैसा इंग्लंडमधील
मुलाच्या शिक्षणावर खर्च होतो असें असून इंग्रज मुलगा फ्रेंच मुलापेक्षा
श्रेष्ठ कां उत्पन्न होत नाहीं १ किंबा जास्त पेसा खच करून देखील इंग्रज
शिक्षकाला जास्त 'चांगळा परिणाम दाखवितां येत नाहीं, म्हणून इंग्लंडचे
स्थान शिक्षणकोशल्याचे बाबतींत मार्गे आहे असे कां मानावयाचे £ तसें असेल
तर, इंग्लंडमध्ये शिक्षणश्ासत्र शिकून आलेल्या झ्समांना जो मान मिळतो
तो मूखंपणाचा परिणाम असेंच समजावयाचे ! प्राचीन ग्रीस देश आणि
१ ॥॥७ परिपा'७ ० राठ (८. . पपा, एकण वे पपा 0४ -?०७-
500 कात 'ते७00,
२ 'ाताग2 ण प8झायायाते ७ 9७०2७ १7७1८००69१.
२९८ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
प्राचीन चीन देशा या दोनही देशांमध्ये शिक्षणपद्धति तंतोतंत सारखी असून
: ग्रीस देशामध्ये शासत्रे आणि प्रगति यांची उ्जितदशा कां झाळी आणि चीन-
: मध्ये घमे आणि स्थायीसमाज यांची उत्पत्ति कां झाली हें एक कोडेंच
आहे. तसेच भ्रीक संस्कृतीचा नारा कां झाला आणि चीनची संस्कृति
अजून कां जिवंत आहे, हेंही पण विशद करून सांगावयास पाहिजे. परंतु या
गोष्टींचा विचार न करतां नुसते शिक्षण असा जो कंठशोष चालला आहे
त्याचा कोणाही वि-चारी मनुष्याला अर्थ कळणेंच शक्य नाहीं!
असो. अशी ही आजऱ्ची संस्कृति-म्हणजे पाश्चात्य संस्कृति-आहे आणि
आमची संस्कृति त्याच पद्धतीवर नेऊ इच्छिणारांचा सामाजिक कार्यक्रम
असा आहे. म्हणून प्रस्तुत विषयाकडे वळणे हेंच बरें !
__ आम्ही पूर्वी सांगितल्याप्रमाणें कामोपभोगाची पूणीशाने पूर्णता होणे ही.
गोष्टच सृष्टींत नसेळ तर तुझ्या स्थितींत-समाजयंत्लामध्ये मोडतोड न करतां-
तुरा जितकें सुख मिळणे शक्य आहे तितक्याचचाच उपभोग घे; अशाच
तऱ्हेची मनाची तयारी करून ठेव असाच उपदेश कोणाही समाजसुधार-
णेची इच्छा करणाराने करावयास पाहिजे. दुसरें कांही सांगतां येणे शक्य
_ आहे असें आम्हांला वाटत नाहीं. नैतिक मूल्य अश्शा'च तऱ्हेचे बनावयास
. पाहिजे कीं, त्यापासून हीच प्रद्वात्ति त्या त्या गटांतील व्यक्तींच्या अंतःक
रणावर ठसेळ. जी गोष्ट भगवान शंकराचार्य अथोपाजेनाच्या वाबतींत
सांगतात तीच कामोपभोगालाही लागू आहे :
“६मूढ॒जहीहि 'घनागमतृष्णां कुरुतनुबुद्धे मनसि वितृष्णाम् |
यल्मसे निजकमोंपात्तं वित्तं तेन विनोदय चित्तम् ॥
अर्थमन्थ भावय नित्य नास्ति ततः सुखलेदाः सत्यम् । ”?
तर्से न झाल्यास, एकदां असमाधान ही कामाची नैसर्गिक स्थिति मानल्या-
नंतर त्या कामाच्या पूर्वीची पद्धति त्या व्यक्तीच्या अनियंलित प्रदृत्तीवर
अवलंबून ठेविल्यास, कोणताही समाज नाशाला प्रदत्त झाला आहे अर्से
मानणेंच भाग आहे.
२ 09. ९वप०%६७०॥७ 0४ 1386000610 8055601.
२ मोहमुद्वर-
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र २९९,
समाजांशीं आमचा कांदीही संबंध नाहीं अर्स म्हणणारेही कांहीं हरीचे
लाळ सांपडतात. त्यांना इतर्केचच सांगावयाचें की, तुम्ही रतिक्रोडा ज्या
व्यक्तीबरोबर करणार ती व्यक्ति समाजांतीलच आहे आणि म्हणून आपणां-
लाही समाजाची जरूरी आहे इतकेच उत्तर आज याला पुरे आहे. व्यक्तींच्या
हक्काचे तुणतुणे वाजविणारांना काय म्हणावे हेंच कळत नार्ही. व्यक्तीना
हक आहेत असे विधान करणाऱ्यांचे मत समाजाला हक्क नाहींत असे आहे असें
वाटते. व्यक्ति हा अवयव आणि त्याहून भ्रे्ठ अवयवी जो समाज, त्या दोहोमर्ध्ये.
व्यक्तीला हक असून समाजाला हक नसावेत ही फारच आश्रवसे करण्या-
सारखी गोष्ट आहे. व्यक्तिस्वातंत्य दे कोठेंही आणि केव्हांही संघटित समाज
उत्पन्न करूं शकत नाही ही गोष्ट आम्हीं मार्गे सांगितलीच आहे. व्यक्तीला
स्वातंत्र्य पाहिजे हे शब्द आम्हांला तर कळत नाहींत. समाजाव्यतिरिक्त
व्यक्तीचे हक्क ते कोणते ! व्यक्तीला पाहिजे तर्से आपलें घर ठेवण्याचा हक
देतां येईल का? व्यक्तीला स्स्त्यानें देखील वाटेळ तेथून चालण्याचा तरी
हक्क समाजांत उत्पन्न होऊ शकतो काय? ही गोष्ट रशियाला देखील लागू
आहे, ही गोष्ट आमच्या येथीळ जह्हाळ समाजसत्तावाद्यांनी विसरूं नये. या
सर्वी बावतींत आम्हांला वाटेळ तसे वागण्याचा हक्क आहे, असें यांपैकीं
कोणीही म्हणणार नाही, आम्हांला तरी आज हिंदुसमाजांत-म्हणजे सुधा-
रकचमूंत-हकासंबंधीं ज्या गप्पा चाळलेल्या ऐकू नेतात त्या स्त्रीसंबेंघ
आणि कांहीं धार्मिक चालीरीति यांच्याबद्दल ऐकू आलेल्या दिसतात. असो.
पातित्रत्य या गुणाळा गुण म्हणून बरेंच वरचे स्थान देणें प्रात आहे.
त्या गुणाळा निव्वळ गुण म्हणून फारसें मोळ नसले तरी मानवी अंतःक-
रणांत रसरसणाऱ्या एकूणएक वासनांचा-शोवटी असंतुष्ट रहाणाऱ्या वास-
नांचा-हल्ला परतविण्याचें हें एक अमूल्य साधन आहे. म्हणूनच आर्ये-
वाड्ययाम्थ्ये-मग तें काव्य असो, नाटक असो, धार्सिक ग्रेथ असो-पाति-
त्रत्याची महती गायिळेली आढळते. नुसती महतीच नव्हे तर पतिशिवाय
दुसऱ्या कोणत्याही पुरुषाचा वि-चारदेखीळ न करणाऱ्या स्त्रिया या समाजांत
उत्पन्न झालेल्या आहेत. ' त्रजतु चरतु धर्म मर्तुनाथौहि नार्यः ।!, “ प्रमदा
९ प्रातमा- भास.
२ कालिदास.
३००७ हिंदूंचे समाजरचनाशात्र
यतिवत्मेंगाः इति प्रतिपन्नं हि विचेतनेर्रप?, “स्रीणां भर्ता धर्मदाराश्व पुंसा-
मित्यन्योन्यं वत्सयोज्ञातमस्तु 1”, “ भतुरविप्रकतीडपि रोषणतया माझस्म प्रतीपं
गमः | अद्या तऱ्हेची वाक्ये शोकड्यांनीं मोजतां येण्याइतकीं दाखवितां .
येतील. धर्मशास्त्राबद्दल तर विचारावयासच नको. स्री ही प्राजी लोकांना एक
अत्यंत लोभनीय वस्तु आहे, ही गोष्ट माहीत असल्याकारणानें धर्मशास्त्र
'तिर्वे रक्षण करावयास सांगते :
: शम हि सर्व वर्णानां पक््यन्तो धर्ममुत्तमम ।
यतन्ते रक्षितुं भाया भर्तारो दुर्बळा अपि ॥
कामशास्त्र तर त्याच्याही पुढें जाऊन स्त्रीला सुखी कसें करावे आणि पाजी
लोक स्त्रियांना बिधडविण्याच्या काय युक्तवा योजतात आणि त्यांच्यापासून
स्त्रीचे रक्षण करस करावें याऱवाही उपदेक्य करतें. वात्स्यायन म्हणतो
: संह्ट्य शास्त्रतो योगान्पारदारिकलक्षितान् ।
न याति च्छळनां कश्चित्स्वदारान्प्रति शास्त्रवित् ।॥
पाश्षिकत्वात्पयोगाणामपायानां च दानात ।
धर्मार्थयोश्व वे लोक्ष्म्यान्ञाचरेत्पारदारिकम् ||
तदेतहाररक्षाथ आरब्ध श्रेयसे नृणास् ।
जानां दूप्रणायेव न विज्ञेयोडस्य संविधिः ॥!
यातित्रत्य समा्जहिताला आणि समाजरक्षणाला किती हितकारक आहे-स्वतः
स्त्रीच्या सुखदुःखाच्या इष्टीनं किती आवश्यक आईे--या*ची प्राचीन शास्त्रे
अगर अर्वाचीन शास्त्रें यांच्या दृष्टीनें वाटेळ तेवढी चचा करतां येणें राक्य
: 'आहे, मानसशास्त्र, इंद्रियविज्ञानशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, कामशास्त्र
: 'कोणतेंही शास्त्र प्रचान मानून चचा केली तरी पातिव्रत्य हा अत्यंत बहु
मोळ गुण ठरतो ही गोष्ट सहज सिद्ध करतां येईल. म्हणन आमची सर्व
तरूण स्त्रियांना हात जोडून विनंति आहे कीं, “भगिनींनो ! हा प्राचीन धम
> मालतीमाधव- भवभूती-
२ कालिदास
२ मनुस्साति.
'४ कामसूच- वात्स्यायन,
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र ३०९"
जतन करा. त्यांतच समाजाचे स्वास्थ्य आहे. * म्हणूनच महाभारतकार
म्हणतो, “ वैषम्यपि संप्रासा गोपायन्ति कुलस्त्रियः ।
मानवी जीविताच्या सुखदुःखांची चचा करून त्यांचें मोजमाप सुच-
विछें. त्या चर्चेचा थोडक्यांत निष्कर्ष पुढीलप्रमाणें सांगतां येईल.
(१) जीवनाशाची म्हणजे आत्महत्त्येची प्रत्रत्ति समाजांत वाढत
जाणें हे समाजाच्या रोगीपणारचे लक्षण जाणावे. असा समाज अशीच पौरे-
स्थिति उत्पन्न करतो कीं, व्यक्तीला आपल्या जीविताचे मूल्य मुळींच वाटे-
नासे होते. उत्छांतीच्या नियमाप्रमाणे जीवनार्थ कलह अत्यंत तीव्र व्हाव-
यास पाहिजे आणि व्यक्तीची जीवनाची वासना, इच्छा (७1! (0 ॥०)
हीही पण जास्त वाढत गेलीं पाहिजेत, तरच समाज श्रेष्ट स्थितींत जात
परंतु या समाजांत सामथ्येसंपादनांची इच्छा ( 11 (० ७०७७ ), जीव-
नाची इच्छा ( कांय ४० 1४०) या स्व नाहीशा होऊन त्यांच्या जागी
एकाद्या दमल्या भागलेल्या वृद्धाप्रमाणे मरणाची इच्छा ( घण] ७७ वाल)
वाढत चाललेली आहे
( २ ) मानवी मनाच्या अकतृत्वाची दोवट्यी स्थिति वेड लागण,
तत्सह्दा परंतु स्पष्ट दिसून न येणारी स्थिति मनोदाबल्य ( ॥"0ललाित-
९१७85 ), इतर मज्जातंतूचे रोग यांची वाढ होत जाणें हें समाज
दुर्बळ होत चालले. आहेत, असें दाखविणारे स्फुट चिन्ह आहे.
( २ ) स्त्रीपुरुषसंबंधाच्या बाबतीत वामता आणि सामाजिक हानि
दरशेविणारे लैंगिक रोग उपदंरा, परमा, सुष्टिमेथुन वगेरॅचे प्रमाण वाढत
जाणें हेंही पण समाजांचे सदोषत्ब दाखविते.
( ४ ) घटस्फोट करणाऱ्या समाजांत आत्महत्येचे प्रमाण वाटत
जातें याचा विचार करतां घटस्फोटाची वाढ हीही समाजाची सरोग
स्थिति दर्शविते.
हीं सर्व गमकें सांगून आमच्या जातिसंघटित समाजाच्या दुःखांची
भडक वर्णने करणारे जे मिस मेयोसारखे' पाश्चात्य लेखक, सी. एफ.
अंडू्यूज सारखे पोकळ मिदानरी, हिंदुसमाजाविपर्या खोट्या* कल्पना
(१०१ककेती एक रभळचटाके ० 0000 »0:. ळळ ८२७९७ शभ 00000 जकरभभनरध4ौ045 ज्ये
१ ॥॥ळ”४िशा 11 ताघ 107 10155 (058000001010 १७४०
२ 3९00. 00 पाळालिपबी ६ 0000) 1०४0७५७ (०0 ७७४ १७का',,
्ुं पट वड
1]
टु
'३०२ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
-यसररविणारे पाश्चात्य राज्यकर्ते, आमच्यांतीळ दुःखाचा कळवळा येतो
असें दाखविणारे स्वयंमन्य पुढारी, महात्मे,
५३ आचारधमे. कर्मवीर, संचालक वगेरे सबीना आव्हान
करून विचारतो कीं;शास्त्रीय पद्धतीनं दुःखाचे
आमाण हिंदु समाजांत वाढत आहे हें सिद्ध करावयास आपण तयार आहांत
काय १ अर्थशून्य पोकळ बडबडी नकोत, प्रत्यक्ष मोजमाप दाखवा. आम्ही
येथें एवढेंच बजावून ठेवतो की, हीं तीनही अगर चारही प्रमाणें हिंडु,
; बुद्ध आणि रोमन कॅथाळिक या तीनच धर्मात कमी आहेत आणि म्हणूझ
हे तीनच धर्म मानवाचे पूर्णत्वाने समाधान करण्यास पात्र आहेत, इतर
नाहींत. आम्ही हें विधान कोणत्याही धर्माच्या तात्विक मतांबद्दळ करीत
नसून त्या धर्माच्या समाजावर होणाऱ्या परिणामाच्या दृष्टीने करीत आहों.
क्षोणाच्या परमेश्वरविषयक अगर परलोंकविषयक कल्पना काय स्वरूपाच्या
आहेत यासंबंधीं आमचें कांहींच म्हणणे नाहीं. परंतु, 'फलानुमेयाः प्रारंभाः
संस्काराः प्राक्तना इव । या नियमाने मोजमाप देऊन आम्ही वरील विधान
: करीत आहोंत. हल्लीं वडाच्या साठी पिंपळाला लावून दुःखांसंबंधीं आणि
त्यांच्या कार्यकारणभावासंबंधीं वाटेळ तीं विधानें करण्याची प्रद्त्षि इतकी
पसरली आहे कीं, अशा व्यक्तींचे अमिनंदन केल्याशिवाय रहावत नाहीं !
हिंदुस्थानांत भूकंपाचे धके' कां बसतात तर म्हणे हिंदु समाजांत अस्पश्य-
तेचे पातक फार झालें म्हणून ! आम्ही उळ्ट असे म्हणतो को, आजपर्यंत
अस्परर्यता असून भूकंपाचे धक्के बसले नाहींत आणि आतां अस्पृश्यता-
निवारण सुरू केल्यावर धक्के बसू लागले म्हणून अस्पृररयतानिवारण या
पापाचा भूकंपाचे धक्के हा परिणाम आहे, ही गोष्ट अन्बय (७ ०्वर्ा
887907007६ 3 आणि व्यतिरेक (10000१ 0 तर्या 16700 ) या
दोनही पद्धतीनें सिद्ध होईळ. मानसशास्त्रावरील ग्रंथकारांनी कोणत्याही एका
विवक्षित स्वसांतून' जागा न झालेला अशी वेडा या शब्दाची व्याख्या
केळेली आहे. ती असल्या व्यक्तींना लागू पडते किंवा काय या गोष्टीचा
त्यांच्या अंध भक्तांनी विचार करावा.
९ थमेशासत्रमंथन- वे. शा. सं. महादेवशास्त्री दिवेकर.
२ गांधी.
३२ 25ऱल 0 8101819871, 137 ्या890 उळा0683,
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र ३०३
सुखदुःखे हीं अंतःकरणाशी निगडित आहित. अंतःकरण मायक्रोस्कोप-
खालीं घाळून पहातां येत नाहीं. बाह्य परिस्थिति आणि आंतरपीरसिथाति
यांच्यामध्ये वैषम्य असतें, व्यक्तींची अंतःकरणें गटांतील नेतिक मूल्यांनी
तयार होतात इत्यादि सवे गोष्टींचा विचार केल्यास सुखाची उत्पत्ति अगर
दुःखाची अनुत्पत्ति हा समाजरचनेचा अगर धमरचनेचा पाया करावा
असें कोणीही समंजस माणूस सांगणार नाहीं. परतु तीच सखदुःखार्ची
त्वे सांगून हिंदूंच्या चाळीरीतींत फरक करणारे कायदे आज पुढें येत
आहित. अभिजात समाजांतीळ विधवांनीं पुनर्विवाह करावा कां तर त्यांना
सर्व जन्म दुःखांत कंठावा लागतो! अस्पृरयतानिवारण करा कां तर अस्प्र-
त्यांचें जीवन दुःखमय आहे ! दिंदुधमांलार मीमांसकांनी दिलेलीं प्रमाणे
अपुरीं पडतात कां तर त्या प्रमाणांत आत्मतु्टि या प्रमाणाला बरेंच खालचे
स्थान दिलेळें आहे! अश्या तऱ्हेनं सुखदुःख हा आज समाजदास्त्राचा पाया
होऊ पहात आहे. सुखदुःख हा समाजशास्त्राचा परिणाम होऊ राकेल, .
पाया नव्हे. सखदुःखाची मीमांसा करून सुखोत्पादक जे नियम असतील
आणि दुःखनिवारक जे निर्वेध असतील ते नियम आणि ते निर्वेब तमाज-
शास्त्राला आधारभूत होऊं दाकतीळ, अशा तऱ्हेच्या सव गोष्टींचा हिंदूंच्या
गटमय अगर जातिमय समाजरचनेत विचार केला आहे ही गोष्ट आम्हांला
सप्रमाण दाखवावयाची आहे.
आमवचे म्हणणें असें आहे काँ, संस्क्रतीचें चिरंजीवित्ब, सुप्रजांचें उत्पा-
दन, लोकसंख्यांच्या अतोनात वाढीर्चे नियमन, अन्नाची यथाधिकार वाटणी,
समाजावर कामविकाराचे वाईट परिणाम होऊं न देण्याची शक्यता, स्त्री-
पुरुपांचें सुखदुःस््र, व्यक्तींचे उपदंश वगेरे विकारांपासून संरक्षण इत्यादि
दृष्ट फळें आणि स्वर्गमोक्षादि अळोकिक फळें (कोणाला मान्य असल्यास)
या सव दृष्टीने हिंदूची जातिप्रधान समाजरचना श्रे आहे. या समाजर्चने-
वर बाह्यांनी आजपर्यंत पुष्कळ हल्ले केळे तरी बाह्य, तिचीं पाळेमुळे
अ ००
१ कावा 1०0 फळकालाळपवेएछ ७1१०9१७,
२ अस्पृष्टांचा प्रश्न- माटे
२ घर्धस्वरूपनिर्णय- तकतीर्थ कोकजे.
३०४ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
खणून काढूं शकळे नाहींत, कारण, या समाजांतील संस्कृति कोणत्याही एका
वर्गाशी निगडित नाहीं, त्यामुळें कोणताही एकादा वर्ग नष्ट झाला तरी, .
त्यानें संस्कृति उसळून पडत नाहीं, येथे प्रत्येक वगाला स्वतःची म्हणन .
संस्कृति आहे, नेतिक मूल्ये आहेत, देवदेवता आहेत, व्यापारठउदीम आहे;
थोडक्यांत सांगावयाचें तर, मनुष्यप्राण्याच्या सवे वासना तृत्त करण्याची
साधने आहेत. प्रत्येक वर्गाचे ध्येय मिन्न असल्याकारणानें प्रत्येक वर्गाची
नौतिक मूल्येंही तत्सह्दा आहेत.
८ असंतुष्टा' द्विजा नष्टा संतुष्टाः चच नराधिपाः |
सळ्जञा गणिका नष्टा निळंजा च कुलांगना ॥?
ब्राह्मणाने असतुषट नसावे, राजानें संतुष्ट नसावें, गणिकेने ळज्जाशील
नासाचे आणि कुलस्त्रीने निलंज्ज होऊं नये. जै ज्याचें ध्येय तें त्याचे नेतिक
ल्य | येथें जसा ज्याचा अधिकार तसाच त्याला उपदेश आणि तसेच
ला वळण,
. हिंदूंची समाजस्थिति संस्कृतिप्रचान ( 0१1४१प5] ) करावया*ची अस-
ल्याकारणानें येथें ज्ञान् क्रियेने आहे, शब्दाने नव्हे. येथें स्वच्छतेचा उपदेश
नाहीं, स्वच्छतेचा आचार आहे. येथें खरा हिंदु स्नानाशिवाय राहू शकत
नाहीं. येथें परोपकारावर व्याख्याने नाहींत तर प्रत्यक्ष अतिथीधमांचा
आःचार आहे. अक्या तऱ्हेचे प्रत्यक्ष आचार सिद्ध होण्याकरितां, लहानपणा-
डक वी प्रत्यक्ष संस्कार आहेत. जुन्या तऱ्हेचा ब्राह्मण सुलगा दुसऱ्याचे उष्टे
स्वराली अगर पोत नाहीं आणि नव्या पिढींतीळ कॉलेजांत शिकणारा सुळगा
त्से खाण्यापिण्यांत दोष सानीत नाहीं, हा प्रत्यक्ष आचार आणि त्यावरीळ
व्याख्याने यांच्या परिणासांतील फरक आहे. जुन्या पद्धतींतील संव्यार
सुलगा सूर्योदयापूर्वी प्रातःकम संपवून आपल्या कामकाजाला तयार असतो
आधुनिक सुशिक्षित कसा असतो या गोष्टींचा ज्याचा त्यानें विचार करावा.
आर््वाराने निरलस उद्योगप्रियता आणि नियमितपणा उत्पन्न होतो तो नष्ट
करून, आतां नियमितपणावर व्याख्याने सुरू आहेत.
२ सुभाषित.
हिंदूचे समाजरचनाशास्त्र ३८५
इतर धमोमध्ये अधिकारपर्त्वे आचार, विचार, प्राथना वशेरे गोष्टींचा
विचार झालेला दिसत नाहीं, एका कोणत्या तरी गुखूत्वा उपदेश मान्य
असला म्हणजे ती व्यक्ति त्या संघाचा घटक होऊं शकते. अश्या धेसं-
स्थांना गुरुप्रधान- व्यक्तिप्रधान ( ०7९११1 3 घम असे म्हणतां घेईल.
सानव प्राण्याची भौतिक गुण आणि अतिभोतिक गुण अशी विभागणी
केल्यास हिंदु समाजामध्ये भौतिक गुणांचे" रक्षण करण्यास प्रत्यक्ष आचार
लावून दिलेले आहेत. अमोज आणि अनुमित अशी जी मनाची प्रक्रिया
त्या बाबतींत स्वातंत्र्य आहे.
हिंदु समाजाने जे आचार लावून दिले आहेत त्या आचारावर आज
आधुनिक पंडित आक्षेप घेत आहेत. ते पंडित कोठल्याही बाबतीत किती.
खोल विर्चार करतात हें पुढील सार्घे उदाहरण घेऊन दाखविता. “प्रातः-
कालीं मलोत्सगानंतर निरनिराळे अवयव माती लावून धुवावे असें स्मृति-
कारांनीं सांगितळें असून त्या त्या अवयवास किती माती लावावी हेंही
कांही स्मृतिकारांनीं सांगितलें आहे. ' असा उपन्यास करून एक शास्त्र
प्राचीनांची पुढें हेटाळणी करतात. ते आणि त्यांचे दसरे एक समानशीळ
शास्त्री सांगतात की, घाण जाऊन स्वच्छता यावी एवटे सांगा म्णजे झाले,
त्या बाबतीत असुक वेळां माती लावा, कमी जास्ती वेळां लढावू नका
इत्यादि पांडित्य करण्याचा काय फायदा १ ' गंघलेपकरं शोचं कुर्यात् ।
(याज्ञ.) हा त्यांनी उताराही दिला आहे. परतु यांतही मानवी स्वमाव आणि
मानवी इंद्रिये यांचा कांही संबेध नाहीं अशी या पंडितांची कल्पना दिसते,
तेंच मुळांत खरें नाहीं, हे दोनही शास्त्री व आम्ही या दोघांच्याही स्वच्छ-
तेची कल्पना एक नार्ही. आम्हांला ते उद्धट म्हणतील तरी आम्ही सांगतो की,
या दोघांच्या कपड्यांना आम्ही स्वच्छ म्हणण्यास तयार नाहीं. म्हणून एक
निश्चित मापन ठरविल्यास चुकळे काय ? पुन्हां ज्याची त्याची स्वच्छता
व्यक्तीवर सोपवून द्यावी असें तत्त्व कबूळ केल्यास, जो तो आपल्या कल्पने-
प्रमाणें स्वच्छ रहातोच आहे; मग हे सर्व शास्त्री आणि त्यांचे परात्पर गार
महात्मा गांधी यांनीं महारवाडे स्वच्छ करण्याकरितां जो अदाहवास चाळ-
__ ४१ या बाबतीत पहा: .०नपा ०0 न्णाताप्रयाठते ४०९३७५ ७४ ७७७०५.
ह २ धर्मस्वरूपनिर्णय- कोकजे 3 धमशास्त्रमथन- दिवेकर.
०» तझ, २१०
च स्प
"३८६ _ हिंदंचे सनाजरचनाशास्त्र
र
' विळा आहे तो कश्याकरितां ? महारांना अगर अस्पृश्यांना गंध आणि
लेप रहावा असे कां वाटत असते १ तरी या. सवोना अशी विनंति आहे
की. त्यांनीं भंगीवाडे झाडण्याचची ही मोहीम बंद करावी. असो
हिंदु आचारांमध्ये मानवाच्या दोनही अंगांचा विचार केळेला आहे
उसऱ्या तऱ्हेच्या धर्ससंस्थांमध्ये मन हेकोणत्या तरी गुरूच्या उपदेशाने
वांधळें गेळेळें आहे तर प्रत्यक्ष आचारांच्या बाबतींत फारशी कडक बंधने
नाहींत. हिंदूरने जातीय आचार आणि नेतिक मूर्ल्ये बरोबर पाळल्यास
आध्यात्मिक बावतींत तो शेकर, रामानुज, मध्व, वळभ, येशू खिस्त, महुं-
मद, बुद्ध, महावीर, मस्करी गोशाळ अगर जरदुष्टू यांपैकी कोणाचाही
अनुयायी असेल तरी तो हिंदूच रहातो. तो वेदांचे तत्त्वज्ञान मानील, अरिस्टो-
. टळ्च्या ग्रंथांचे परिशीलन करील, सांख्यांचा अनुयायी होईल अगर डाविनवर
विश्वास ठेवील. त्याचे वैशेषिक तत्त्वज्ञान आवडते असेल, तो तत्त्वज्ञानांत
प्रेगो, थामस अकिनास अगर आधुनिक काळांतील विल्हेल्म वुट', नरॅडले
री, गुया, नित्ो, रुडॉल्फ आयकेन अगर बुईल्यम जेम्स यांपैकीं कोणा-
वाही शिष्य मानून घेईल, परंतु आचारांचे बाबतींत जर समाजाचे नियम
मपाळील तर तो हिंदच राहील. अशा तऱ्हेचे आध्यात्मिक स्वातंत्र्य दुसऱ्या
कोणत्या धमात आहे तें कोणींही आम्हांस दाखवावे अशी सर्वे पंडितांना
सप्रश्रय प्राथना आहे. इतर धमोचें तर्से नाही, खिस्त्याचा बायबलवर आणि
मुसळलमानाचा कुराणावर विश्वास असलाच पाहिजे.
हिंदु घम हा संस्कृतिप्रधान असल्याकारणानें, मत्येक व्यक्तीने आपल्या
हिंमतीपमाणें जी कांहीं परमेश्वरविषयक कल्पना असेळ त्या कल्पनेला
ह
घरून परमेश्वराची उपासना करावी अशी
५४ हिंदु उपासना पत्येक हिंदूला सुमा आहे. त्याने परमेश्वर
सगुण मानावा अगर निर्गुण मानावा, तू
"म स्वरूप मान असा आग्रह केलेला दिसत नाहीं. तत्वज्ञानावरोळ
ऐेन्ही पक्षांचा पुरस्कार केळेला दिसतो, परंतु प्रत्येक ठिकाणी
अधिकाराचा मात्र विचार आहे. एके ठिकाणीं तत्त्ववेत्ता सांगेळ, “अव्यते
२ िल्वेश ७७10090605 ७7 पलक
५ भगवदोता.
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र ३.०७
व्यक्तिमापत्नं मन्यन्त मामबुद्धयः |? तर ताबडतोब अधिकारभेदाने “ छेशो5
धिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् ।” असेही सांगेळ, शेवटीं उपसंहार कर-
तांना पुढील आश्वासन देईल.
८ यो योर्यां यां तनु भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति !
तस्प़ तस्याचचलां श्रद्धा तासव विदघाम्यहम् ॥
व्यक्ति ही त्रिगुणात्मक असल्याकारणाने आपल्या गुणाला असनुख्प
अद्याच देवकल्पनेची उपासना करणार. म्हणून सर्वेच उपासना या योग्य
होत,
८ यजन्ते साख्विक्रा देवान यक्षरक्षांसि राजसाः ।
प्रेतान् भूतगणान् चान्ये यजन्ते तामसाजना: ॥
ज्यू लोकांना त्यांच्याबिरुद्ध असणाऱ्या लोकांना शिक्षा करणारा देव
पाहिजे होता म्हणून ज्यू लोकांचा देव रागीट आहे. मुळांत खिस्ती घर्म
हा जगांतीळ हलक्या लोकांचा असल्यामुळें ख्रिस्ती देव हा प्रेममय आहे.
परंतु या सर्वच कल्पना देवल्वामध्ये अंतभूत न झाल्यास त्या जगत्कत्याचे
आणि जगस्नियंत्यार्चे स्वरूप एकांगी होईल; म्हणून देव हाया सर्व गुणांचा
सांठा असावयास पाटिभजे. नार्हीतर दुसऱ्यांनी केळेस्या पापाबदूळ आपला
मुळ्गा बळी देण्याची अन्याय्य कल्पना घभात अंतभूत करावी लागेल. हिंदूचा
देव हा सर्वगुणसंप्पन्न असल्याकाराणाने व्यक्ति ज्या दृ्टींने त्याच्याकडे पाहीळ '
तो त्याच्यामधील गुण व्यक्तीला दिसू लागतो.
ज्याप्रमाणे देवत्व हें सर्वगुणयुक्तल्व आहे त्याप्रमाणेच उपासनाही अधि-
कारपरत्वे लावलेली आहे. येथे संव व्यक्तींना सगुणाची उपासना नार्ही,
त्याप्रमाणेच सर्व व्यक्तींना निर्गुणा'चीही उपासना नाहीं. येथे व्यक्तींचे वैधर्म्य
लक्षांत घेऊन सांधिक्र उपासनाही नाहीं, येथे जगाचे आदिकारण जे ब्रह्म त
निराकार निर्रण आहे, तरी व्याक्तिभदाने उपास्यस्वरूपांत तें सगुण आहे
आणि निर्गुण आडे. इतर घर्मातीळ परमेश्वर गुणयुक्त असूनही आणि गुण-
द्रव्याश्रय* असूनही त्यार्चे स्वख्प प्रत्यक्ष नाहीं. येथे सर्वसाधारण मानवी
भना'ची प्रत्यक्षाकडे असलेली प्रद्रत्ति आणि तत्त्ववेच्याची अव्यक्ताकड अस-
नन पतसाभ स त (तभा धाक०9७४० "90१444्ण274:40 44ळतयाल नयानवीककशनककीते.
१ .१॥-० 80 0४ 1116025006,
क झ ची व
२ तवागमदाण अशमट,
ज्दै०्ट हिंदूचे समाजरचनाशास्त्र
छेडली प्रवृत्ति या दोहोंचाही विचार केळेला दिसतो. अव्यक्तावर मनाचे वे
करण करणें किती अवघड आहे ही गोष्ट माहिती असल्याकारणाने भगवद्री ता-
कार म्हणतो, 'दरेशोधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसां । अव्यक्ता हि गतिदुख
व्दिरवाप्यते | ? अव्यक्त अथवा अमूर्त कल्पना ( 057801 उट९१८ 3
मानव प्राण्याला फार कष्टाने आकलन होऊं शकतात, हा विकालाबाजत
मानस्ासत्रीय सिद्धांत आहे आणि तो आधुनिकानांदी मान्य आहे. दी गाट
; खरी असूनही प्रतीकरूप मूर्तिपूजेची इतर धर्मीयांनीं थट्टा करावी, टर
वावी आणि आमच्याकडीळ अधेवटांनीं या गोष्टींची री ओढावी हो. गा!
अत्यंत आश्चर्यकारक आहे असे आम्हांला वाटते. इतर धमीयांमध्ये देर
ज्यांना मानसदास्त्राची थोडीशी तरी माहिती आहे, ते लोक सतपूऊन!
थट्टा करीत नाहींत. मूतिपूजेच्या विरुद्ध असलेला ज्यू लोकांचा अशारस्तस
छोकभ्रम तसाच कायम राहिला; कारण कौ, मूतीची पूजा म्हणजे दगड
घोड्याची -पूजा ( ४हिळा, ०1801 ) असा ज्यू लोकांनी आपला
समज करून घेतला होता. ? खिस्ति आणि महंमदी हे ज्यू परपरत
अंसल्याकारणान त्यांच्यामध्येही तो तसा'च रादून गेला.
. ' हिंदु समाजशास्त्रामध्ये देव कोणताही असो, त्याचे रूप कसेही असो, लो
एक असो अगर अनंतरूपार्ने प्रतीत होवो, उपासकाऱ्ची आध्यात्मिक कल्पना
कांहींही असो, उपासकारने आपल्या हिंमतीप्रमाणे केलेली उपासना, 2!
एंकाच परमेश्वराला जाऊन पोहोचते असे उळेख जागोजाग रांपटतात. ५०-
भेश्वराच्या स्वर्पासब्धी हद्ध धरून बसण्याची प्रवृत्ति हिंदु समाजांचे नाडा,
हिंदूला सर्वे ठिकाणीं परमेश्वराच्या विभूति आणि परमेश्वराचे रूप दिसत.
यद्ययद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदुजितमेव वा |
| तः्तदेवा5उवगच्छ त्वं मम तेजोण्दासंभवम_ |
ळें कोणी कशीही उपासना करो---
£ आकाकीत्पतितं तोय यथा गच्छति सागरम् |
सर्वदेवनमस्कारः केशवं गप्रतिग-च्छति ॥
( 6) छते 0०व९ णो) 0४ 1)९1) 1786, ।
*« २वडाता.
३ संध्योपासनेच्या वेळीं म्हणावयाचा झोक.
न
गै
न्ती
हिंदूचे समाजरचनाशास्त्र ३०.
किंवा * त्रेयी सांख्य योगः पद्चुपतिमतं वैष्णवमतं |
प्रमिन्ने प्रस्थाने पुनरिदमिदः पथ्यमितिच |
रुचीनां वेचित््याइजुकुटिळनानापथ जुषां ।
नृणामेको गम्यः त्वमिव पयसामर्णब इब |
अशा तऱ्हेचे स्पट उल्लेख सांपडत असून, प्रत्येक थराला अधिकारमेदाने
ररमेश्वराची वेगवेगळी रूपें उपास्थ आहेत ही गोष्ट तितकीच खरी असून
अस्पृश्यांनी स्पृश्यांच्या देवळांत प्रवेश केला तरच हिंदर्वर्म सुधारला, नार्ही
तर तो कलंकित राहातो अशा तऱ्हेच्या कल्पना पसरविणाऱ्या मह त्म्यांना
टूदु घमांचे स्वरूप मुळीच कळळे नाही अर्ते स्पट म्हणणें भाग आहे! अस्प-
र्यांनी केलेली मरीआईची उपासना, ब्राह्मगाने केळेली रामझृष्णाची उपा-
सना, दोवांनीं केळेळी शिवाची उपासना, योग्याने केलेली आत्मोपासना
( आत्मा बा अरे मेतव्यो देटव्यो ज्ञातव्यो निदिध्यासितव्यः ।) वगेरे सर्वच
उसना जर एकाच परमेश्वराला पोहोंचावबाच्या असतीळ तर त्यामुळे
संमा[जव्ववस्थेकरितां ऐदिक म्हणजे नवर बावतींत जे भद झालेले दिस-
चे शद आध्यात्निक बाबतीत नाहीसे करून सवाना जे सारखे आअघि-
कार पाहिज आहेत ते प्रास होत नाहींत काय १
हणी कितीही सांगितलें तरी ही गोष्ट सिद्ध आहे कीं, समाजांत
सर्बीना सारखे अधिकार प्रात होणे इहलोकांत दाक्य नाही. अधिक्रार अगर
इक शब्दाचा अर्थच एखाद्याला एकादी गोष्ट करण्याची परवानगी असून
श्तरांना ती नसणे असा आहे. समान हक्क या शब्दांना कांहींच अथ नार्ही.
हक हे विषमच असावयाचे. त्यामुळे हक्कांचे बाबतींत विषमता असणें ईंच
मुळीं हकाच्या असित्वार्चे लक्षण आहे. प्रत्येकाची लायकी सारखी
नसल्याकारणाने हकही सारखे नाहीत. विषमतेमध्ये अन्याय नसतो तर
विपमांना समान हक्क आहेत अर्से ढोंग करण्यांत असतो. बर्क गेहणतो
* सर्वोना समान हक असतील म्हणन कांही सवाना सर्वे वस्तु मिळणार .
"0. लास वटा रपे तवचा
> महिरस्ताचे. हु स्तोत्र रा. गांधीनी वाचले आहे असे ऐकतो म्हृणून दिलं आढे«
२ बूददारण्यकोपाने पदू ।
य 1पळीलटपणणेच 00 (0७ प्पट 800ए०पा०00 0४ 13पार ४.
7 7- व्वा
३.१०. हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
नाहींत, ? अशीच ऐहिक स्थिति रहाणार आणि म्हणूनच आध्यात्मिकच्ष्टया
भ्रत्येकाच्या दिंमतीम्रमाणें केळेली उपासना शेवटीं एकाच परमेश्वराप्रत पोहो-
नवते असा दुंडक घालावा लागतो.
हिंदूंची देवताविषयक आणि उपासनाविषयक कल्पनाही एकर्च
देव आहे, त्याला कोणींही कधींही न पाहिळेळें अर्से एकच रूप आहे
अशा तऱ्हेची रानटी स्वख्पाची नसून प्रत्येकाच्या कल्पनेप्रमाणे देवत्व
उत्पन्न करून प्रत्येकाने उपासना करावी अशी आहे. ही उपासना भक्तीने
केलेली असली म्हणजे सर्व शक्तिमान परमेश्वराला ती रुजू आहे.
पत्रे! पुष्प फले तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।
तदह भक्त्युपहृतं अश्भामि प्रयतात्मनः |
अशी हिंदु धर्मांची व्यवस्था असल्याकारणानें अमक्यांनीं तमक्याच्या
देवळांत प्रवेश केलाच पाहिजे अश्यासारख्या कल्पना क्षणमात्देखीळ टिकु
शकत नाहीत. मजा पहावी तो मंदिरप्रवेशाकरितां धडपड करणारे पुढारी
पाहिले तर ते कोणचीही उपासना करीत असतीलसें वाटत नाहीं. मग ज्या-
प्रमाणें बाणभट्टाच्या काळीं “ सन्तिश्वान इवासंख्या भ्रांतिभाजो ग्हे ग्हे । ?
असे ज्याप्रमाणे घरोघर कवि झाले होते, त्याप्रमाणेंच आज जे घरोघर समाज-
शास्त्रज्ञांचे पीक फेलावळें आहे, त्याच्या पोटांत मंदिरप्रवेशाचा अव्यापारेपु
व्यापारं करण्यामध्ये खरोखर कोणता कावा आणि हेतु आहे तो त्यांनीं स्पर
सांगावा. “ सत्यान्नासि परोधर्सः ,” “ सहस अश्वमेधांपेक्षां सत्य हे श्रेष्ठ
आहे ? इत्यादि नियम लक्षांत ठेवून महात्मेबाजी जरा दूर सारून तो हेतु
स्पष्ट करून सांगावा म्हणजे समाजालाही त्या गोष्टींचा अर्थ कळेल. परंतु
पोटांतील मुख्य हेतु न सांगतां दुसऱ्याच गोष्टी सांगत सुटून आपले इच्छित.
प्रात करून घेणे हेंच तर शहाणपणाचे लक्षण आहे. म्हटलेलेंच आहे की,
अनं विद्वानेकः सकलमतिसंघाय कपटे: ।
तटस्थः स्वान्थान्घट्यति च मौनं च भजते ॥
९१ सगवद्वाता.
२ इर्षचरित.
२ महाभारत.
४ मालतीमाधव«
हिंदूचे समाजरचनाशास्त्र ३११.
शहाणा सर्व समाजाला कपटानें फसवून आपला हेदु सिद्ध करून घेतो आणि
मौन धारण करतो. तो मौनाचा एकादा जाहीर दिवस ठेवतो किंवा नाही
यासंबंधाने कांहीं माहिती कवीने सांगितळेळी नाही. ज्या राजकारणामध्ये |
दुसऱ्याला कसे फसवावें ही कला हस्तगत करून ध्यावी लागते---
* परांतिसंधानमधीयते येविच्चिति ते सन्तु किळासवाचः । !
तया राजकारणांत वावरणाऱ्या ग्रह्स्थाने सत्यासंबंधीं गप्पा मारीत सुटावे
याऱ्या अर्थ त्या ग्ह॒स्याला सत्य आणि असत्य या दोनही शब्दांचा अर्थच
कळला नाही असा आहे. अशा तर्हेनें या पुठारीवगोने आपल्या अधि-
काराच्या बाहेर जाऊन भलत्याच पद्धति पाडल्या म्हणजे त्याच हितकारक
आहेत असे समजून समाजशास्त्राच्या अनुकरणपद्धतीनें “ यचदाचरतिश्रेष्ठ-
स्तस्तदेवेतरोजनः । ? या न्यायार्ने समाजांत फेलावू लागतात.
येथे एक प्रश्न उत्पन्न होतो आणि तो मानसशास्त्रदृष्टया फार विचार
करण्यासारखा आहे. तो प्रश्न असा कीं कोणी एक व्यक्ति एकाद्या तत्त्वा-
करितां आत्मयशञ करावयास लागली तरीही तें तत्व खरें मानू नये काय १
एकया व्यक्तीन आत्मत्यागाला तयार होणे आणि सत्या सत्याचा निर्णय,
या दान गाष्टींचा अथाअर्था संबेध काय तेंच कळत नाहीं. अद्या तऱ्हेचा
रो्जघ कोणाही जोडळेला पाहिला म्हणजे अशी जबरदस्त शोका घेऊं लागते
काँ, यांत कांही तरी लफंगेपणाचा भाग आहे खास ! ज्यावेळीं हा आत्म-
यश करू इच्छिणारा आपर्ले लहानर्स सत्यार्चे गाठोडे जगाच्या तोंडावर
पेकतो, त्यावेळीं सत्य शब्दाचा त्याला साधा अर्थ तरी कळला किंवा नाही
याची शका येऊं लागते. सत्य म्हणजे अशी गोष्ट नाहीं कीं, ती एकाजवळ
असून दुसर्याला सांपडणार नाहीं. ज्याची बुद्धि जास्त प्रगल्म झाली तो.
माणूस कोणत्याही बाबतींत अमयोद बोलणार नाहीं. चार दोन गोष्टी
जाणून इतर न जाणणे, त्यांच्याकडे कानाडोळा करणें म्हणजे कांहीं सत्व
नव्हे. परतु दी जी सत्याची पताका घेऊन फिरणारी मडळी त्यांचे ते सत्य
पाहिलें म्हणजे यांना अणुरेणुइतके देखील सत्य समजण्याळा जी मनाची
तयारी लागते, तेवढी देखील तयारी या व्यक्तींची झालेली नाहीं असे दिसून
ब पड टकककटाती. 00 कीपीली 0 0२. कक राटख, उकळ. पाचेक. क काता 2000000 ७ फत नाल सरक अ खनतळळे७ 80 ६.0" "गमक कणाला,
१ शाकुंतल कालिदास.
२ भमगनबद्रीता.
प कअ
जक
2 जी
३१२ हिंदूंचे समाजरचनादास्त्र
येईल, अशा तऱ्हेचे सत्य या महात्म्यांना सांपड्टडं लागलें म्हणजे सत्या-
करितां अभ्यास आपोआपच थांबतो. एका महात्म्याने आपलें सत्याचे
गाठोडे जगाच्या तोंडावर फेकळें नसते तर कविवर्य रविंद्रनाथ टागोर
यांच्यावर पश्चात्तापाचचा प्रसंग आला नसता. हे महात्मे सत्याचे वेरी
आहित ! इ
आत्मयज्ञाचा आणि सत्याचा जर कांहीं अर्थाअर्थी संबंध असेळ तर
मोठी बिकट परिस्थिति उत्पन्न होईल; कारण परस्परविरुद्ध गोष्टींकरितां आत्म-
यज्ञ केल्याची जगाच्या इतिहासांत उदाहरणें सांपडतील. परंतु त्या दोन
सत्य आहेत असे कोणालाही म्हणतां येईल असे आम्हांला वाटत नाहीं, एकादा
मनुष्य आत्मयज्ञ करावयास तयार झाला याचा अर्थ इतकाच घ्यावयाचा
कीं, तें एक त्या ग्रहस्थाचें वेड आहे. परंतु त्या वेडाचा सत्याच्या स्वरूपाच्या
निणय करण्याशीं काडीचाही संबंध नाहीं
याप्रमाणे हिंडु समाजाने ऐहिक आणि आध्यात्मिक बाबतींत व्यवस्था
लावलेली आहे. ऐहिक बाबी या प्रत्यक्ष परीणामी असल्याकारणानें त्या
बाबतींत सर्वे बाजूनें नियंत्रण आहे. अशा तऱ्हेचे नियंत्रण घाळणारे नियम
दिलळेळे आहेत ते नियम कां केले त्याचीं कारणे आजच्या आमच्या सुघा-
रक बंधूंना पाहिजे आहेत. परंतु कोणत्याही कायद्याच्या पुस्तकांत कोणताही
नियम करण्याकरितां काय कारणें झालेली असतात ते द्यावयाचे नसतें !
इंडियन पीनळ कोडामध्ये चोरीचा गुन्हा केल्यास शिक्षा करावी असें
सांगितलेळें आहे; परंतु तशी शिक्षा कां करावी या*ची चर्चा केलेली नाहीं.
त्यांच्या मते चोरी हा गुन्हा नेहमींच शिक्षाह आहे. परंतु तेंही खरे नाहीं.
तर नियंत्रण लावून देणाऱ्या सवं ग्रंथांचा हेतु आजपर्यत जो मनुष्यप्राण्याळा
अनुभव आला, त्यावरून कोठें जपळें पाहिजे या बाबतींत जे कांहीं निर्णय
झाले त्यांचा फायदा घ्यावयाचा आणि मनुष्यप्राण्याला हितकारक जीवन
लावून द्यावयाचे एवढाच असतो |
परंतु आध्यात्मिक बाबतीत मात्र हिंदु घर्मोत पूर्ण स्वातंत्र्य आहे. शिवाय
मनुष्याचे ज्याप्रमाणे आहारानेद्रामेथुनादि पश्चुसमान धर्म, त्याप्रमाणेंच त्याला
अहंकारखबुद्धि हाही धम आहे, त्या धर्माचेंही समाधान व्हावयास पाहिजे
१ 1.65 ७150180163 09 ४0० ०४०.
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र ३१३४.
तीहि व्यवस्था हिंदूंच्या समाजरचनेत. आहे. या समाजरचर्नत जातीना
खतः-चे असे अनन्यसामान्य हक आहेत. हेंच अहंकारबाद्वेर्चे समाधान
करण्याचे मोठें साधन नाहीं काय ! संस्कृतिप्रधान हिंदु धर्मशास्र मानवाची
सर्वे दृष्टीने व्यवस्था पद्दात असल्यामुळें हिंदु संस्कृति जगतीतलावरून नष्ट
होत नादी. ती संस्कृति प्रयागच्या अक्षय वटदृक्षासारखी आहे. सिंधूच्या
तुफान लहरी उत्पन्न झाल्या असतां त्यांच्यापुढे विनम्रभावाने मान लववून
ती पुन्हां आपल्या अक्षय शोभेने उभी रहाते. द्या घर्म' आयुरमर्यादेनें इतर
सर्व धमापेक्षां प्राचीन आहे ही गोष्ट त्याच्या प्रतिस्पर्थ्यांनाही कबूळ करावी
लागेल. नुसतें जगण्यांत काय अर्थ आहे असा प्रश्न उतपन्न करणारांना .
इतर्केच उत्तर बस्स आहे कीं, नुसत्या जगण्याळाच केवढी जीवनर्शाक्ति लागते
याचा थोडासा विचार करून पहा. अशा तऱ्हेने अत्यंत विचारपूर्वक बन-
विळेली समाजरचना बदलावयास पाहिजे, असा प्रश्न आज कां पुढे येऊ
लागला आटे त्याचा विचार करावयास पाहिजे.
आम्हांला तर त्यांचे कारण हेत्वाभास असावा असें वार्य्ते.
जे जर राज्यकर्ते असतील त्यांची समाजरचना श्रेष्ठ असते.
टंदूची समाजरचना ही राज्यकत्मोचची समाजरचना नव्हे.
-'. हिंदूची समाजरचना श्रेष्ठ नाही.
या सिद्धांतांत किती हेत्वाभास दडून बसले आहेत तें पूर्वीच सांगितळें
आहे. याशिवाय दुर्सरे कारण अर्से कीं हिंदु समाज आज राजकीय पार-
तेश्र्यांत आहे. म्हणजे पूर्वी राजकीय पारतंब्यांत नव्हता अर्से नाहीं. त्या
पार्तंत््यार्चे दुःख हिंदु समाज आज भोगीत आहे. कवि, राजकारणी, पुढारी,
के वगेरे सर्वे जमून “बहुत बरी विलयगति परवशाता शतयुणे करी जाच )!
अर्से आज कानी कपाळीं ओरडत आहेत, त्यामुळे आपण दुःखार्ने वेडावून
गेलो. आहोत. शोक-माहवांनी अंतःकरण व्यासत होऊन गेळें म्हणजे
स्ततःचा धर्म टाकून दुसऱ्याचा घम कवटाळणें हा मानवी मनाचा घर्मच
७60, ८ भरी कह णकत अळा तय 00700 8.अककदत0:0६४% २,४५१ ४80 ९ २७ कष कड्या कयड.१०-२.
"चळे पार/ ० ४१ (समयी य ४ ककर&00 घपॉ९ भाचा काकर का ला
२१ &ला० ०० 0 ७७ छ०वडड ७४ छे. ख. पपाडा झडणणताठ एकह
१ क.०प8ट७ाठते७, 12853: ताजताछा ७000 8700 0100000 ०9०00०0103 0४ १,
13. 10७४,
३१४ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
आहे. भगवान देकराचार्य म्हणतात, “ सर्व प्राणिनां शोकमोहादिदोषावि-
एचेतसां स्वभावतः एव स्वघमं परित्यागः प्रतिषिद्ध सेवा च स्यात् ॥ ? संव .
प्राण्यांचा. शोक-मोहानें अंतःकरण व्यास झालें म्हणजे आपला धमे टाकून
दसऱ्याचा धर्म अनसरणें, हा स्वभावच आहे. शोक-मोहार्ने अंतःकरण
व्यास झाळें तरीही आणि दुःस्र सोसेना झाळें तरीही आततायी मार्ग
स्वीकारणे बरें नव्हे. दुःखी जीवाचा नाश करून टाकणे हाही पण दुःख
नाहींसें करण्याचा मागच. आहे. म्हणून आम्ही म्हणतो कीं शोक-
मोहांनीं अंतःकरण व्यास झालें तरीही नित्यानित्यत्वविधेक सोडून वर्तेणे
बरें. नव्हे, एकदां नित्यानित्यविवेक सुटला म्हणजे आपल्या
समाजार्चे तारू. वाऱ्याच्या प्रत्येक झळेकबरोबर हेळकावे खाऊं लागेल.
परंतु- अलीकडच्या अर्थानें प्रगति होईल ! मग.देववादी ज्याप्रमाणे जे घडेल
तें नशीबी होतंच असें म्हणतो, त्याप्रमाणे जै जे कांही घडेल ते तें सर्व
प्रगति आहे, सुधारणा आहे. असा सिद्धांत प्रस्थापित होईल ! असल्या
_ सिद्धांताचा सर्वसाधारण परिणास म्हणजे आपणांला प्राप्त होणाऱ्या सर्व
_ डुभःखांची जबाबदारी स्वतःशिवाय इतर कोणावर तरी टाकण्याकडे जास्त
__ जसत प्रवृत्ति वाढतं जाइल आणि शेवटीं कोणत्याही गोष्टींचा कार्यकारण
_ संबंध देखील असण्याची जरूरी रहाणार नाहीं. मग कोठें तरी दुःख
_ आणि त्याला कांहींतरी उपाय मग देवीसुळे जे दुःख होत असेल तें सर्व-
साधारण व्यक्ति समाजसत्तावादाच्या माथी मारील !
सचप्रजाचे उत्पादन, सस्कृतीर्चे चिरजीवित्व, मानवाचे ऐहिक. हित.
( सुख नव्हे. आम्ही सुख आणि हित या दोहोंमध्ये फरक मानतो ),
मानवाचे आध्यात्मिक समाधान, थोडक्यांत
. ५५ विवाहाचे हेतु सांगावयाचें तर, प्रत्येकाला आपला म्ह्णून
| असा कांही. असाधारण हक्क मिळवून
. देण्याची शक्यता या सर्व दृष्टीनें बिचार केला तर समाजरचना व्यक्तिप्रधान
“नसून 'गटप्रधान अथबा जातिप्रधान असावयास पाहिजे हाच. निष्कर्ष
. 01. 1. र छातावळ पडळात १7 गात 530०, ७.
| २ फ्पापा७ 9 इलशाठ6 ७४ र. 5, पत&00
हिंदूचे समाजरचनाशास्त्र ३१५:
निधतो. जातिमय समाजघटना असल्यास राखावयास पाहिजे आणि नस-
ल्यास झाहाण्यारने तयार करावयास पाहिजे. अश्या तऱ्हेची समाज-
रचना झाल्यानंतर त्या त्या ति वरणेसंकरापासून अलित्त राखणार
नैतिक मूल्ये उत्पन्न करून तीं प्रत्येक व्यक्तीच्या हाडींमासी खिळून गेलीं
प्रादिजेत, संकर शास्त्रीयदृष्ट्या दोन तीन तऱ्हांनी होतो. त्यांपैकी स्त्रीपुरुष.
संबंधार्न उत्पन्न होणारा संकर जास्त हानिकारक आहे. स्त्रीपुरुषांचा संबंध
विवाहित आणि विवाहबाह्य अश्या दोनही स्थितींत येऊ शकतो, म्हणून या
दोनही स्थितीचा विचार करावयास पाहिजे. त्यांपैकी प्रथम विवाहाच्या
म्योदांचा विचार करूं. विवाहामध्ये वधू आणि वर अश्या दोन घटकांचा
बिचार करावयास पाहिजे. म्हणून यामध्ये अनेक गुंतागुंतीचे प्रश्न उसन्न
होतील
येथ विवाहाचा हेतु काय, हा पहिला प्रश्न उत्पन्न होईल, दुसरा प्रश्न
धिवाहाचा प्रकार कोणता असावा १ हेतु विभिन्न असल्यास त्याचे प्रकारही
विभिन्न होतील. एकाच समाजाच्या वेगळाल्या थरांत मित्र हेतु आणि
भिन्न प्रकारही होणें शक्य आहे. या सर्व हेतूंची आणि प्रकारांची छानर
रून समाजाचे जे ध्येय असेल त्या ध्येयाला पोपक असा हेतु आणि
कार निवट्धून, तो प्रकार सुख्य ठरवून बाकी गोण प्रकारालाही अनुमति.
शावबयास पाहिजे. कोठळाही समाज एका पातळींत केव्हांही आलेला नसतो.
सुळे विवाहाचा ध्येयात्मक अभिजात प्रकार जरी एकःच सानला तरी.
इतर तम्हेचे व्यवहार चालच असतात. परंतु इतर प्रकारांकडे बोट दाख-
बून ध्येयात्मक प्रकारावर शिंतोडे उडविें हें शास्त्रीय तर नव्हेच, परंतु.
उलट पोरकटपणारचें लक्षण आहे. मनुष्यस्वमाव जीं नैतिक मूल्ये समाजांत .
ठरून गेलीं असतील त्यांना चिकटून रहाण्याचा अटोकाट प्रयत्न करतो
ही गोष्ट आम्ही मार्गे सांगितलीच आहे.
विवाहाच्या ध्येग्राचा अनेक दृष्टीने बिचार केळा जातो. तो इतका को,
त्याच विषयावर एकादा ग्रंथ लिहिर्णे शक्य आहे. अद्या तऱ्हेचे ग्रंथ उप-
.०९४६/०७१प११७१०७४क, (१२११३४०१00 मक 069ण क ते
१ पिनल, 0४ ललल: 0पा०र७0 ७७०७४५ 10 120810. 10180
२ पापळ ७ 6090 107. जत. 0. तण; घपनभणक्ता७ 90 पडाल.
७7 ला; उन्हा (09 ग ७९ 1६ ७॥ 0. &.णनठाठ ११७९७७0 |
३१६ दिंदूचे समाजरचनाशास्त्र
'ळब्ध आहेत. त्या ग्रेथांचा भर सुख्यतः काय असावे या सुद्यावर नसून
काय आहे या सुद्यावर आहे. परंतु काय असावें याचा विचार करावयाचा
तर दोन प्रश्न डोळ्यांपुढे उभे रहातात. पहिला म्हणजे समाजार्चे कल्याण,
आणि दुसरा म्हणजे व्यक्तीचे हित. आम्ही व्यक्तीचे सुख म्हणत नाहीं;
कारण व्यक्तीचे सुख आणि समाजाचें हित या दोन गोष्टींचा समन्वय अस-
ळेला सृष्टींत सांमडत नाहीं. पिअरसने म्हणतो, * राष्ट्रे ही व्यक्तीप्रमाणे
दःख आणि कष्ट यांच्या मागाने प्रगति करून घेऊ शकतात. ' सामाजिक
प्रगतीच्या पर्यायांची पूर्णे चचचा आम्ही पूर्वी केळीच आहे; आणि त्यावेळीं
मानवी नसुना सुधारत जाणें याला सुधारणा आणि प्रगति अर्से म्हट्लेलें
. आहे. कांहीं अव्यवस्थित मेंदूचे लोक लिहितात, “सृष्टीला जर हा मानवी
. नसुना पटला नाहीं तर ती या नमुन्याचा नाश करून दुसरा एकादा नमुना
उत्पन्न करील.” सृष्टि करील तेव्हां करो आज जे नमुने आहेत त्यांतील
उत्तम नसुन्यांचे रक्षण करणें हेंच समाजनेत्याचे कार्य आहे. मग वास-
नाधीन उत्क्रांती (७7७७1४७ ७7०1पा701) सारख्या कल्पना पसरविणारे
-छोक कांहीही म्हणोत. म्हणून आहेत हे श्रेष्ठ नसुने जास्त श्रेष्ठ करण्याचा
प्रयत्न करणें आणि हीन नसुने नष्ट करणें या दृष्टीनंच समाजाची उभारणी
. व्हावयास पाहिजे.
विवाह हा मुख्यतः पुढील पिढींतील नमुने उत्पन्न करण्याकरितां असतो.
ही सामाजिक दृष्टि झाली. व्यक्तीची दृष्टि व्यक्तीच्या ध्येयाला धरून चिविध
रहाणार, आम्हीं मार्गे सांगितलेंच आहे कीं, समाजांतर्गत व्यक्तीचे स्वतः
जगण्याकारेतां अन्न अगर अथे, आपला वंद्य पुढें रहाण्याकरितां स्त्री अगर
काम आणि प्रतिस्पव्यांवर विजय मिळविण्याकरितां स्पधा अगर धर्म असे
तीन हेतू असतात. कांहीं व्यक्तींचा मोक्षरूप हेतु असूं शकेल, परंतु समाज-
रचनेमध्ये त्याचा विचार येऊं शकत नाही, मोक्षरूप धर्म हा सवोना सार-
'स्वाच आहे. त्यामध्ये भेदाभेद होणें राक्य नाहीं कारण भेद करणारा करील,
१ .ठे०्णर रख फकाण७ए० 0४ ०४१५४९७; पिडला णपएपाी ळा पा60082७
० शाळा ठा; एण्णप)?्णिया 0101006070 0801071800 07 शा]!
२ ७०08] ॥160 1700 (060.४81तणंप. 01 8त्रंठ000 0४ 226817501,
रे 8टर (0 0000005018 097 136010817१ आा७फ,
दिंदूंचें समाजरचनाशास्त्र ३१७
परंतु जीवशिवांच्या ऐक्याची भाषा जो बोळू लागला तो तुमच्या भेदा-
भेदाकडे लक्ष देतो कशाला १ £..
निस्त्रेयुण्ये पाथि विचरतां को विधिः को निषेध: |
__ बाकीचे जे तीन हेतू सांगितळे ते सर्व व्यक्तींच्या ठिकाणीं सारख्याच
तीनतेने असतील असें नव्हे. आपलें थराणें भे आहे, त्याचा म्रजातंतु पुढे
ठेवणें हें आपलें कर्तव्य आहे असें मानणाऱ्या व्यक्तींचा दृष्टिकोन आणि'
जगाच्या उत्कांतींत आपण एक बेजबाबदार दुवा आहोत, आपण जगांत
असेपर्यंत आपल्या इंद्रियांना ज्या ज्या वासना होतील त्या सवाचे तर्पण
करणें एवढेंच आपलें कार्य आहे, आपल्या म्त्यूनंतर समाजाशी ञपला
संबंध कोणता, जड देहाच्या मृत्यूबरोवर्च मनुष्य मृत होतो. वगेरे मारन.
णाऱ्या व्यक्तींचा इष्टिकोण हे कधींही एक व्हावयाचे नाहींत. ज्याच्या अंतःक-
रणामध्ये मनुष्याच्या मृत्यूनंतर देखील सुप्रजा मार्गे ठेवून पितरांचे वडण
फेडणे, मृत्यु हा कांही शेवट नव्हे तर परलोक आहे आणि तो इहर्लळो-
कीच्या कमार्चे फळ आहे अद्या कल्पना असतील 9 त्याच्या सनांत घर्स हा
प्रधान हेतु राहून अर्थ आणि काम हे त्या दृष्टीनें गौण हेतू रहातील,
आथिक सुस्त हें द्रव्याच्या बाहुल्यावर अवलंबून नसून व्यक्तींच्या मनः-.
स्थितीवर अवलंबून आहे ही गोष्ट तो डोळ्यांपुढे ठेबीळ. त्याप्रमाणेच
रतिसुखाचेंही आहे, हीही गोष्ट तो विसरणार नाहीं. त्याची मनःप्रदत्ति विवा-
हाचे बाबतींत ' कामोपभोगा कडे न धावतां सुप्रजादि धार्गिक कल्पनां-
कडे वळेल, अशा लोकांर्चे वर्णन कविकुलगुरु कालिदास पुढील दाब्दांत
करतो : ' त्यागाय संश्तार्थानाम् प्रजाये ग्हमोधिनाम* ।
उलट, आज जगांत आहोत तोंपर्यंत उपभोग घेऊं अशा कल्पनांनी ज्यांचे
अंतःकरण भारळें असेळ अशी व्यक्ति विवाहांत देखीळ कः दी अर्थाजन
होते किंबा कसे या*ची विवंचना करील. अज्ञा व्यक्तींच्या बाबतींत विवाह-
संस्था देखील अर्थप्रधान होऊन तेथे धर्म आणि काम यांना गोणत्व
येईल, तो ग्हस्थ स्त्रीचे सौंदर्य ( सौंदर्य म्हणून कांहीं मानवी मनाच्या
१ महास्वाएण यते एटभ ७97 ७७(७७,
> र॒घुवरा,
2३१८ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
निरपेक्ष वस्तु असल्यास ), अगर तिच्या घराण्याचा आनुवंश, अगर तिःची
जाति याचा फारसा विचार करणार नाहीं, अद्या तऱ्हेच्या व्यक्ती ज्या समा-
तांत वाढत जातील त्या समाजामध्ये अर्थप्रधान विवाहसंस्था सुरू होईल
या दोन पद्धतींपैकी पहिल्या पद्धतींत मुख्य कटाक्ष समाजाचें हित आणि
तदनुषंगिक व्यक्तीचं सुख या दोन्हींचा; म्हणजे आजचा पिढी आणि पुढील
पिढी या दोहोंचाही तेथे विचार केळेला दिसतो. दुसऱ्या पद्धतीमध्ये आजची
[पिढी ऐेश्वयोत कशी राहीळ, मग पुढची पिढी कशीही होवो एवढाच विचार
केलेला दिसतो. यांतीळ कोणती तरी पद्धति प्रमाण मानून समाजरचना
करावी असे म्हणणारे तत्त्वेत्ते आजपर्यंत होऊन गेलेळे आहेत आणि
पुढेंदही होतील.
जगाचा आजपर्यंतचा सवे इतिहास आणि त्यांतील घडामोडी निव्बळ
अथौवर अवलंबून आहेत अर्से म्हणणारा वर्ग काळ मार्क्स आणि त्याचे
रशियन अनुयायी यांचा होय. त्यांच्या मतार्ने काम हा गुण सष्टवत्कांतीत
फारसा प्रभावी नसल्यामुळें. त्याची व्यवस्था लावणारी संस्था जी “कुटुंब
तिची त्यांना जरूरी भासत नाहीं, त्यांच्या मर्ते संततीचे संवधेन करण्याला
_ सरकार हें खाजगी आईंबापापेक्षां जास्त लायक आहे. अश्या तऱ्हेच्या
कल्पना आमच्या संस्कृतीत येऊन गेलेल्या आहेत. परंतु, त्या आर्थिक
थांनें नव्हे
प्रजानां विनयाधानाद्रक्षणाद्वरणादापे
स पिता पिंतरस्तासां केवलं जन्मद्देतवः |)!
कामाचे आणि आनुर्वेशाचे मानवी उत्क्रांतीत कांहींच कार्य नाहीं हा
. सिद्धांत सष्टींत खरा ठरल्यास त्यांची समाजरचना अर्थातच टिकाऊ आणि
श्रेष्ठ होईल... परंतु कामाचा म्हणजे कुटुंबाचा विचार करावा लागतो ही
गोष्ट सृष्टीवरूनच दिसून येत असल्याकारणाने आम्हांला अद्या एकांगी
तत्त्वज्ञान्यांचें आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचे मत ग्राह्म मानतां येत नाहीं
उलटपक्षी, मानवाच्या हातून घडणाऱ्या प्रत्येक क्रियेचा हेत प्रत्यक्ष
अगर अप्रत्यक्ष रीतीने कामविकारांशीं निगडित होतो अर्से म्हणणारेही
बामन
९ रघुवंद
हिंदूचे समाजरचनाशास्त्र ३१९
पुष्कळ वजनदार तत्त्ववेत्ते आहेत. असे तत्त्ववेत्ते म्हणजे सिग्मंड फ्राइंड,
अंडलर, जुंग आणि त्यांचे अनुयायी हे होत. जगाच्या इतिहासाला वळण
लावणाऱ्या ज्या कांहीं व्यक्ती होऊन गेल्या त्या सरवोमर्ध्ये हा विकार प्रबल
होता ही गोष्ट इतिहासज्ञांना ज्ञात आहे. त्याबरोबरच हा विकार अशा
कार्टी कांही व्यक्तीमध्ये मुळींच नसतो. मत्यक्ष उदाहरणे इतिहासांत हवी
तितकीं सांपडतीळे, एकंदरीने हा विकार प्रधान माजून समाज कुटुंबप्रधान
करावयास पाहिजे असें मत सहज प्रस्थापित करितां येईल.
या दोनही पद्धर्तींची बरोबर यथायोग्य व्यवस्था ज्या समाजरचर्नेत
झाली असेल, ती समाजरचना युक्त होय असें आसचे मत आहे. म्हणजे
समाजार्चा पाया निव्वळ द्रव्यप्रधान असू नये आणि निव्वयळ कासप्रधान
होऊं नये.
आज जो प्रकार सुशिक्षित समाजांत रूढ व्हावा अशा तऱ्हेची शिक-
चण एका विवक्षित तऱ्हेच्या वर्गाकडून दिली जात आहे, त्या तऱ्हेच्या
विवाहप्रकारासंबे्घीं थोडासा विचार करतो. तो प्रकार म्हणजे प्रेमविवाह
( शाकापांग्ले 3४ ठी! गा क॥10०) ) हा टोख. या प्रेमविवाहवाद्यांचा
मूळ हेतु द्दा प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणांत असतोच. वरील सर्वे तऱ्हेने
योग्य असा विवाह झाला परंतु त्या धरांत जर सुख नांदत नसेल तर, तशा
तऱ्हेच्या दोन व्यक्तींना जन्ममर एकमेकांजवळ रहाण्यान्वी सक्ती समाजार्ने
कां करावी असा प्रश्न विचारून हे लोक सांगतात कीं, प्रेम असेल तस्च
विवाह करावा. अर्थातच प्रेम नष्ट झालें म्हणजे विवाहृद्दी मोडून टाकावा--
अर्थात काडीमोड करण्याचा हक्क असावा. या पद्धतीचंच पर्याय म्हणजे
स्वैरसंभोग, प्रेमोत्तरे विवाह, काल निश्चित्त करून ठरविठेळा विवाह,
प्रायोगिक विवाह (णांक ॥8077080) हे होत. या सव प्रकारांमध्ये
व्यक्तीची सखदःखे ही प्रधान मानिळी आहेत आणि सुखदु:ख व्यक्ति
सांगेळ तेंच. असेंही ग्रहीत घरळेळें आहे. यामध्ये समाजाची आर्थिक
घटना, सुप्रजात्मक घटना वशेरेंचा विवाहसंस्थेत राबेध येतो ही गोष्ट या
वाहाच्या पुरस्कत्यांना मान्य नाही.
"0७७५ 'ज्लतजतक्थ १) म ७सळक/-. ७ डकवा ावमातडा यया माडा हड ह बअजमायाथययुआयबाबवखणा्ाब॒धाबायाावावावाववमा
१ पणाढ ७० रज इभाप& ७४ 1३.०11७॥7०$०
(00000100७0 पक 0० 0४ 13. 13. 103590.
“२१२० हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
यांतीळ एक एक सुद्याचा विचार करूं. पहिला मुद्दा म्हणजे विवाह हा
प्रममूलक असावा. हा सुद्दा म्हणजे पूर्ण सबंध सिद्धांत नसून त्याचें एकच
अंग आहे असें आम्हांला वाटते. विवाह हा प्रेमाकरितांच असावा असे सांसि-
तल्याबरोबर त्याचाच पूरक भाग असा निप्पन्न होतो कीं, मम प्रेम है
विवाहाबाहेर नसावें. हा दुसरा भाग मान्य करण्याला हे प्रांतिशास्त्राचे
पुरस्कते कितपत तयार आहेत या गोष्टींचा त्यांच्याकडून बरोबर खुलासा
व्हावयास पाहिजे. प्रैमाकरितां विवाह आणि विवाहांतःच प्रेम या दोनही
नियंत्रणांनीं युक्त अशी समाजरचना झाल्यास पढें होणारी प्रजा सुप्रजा
होईल किंवा कुप्रजा होईल ही गोष्ट ठरविणे जरी कठीण असले तरी अक्षा
'समाजामधून उपदंशादि विकार, वेश्याबृत्ति वगेरे दुष्मवृत्तींचा नाश होईल
यांत कांही रोका नाही. परंतु त्यांताळ दुसरा भाग जेथें प्रेमोत्तर विवाह
_ प्रचलित आहे त्या ठिकाणीं पाळला गेलेला दिसून येत नाहीं. अश्या समाजा-
मर्थ्ये व्यक्ती ज्यावेळीं घटस्फोटाची याचना करतात त्यावेळीं त्या व्यक्ती
एकमेकाला कंटाळलेल्या असतात अगर एकमेकांपासून मानव सृष्टीमध्ये
त्यांना जितके सुख मिळणें शक्य आहे तितर्के मिळत नसते असे नसून;
आपल्या भागिदारापासून ज॑सुख प्राप्त होते त्यापेक्षां दुसऱ्या एकाचा
व्यक्तीपासून जास्त सुख प्रात होईल असा त्यांचा अंदाज असतो. अथातच
व्यभिचार केळा नसल्यास जास्त सुख होईल किंवा नाही हे पुढें ठरावयाचचे
असते आणि व्यभिचार केला असल्यास व्यामिच्चारजन्य सुख आणि
विवाहजन्य सुख हीं सुखे मानसिक घटनेंत वेगवेगळे मोल्य धारण करीत
असल्याकारणाने जो जार होता, तोच नवरा झाल्यास तेचच सुख मिळेल
किंवा नाही हे अनिश्चितचे असते. या अंदाजाकारेतां व्यक्ती एकमेकापासून
विभक्त होऊं इच्छितात, मग अंदाज चुकल्यास पुन्हां घटस्फोट अशी ही
प्रैणाली आहे.
दुसरे विवाहांत प्रेम असावे ही गोष्ट जरी किव्चित्काळ मान्य केली तरी
दुसरा प्रश्न उत्पन्न होतो तो असा को; विवाहसंस्कार होण्यापूर्वी उत्पन्न
. १ काव्यप्रकाश- मम्मट, 070४ ७०५०७॥0 9०0१. 1 0४ 79५0०५; "ण्या फाव ळव ण एनळण, ए्णपळळ
7 शण या, |
२ हलाल जे एण ०४ 0१ पी वाग,
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र ३२९९
झालेल्या भावनेला प्रेम असे म्हणावे आणि तदनंतर उत्पन्न झालेल्या
भावनेला प्रेम असे म्हणूं नये असा प्रेमशास्त्रांत कांही दंडक आहे किंवा.
काय याचा खुलासा व्हावयास पाहिजे. विवाहाने बांधून गेल्यानंतर आणि
घटस्फोटाची सोय नसल्यास प्रेम जर उत्पन्न झाळें नाही तर काय करावें
असा ज्याप्रमार्णे प्रश्न उत्पन्न करणें शक्य आहे, त्याप्रमाणेच प्रेमोत्तर विवाह
करून ते प्रेम ताबडतोब नष्ट झालें तर काय करावें असाही प्रश्न विचारतां
सेडैल असे आम्हांला वाटतें. दोनही स्थितीत, नेतिक मूल्ये स्थिर नसल्यास
आपत्तीच आहे हे विसरून चालणार नाहीं. | य
अशा तऱ्हेने विवाह प्रेममूळक झाल्यास आणि घटस्फोटाची व्यवस्था
करून ठेवल्यास विवाहाचा एक घटक जी स्त्री तिची आर्थिक स्थिति पूर्ण
बदलून जावयास पाहिजे. स्त्री जोपरयेत आर्थिकदृष्ट्या पुरुषावर अवलंबून
स्माहे तोपयत खीस्वातंत्र्याच्या कितीही गप्पा मारल्या तरी एक नवरा :
सोडून जातांना स्रीला फारच विर्चार करावा लागेळ, कारण तिला नव-
ऱयाजवळ रहावयाचे नसळे तरी आर्थिक अस्वतंत्रतेमुळे कोणा तरी पुरुषाचा
आश्रय करणे भाग आहे. म्हणून मनुसारखे थोर समाजदास्त्रवेत्ते स्रीला
उ्यार्थिक स्वातंच्य द्यावयास तयार नसतात. परंतु या नवीन तऱ्हेची विवाह-
संस्था उत्पन्न करावयार्ची तर स्त्रीखातंत्र्य उत्पन्न होऊन स्त्रियांना सवे धंदे
सोकळे ( रपिगगकर्णठ ० ००७0 ) असावयास पाहिजेत,
पुन्हां त्यांच्यामध्ये ते घंदे सांभाळण्याची लायकी पाहिजे. आज स्त्री कोण-
त्याही तऱ्हेच्या धंद्यांत पुरुषाच्या बरोबरीने काम करूं शकते वगेरे जी :
भापा ऐकूं येते ती अक्यासत्रीय, असिद्ध आणि पोरकटपणाची आहे. प्रत्यक्ष .
पुरावा मागेतल्याबरोबर हे स्त्रियांचे पक्षपाती कोणकोणत्या वेगळाल्या
झाकला लढवू लागतात ही गोष्ट आमच्या पूर्ण परिचयाची आहे. असो.
उद्या तऱ्हेचे प्रेममूळक घटस्फोटयुक्त विवाह अनुमत करावयाचे तर
आर्थिकदृष्ट्या पुढील व्यवस्था व्हावयास पाहिजे, |
(१) स्त्रियांना अ्थोत्मदक अदा कोणत्याही धंद्यात वाव मिळावयास
याहिजे आणि त्याबरोबरच ग्हकृत्ये, बाळंतपण वगेरे जे धंदे आजपर्देत :
स्रिया करीत आल्या आहेत त्या धंद्यांतून त्यांची मुक्तता व्हावयास पाहिजे,
०५ जय ळा ण कन्मडढ शा कळत.
हि. पध. २९२ औट गी
स्या
४२२ हिंदूंचे समाजरचनाशात्र
(२) ग्हृत्यांतूने मुक्तता व्हावयाची तर भोजनादि. सर्वे व्यवहार
सामुदायिक तत्त्वावर (००-०७७7७१.ए९ 10"80106७17४) 'चालावयांस
चाहिजेत. दुसऱ्या धंद्यांतून सुक्तता व्हावयाची तर गर्भ स्रीच्या शरीराबाहेर
वाढण्याची शास्त्रीय व्यवस्था व्हावयास पाहिजे.
(३) सर्व व्यक्तींना अशा तऱ्हेची रहाणी आवडेल असे शिक्षण देऊन
समाज हा एक मोठा सैन्याचा तळ बनवावयास पाहिजे. ज्याप्रमाणें सेन्या-
मध्ये सैनिकाच्या अमिरूचीचा प्रश्न उत्पन्न होत नाहीं, त्याप्रमाणेच येथें वैय-
क्तिक अभिरुचीला फारशी जागा नाहीं.
(४) मातांचे विमे (११०१७७ 1187917100) उतरण्याची पद्धति
सुरू व्हावयास पाहिजे. |
अशा तऱ्हेची आर्थिक आणि वैवाहिक घटना केल्यास सर्वसाधारण
समाजावर काय परिणाम होतात याचा विचार पुढें येईलच. तुलनेनं पाहिलें
तर अद्या तऱ्हेची समाजघटना आमच्या जुन्या समाजरचनेपेक्षां फारच हीन
आहे ही गोष्ट सहज सिद्ध करतां येईल. येथें फक्त अशा पद्धतींत काय
असावयास पाहिजे तेवढेंच सांगितले,
विवाहामध्ये व्यक्तीचे सुख आणि समाजाचें हित या दोन्हींचाही यथा-
प्रमाण विचार व्हावयास पाहिजे आणि प्रेम नसेळ तर साध्या रतिसुखाचा
देखील पूर्णीशानें लाभ होत नाहीं म्हणून विवाहाला प्रेमाची जरूरी आहे
असे कांहीं लोक प्रतिपादन करितात त्याचा विचार करूं. कोणत्याच
सुखाचा पूर्णौश्यानें लाभ होत नाहीं ही मानसशास्त्रज्ञ फ्राईंड याची कबूली
आम्हीं पूर्वी नमूद करून ठेविलीच आहेच. परंतु अशी अशक्य गोष्ट घडून
घेईल असें ग्रहीत धरलें तरी रतिसुखाचा प्रेमाशीं संबंध जोडतां येईल किंवा
नाहीं ही गोष्ट संशयास्पदःच रहाते. जेर्थे जेर्थे प्रेम तेथें तेथे रतिसुख किंवा
जथे जेथें रतिसुख तेथें तेथें प्रेम यांपैकी कोणता सिद्धांत निश्चित खरा आहे
हे सांगतां येईल काय १ दोन गोष्टींचे कधीं कधीं एका ठिकाणीं साहचचये
सांपडलें तर त्यांच्यामध्यें कार्यकारणभाव सिद्ध होतो असें नव्हे. हें असेल
तर ते असतें, परंतु ते आहे म्हणून हें असावयास पाहिजे अश्या तऱ्हेचा
र मनन ७० फढ 1१७६ ० ००६०७४०0७७ उ फि७ "एप र्ल उलाह08?
७४ ०, 5. प७]१७16,
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र ३२९३
सिद्धांत एकार्दे न्यायशासत्र शिकणारे पोर देखीळ मान्य करणार नाहीं.
त्यामुळें येथें अविच्छिनन साहचथ देखील सिद्ध होत नाहीं मग कार्यकारण-
भाव कसा सिद्ध होणार ! यासंवंर्धी तच्छास्रप्रवीण लोक सांगतात, “ प्रेम
'नाहीं म्हणून रतिसुख नाहीं कां रतिसुख नाहीं म्हणून प्रेम नाहीं याचचा
कार्यकारणभाव सांगणे फारच घाडसाचें' होईल ? यासंबंधीं जास्त चर्चा
करीत नाही परंतु असल्या तऱ्हेचा कार्यकारणभावशून्य हेतु विवाहाचा
पाया म्हणून सुचवू नका एवढीच आमची सुधारकबंधूंना विनंति आहे.
बिवाहितांमर्ध्ये अप्रेम उसन्न झालें म्हणजे व्यमिचार फेळावतात असे मत
पुढें करून नीतीच्या नांवावर कांहीं लोक प्रेमाचे समर्थन करू पहातात.
त्या बाबतीतही मानसशास्त्राचे अज्ञान हेंच दिसून येईल. आल्फेड अँडलर
म्हणतो, “ व्यमि'चार हा नेहमींच सुडाच्या स्वरूपाचा असतो. व्यभिचार
करणाऱ्या व्यक्ती प्रेम, भावना वगैरे कारणे सांगून आपल्या अनीतीर्चे
समर्थन करूं पहातात ही गोष्ट खरी आहे. परंतु भावनांना काय किंमत
द्रावी ही गोष्ट आपण जाणतो. भावना ह्या नेहमी स्वतःकडे श्रेष्ठत्व
(80०१२५ ढा") घेणाऱ्या व्यक्तींमध्ये जास्त प्रवळ असतात.
म्हणून भावना ह्या कोणत्याही गोष्टीचे समर्थन करण्यास पुरेंसे कारण होऊं
शकत नाहीत. !
आतांपर्येत विवाहाच्या प्रधान हेतूंची चर्चा केळी. आतां त्या प्रधान
हेतूंना धरून विवाहाचे किती प्रकार होऊं शकतात आणि त्यांचे इतिहा-
सांत काय परीणाम झाले ते पहावयाचे. तत्पूर्वी विवाहांतील दोन घटक
जे स्त्री आणि पुरूष त्यांची संख्या काय़ असावी याचा विचार करूं. येथ
ऱवार पर्याय होऊं शकतात.
( १ ) एका स्त्रीनं अगर पुरुषार्ने एकाच जीवितामर्ध्ये एकाच पुरुषार्शी
अगर स्त्रीशी लंगिक संबंध करावा. त्याचाच गोण पर्याय म्हणजे स्रोळा
बरील नियम लागू करून पुरुषाला त्यांतून सुक्त करणे.
(२ ) एकाच स्त्रीने एकसमयावच्छेदेकरून अनेक नवरे करणें. ठी
(३ ) एकाच पुरुपाने एकसमयावच्छेदेकरून अनेक स्त्रिया करणे.
रथाला ताज टमाऊकीत( अ. कड /6 ७७ (७१-०१ ८०११-७८ :9७654..
१ 3049 10 लश्ता टळला,
र छिळला०6 ७ प ९या० टे ७४ 310000 ताळ,
हिं के बशा
क्क
यी
३२४ हिंदूंचे. समाजरचनाशास्त्र
(४ ) एकाच व्यक्तीने एकामागून एक असे अनेक भागीदार निव”
डर्णे ( घटस्फोट, पुनर्विवाह वगेरे चाली ) ग वट
__ जगाचा आजपर्यंतचा इतिहास पाहिल्यास यांपेकीं प्रत्येक प्रकार कोणत्य
ना कोणत्या तरी स्थळीं अगर काळीं अस्तित्वांत असलेला दिसून येईल
त्यामुळें जगांत सांपडणाऱ्या परिस्थितीवरून विवाह - पद्धति ठरविण्या*चा
आधुनिक प्रयत्न हा पोरकटपणाचा आहे. कारण जगांत प्रत्येकच स्थिति
सांपडत असल्याकारणानें प्रत्येक व्याक्ति आपापल्या प्रबरत्तीला धरून असेल
तीच स्थिति नैसर्गिक आणि हितकारक अशी मानूं लागते... याचे एकच
उदाहरण ध्यावयाचें तर मानवी सवभाव हा निसर्गतः एकपत्नीक आहे
किंवा बहुपत्नीक आहे हाच सुद्दा घेऊं, बहुपत्नीक आहे असें सानणाऱ्यां-
र्ध्ये पुढील नांवें सांपडतातः बॅचोफेन, मोरगन, मंकळेनन, लबॉक, लिपटं:
विस्कन, कोव्हर, पोस्ट, बर्नहॉफ्ट, हेळवाल्ड, स्पेन्सर, रॅटझेळ, अचचेलिस.
हग्प्रेकट वगेरे. उलट, मनुष्य निसर्गतः एकपत्नीक आहे असे मानणार््यांमध्यें
पुढील नांवें सांपडतातः स्टाक, वेस्टरमाक, ग्रास, क्रोळे, अडूयू ठग, अटू-
. किन्सन, नांथकोट, थॉमस, वुंट, फोरेळ, कुल्हेनबक वगेरे. यांतील खरी
गोष्ट अशी आहे कीं, स्त्रीपुर्षांना कामविकार तेवढा :निसगांने दिळेळा
आहे. त्याच्या पुढील व्यवस्था मानवाने नैतिक कल्पना उत्पन्न करून
करावया*ची आहे. ज्या तऱ्हेची नेतिक मूर्त्ये असतील त्या तऱ्हेचा समाज
होळ. हीं नेतिक मूल्ये नैसर्गिक परिस्थितीवरून मिळत नसतात तर
निसर्गाचा आधार घेऊन समाजांना वळण लावण्याकरिता आपण ठरवा-
वयाची असतात. त्यामध्येच विवाहसंस्था नांवाचा एक संस्था उत्पन होत
सते
विवाहाचे जे प्रकार आजपर्यंत समाजांत दिसून आले त्यांचें वर्गीकरण
ढीलप्रमाणे करणें हाक्य आहे. ते वर्गीकरण आम्ही मार्गे सांगितलेल्या
00८ 1२1७(८०.6
1णिभीठ 0प०० 07 370070871१ 1580886011
ण"४ए ०: ऐएण8 00808४७ 09. फळाटप्पाछ"ट; परलप)िला 0£
00६५8९0 0४ वप 1.९. |
हिंदूचे समाजरचनाशास्त्र २३२७
त्रिविध हेतूचचा आश्रय करून सांगतो.
५६ विवाहाचे प्रकारा प्रथमतः पाश्चात्यांनी केळेळी विभागणी
सांगून, त्यांनीं केलेल्या विभागणीऱची छाननी
करून, त्यांच्या पद्धतीचे समाजशास्त्र आपणांला कां घेतां येणार नार्ही
याचा उहापोह करू. पुढें आपल्या पद्धतीचा परामर्ष घेऊ.
(२) अथंप्रधान विवाहपद्धति.
(अ ) मुलगी बंदीवान करून तिला पळवून नेणें. हा प्रकार धर्मे,
अर्थ, काम यांपैकीं कोणत्याही सदराखाली येत नसून पुवृृत्ति या सद्रा-
खालीं येईल. हा अथांतच समाजांच्या अत्यंत निकृष्ट अवस्थेंत घडत
असला पाहिजे.
( आ) एका स्त्रीबद्दळ दुसऱया स्त्रीची अदलाबदल करणें, उदाहरणाथ,
वराने आपली कोणी तरी नातळग स्त्रीवघूच्या कोणातरी नातलग पुरुषाला
देऊ करणें. ही पद्धत बिनिमयाच्या स्वख्पाची आहे. याम्ये दोवांदी
सुरुषांना स्री मिळून दोन कुठव उत्पन्न होतात.
( ह् ) वराने वधूच्या पित्याला देज देऊन कन्या मिळविणे. हा उघड
'उथड आर्थिक व्यवहार आदे
( इ) बघूच्या पित्याकडे नोकरी करून बघू मिळविणे, दा प्रकार-
ही आर्थिक स्वरूपाचाच असून अजून पुष्कळ ठिकाणीं दिसून येतो
( उ) वघूच्या पित्यार्ने वराला हंडा देण्याची पद्धति
(२ ) सामाजिक आज्ञाप्रधान असलेल्या विवाहपद्धति
( अ ) मुठे अगदी लहान असतांना त्यांच्या विवाहाची सुपारी करून
ठेवि्णे,
(आ ) अमुक एका पुरुपार्ने अमुक सख्रीर्शी विवाह केलाच पाहिजे
अशी धार्मिक आज्ञा असर्णे
(३) काममूलक विवाह - हाच अलीकडे अभिजात समाजांतील
कांही व्यक्ती सवसाधारण विवाह्प्रकार म्हणून रूढ व्हावा असे सांगू
लागल्या आहेतः
ममल २ - :4म&क- | बस्बााब॒डब्ड बग अंड विोिडंखखनगयय,ब,औ**डडक्कवतम्य्यी किबे क
१ घमशाअमंथन- दिवकर; अलीकडील सर्वे सुधारक
२१२९६ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
या सर्व विवाहपद्धतींकडे पाहिलें असतां असे दिसून येईल कीं, बहुपती-
क॒ आणि अथंमूलक रचनापद्धतीमध्ये एकंदरीने स्त्रीची स्थिति समाधान“
|! कारक असते. रानटी गणले गेलेले ' तोड ? वगेरे सारखे जे समाज आहेत
: आणि ज्यांच्यामध्ये बहुपतीकत्वाची चाळ आहे, त्यांच्यामध्ये काबाडकष्टा्ची
. सर्व कार्मे पुरुषांवर पडतात. स्त्रिया पेलाभर पाणी देखील आणीत नाहींत -
बहुपत्नीकत्व हे स्रीला अहितकारक, उलट एकपत्नीकत्व हितकारक, आजन्म
विवाह हा, नवऱ्याला त्यांची लहर लागेल त्या दिवशीं खीला हाकून देता
येत नाहीं या दृष्टीनें हितकारक तर एकाद्या स्त्रीला माथोफेरू नवऱ्याबरोबर
काळ कंठावा लागेल या दृष्टीने अहितकारक. परंतु यावर उपाय घटस्फो-
टाची व्यवस्था ठेवणें हा नसून नेतिक मरल्ये आणि दिक्षणपद्धति यांनीं
_ माथोफेरूपणा आवरण्याचा प्रयत्न करणें हा आहे. साटेलोटे आणि देज सा
दोन स्थितीत नवऱ्याच्या कुटुबाचाही संबंध येत असल्याकारणाने स्त्रीला
किंचित् अहितकारक परंतु एकंदरीने फायदेशीरच. कारण स्त्री घरांत
आणण्याकरितां जो पैसा खर्चे झाला तेवढें नुकसान सोसावयास मतुष्य
तयार नसतो. म्हणून हा विवाहप्रकार गरीब लोकांमध्ये अतिशय उत्तस,
८ एकंदरीने विचार केला तर आजची समाजांची जी आर्थिक घटना आहें
तिच्या दृष्टीनें प्रातिविवाह हाच स्त्रीला अतिशय हानिकारक आहे आणि
म्हणून तो समाजांत रूढ होऊं नये. विवाह झाल्यापासून दहा वर्षाने सेम
नाहींसें होऊ राकेळ; परंतु कोटुंबिक व्यवहाराच्या दृष्टीने अ्थाजनाच्चो .
लछायकी वाढणार नाही. म्हणून आम्ही असे भाकित करतो की, विश्वाविद्या-
लयाच्या शिक्षणाने मेंदू बिघडलेल्या कांही उल्ळूनीं या घातुक पद्धतीचा जरी '
पुरस्कार केला तरीही हा विवाहाचा प्रकार सर्वेसाधारण समाजांत कधीही
रूढ होणार नाहीं. जेवढ्या समाजांत रूढ होईल तेवढ्या समाजांचा नारा
होईल. असो. परंतु या सर्व विवाहप्रकारांमध्ये, आपल्या बाहेरील कोणत्या
तरी शक्तीपुढें मनुष्याने मान वाकविणें हा जो नीतीचा पाया आम्ही मार्गे
सांगितला त्याचा एक दोन अपवाद सोडून दिल्यास सुळींच विचार केळेला
दिसत नाहीं. म्हणून अश्या तऱ्हेचे विवाह स्थिर स्वस्पार्चे होर्णे बर्येच
दुष्कर आहे. येथपर्यंत पाश्चात्य समाजशास्त्रज्ञांना विवाहसंस्थेचा कितपत
हिंदूचे समाजरचनाशास्त्र ३२७
बोध झाला त्याचा विचार केला. त्यांच्या मताने हे प्रकार कालदृष्ट्या
एकामागून एक उद्भूत होत असतात. परंतु हा निव्वळ खुळचटपणा आहे
सर्वी तऱ्हेचे विवाहप्रकार व्यक्तींच्या विविधतेमुळे सर्व स्थळीं सांपडतात
आणि त्यांपैकी कांही सामाजिक ध्येयाला अनुसरून अभिजात मानले
गेळेळे असतात.
हिंदु समाजशास्त्रज्ञ उत्कांति वगेरे तत्त्वांनी स्वतःला बांधून घेत नसल्या-
कारणाने ते जरी वर सांगितलेल्या सवे प्रकारांचा विचार करतात. तरी
देखील ते कालदृष्ट्या एकापुढीळ एक पर्याय आहेत असे मानीत नाहींत,
तर मानवाचे हेतु, समाजांची ध्येये यांच्या समन्वयाने एकाच स्थळीं
आणि काळीं समाजांतील वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळे प्रकार उपयुक्त
होत असे मानतात. मनु म्हणतो,
चचतुणोमपि वणानां प्रेत्य चेद्द हितादितान् ।
अप्टाविमान्समासेन स्त्रीविवाहान् निबोधत ।।
येथे विवाह इहलोकी आणि परलोकी हितकारक अगर अहितकारक
कसे होतीळ ह॑जाण असा उपन्यास केला आहे. परंतु अलीकडे अलीकडे
परळोक ना्टीसाच झाल्याकारणाने दहितकारकल्व अगर अद्दितकारकत्व ऐहि-
चच पहावयास पाहिजे. पुढें मनु विवाहाचे प्रकार देऊन कोणत्या गटाळा
कोणता प्रकार हितकारक होईल तें सांगतो.
( १) आहा--विद्वानाला आपण स्वतः बोलावून पिता ज्यामध्ये कन्येचे
दान करतो तो ब्राहाविवाह्द होय.
(२ ) देव - यज्ञामध्ये जो क्रत्विज धर्मकार्य करीत असेल त्याला
अलंकृत केलेली कन्या देणें हा देवविवाह
( ३) आर्ष - धमाच्या प्रणालीला अनुसरून वराकडून गाई घेऊन
कन्यादान करणें हा आपेविवाद्द
( ४ ) प्राजापत्य - नुसता आशीवाद देउन कन्यादान करावयाचे हा
प्राजापत्य विधी.
१ कश० पल ता 1006 ताघण0छ्ट 0४ शह 1,090; निळा रा:
५७0 0919700100 09 ४४७५७71080.
२ मनुस्मा ते.
१२८ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
' (५) आसुर - आसुरविधीमध्ये अर्थप्रदान आदेच
(६) गधिवेविधि--कन्या आणि वर यांच्या इच्छेने अगर प्रेमाने
एकमेकांचा संबंध होणें म्हणजे गांधवविवाह होय
(७ ) राक्षसविधि--मारहाण करून रडत असलेल्या कन्येचे जबरीने
इरण करणें हा राक्षस विधि होय
(८ ) पेशचविवि--झोपळेल्या अगर मत्त झालेल्या खीशीं एकांती
संभोग करणें ह्या पापिष्ठ प्रकाराला पैश्याच विधि असें म्हणतात.
अशा तऱ्हेचे हे आठ प्रकार आहेत. परंतु हे सर्वच कांहीं स्थ समा-
जाला लागू नाहींत. समाजांच्या अगर गटांच्या सांस्कृतिक उन्नतीचा विर्चार
करून अथातच त्या गटाच्या लायकीला आणि शकक्यतेला धरूनच विवाह-
प्रकार सांगावयास पाहिज, अमकाच एक प्रकार चांगला आणि तो सर्व
समाजांना रूढ व्हावयास पाहिजे ही वेडी पाश्चात्य इृष्टि आहे.) हिंदु समाज-
शास्त्रांत तिला जागा नाहीं. मनूने दिलेल्या प्रकारांमध्ये पाश्चात्यांनीं दिळेळे
जवळ जवळ सव प्रकार आलेळे आहेत. फरक एवढाच कीं, पाश्चात्य पंडित
१ कालदृष्ट्या हे प्रकार एकामागून एक झाले असे समजतात आणि मनु तेच
समकालीन असू शकतात असें सांगतो. पाश्चात्यांच्या पद्धतींत कालभेद
आहे. पोर्वात्य पद्धतींत अधिकारभेद आहे. शमप्रधान ब्राह्मण आणि युद्धप्रिय
क्षत्रिय यांना विवाहाचा प्रकार एकच सांगून कर्स चालेल ! म्हणून ब्राह्म-
णाला जे पहिले "चार प्रकार सांगितळे आहेत त्या ववारहीमध्ये वराने स्वतः
वघू [सळविण्याकरितां कांहीही प्रयत्न करावयाचे नाहींत. उलट क्षत्रिय हा
देशोदेशी स्वाऱ्या करीत हिंडतो, त्याला राक्षसविवाह सांगितला आहे. त्या
विधीमध्ये सांगितलेळें कन्याहरण हें क्षत्रियालाच इष्ट आहे ब्राह्मणाला नव्हे
त्याबरोबरच पैशाच आणि आसुर विधी कोर्णी कधींच करूं नयेत असा
दंडक सांगितलेला आहे. पाश्चात्य लेखकांनी एकादी गोष्ट घडते सबब ती
आहे'च म्हणून तिळा अनुमति दिली असती. परंतु पोर्वात्य लेखक नेहर्मी
कसे आहे याच्याबरोबर कर्से असावें याचाही विचार करतात. वेश्य श्यूद्रांनी
:अर्थप्रचान आसुरविवाह केला तरी हरकत नाहीं, अशीही पण शिफारस केली
आहे. यामध्ये संस्कारप्रधान गट आणि अर्थप्रधान गट अशी स्पष्ट विभागणी
केळेली दिसत नाहीं काय ! हें सर्व केल्यानंतर विवाहसंस्थेळा . धार्मिकंपणा
हिंदूंचे समाजरचनाशास्र १२९
आणून एक तर्हेचे अलोकिक मूल्य निर्माण केळें आहे. ही
लंगिक विपयाकडे पहाण्याची दृष्टि किती बरोबर आहे, हें हेवेळाक
एलिसच्या पुढील वाक्यांशीं तुलना करितां सहज लक्षांत येईल
एलिस म्हणतोः “ कामविकार ही कधींच नष्ट न होणारी ज्याला आहे. ती
ज्वाला म्हणजे होरेव पर्वतावर मोझेसरने जी ज्वाला पाहिली त्या ज्वाळेच्या
स्वरूपाची आहे. परंतु तो जेव्हां ज्वाठेजवळ जाऊं लागला, तेव्हां त्याला
असे शब्द ऐकू आठे कीं, ही पवित्र जागा आहे, येथे जोडा काढल्याशिवाय
जाऊं नकोस. ” कामविकाराच्या बाबतींत जोडे काढून पवित्रपणा
आणल्याशिवाय त्याचे रहस्य आपणांस कळणार नाहीं. म्हणून विवाहपद्धती-
संबेधी बोलतांना घार्मिक भावनांतीळ पवित्रपणा आणला पाहिजे हें पोर्वा-
त्यांचं मत बरोबर नाहीं असें कोण म्हणेल १
मुख्यतः विवाहाचे स्वरूप निश्चित करावयाचे तर विवाहाचे ध्येय आधी
निश्चित कराबयास पाहिजे. आम्ही मार्गे सांगितलेंच आहे कीं, आजची
पिठी, उद्याची पिढी आणि व्यक्तींचा कामविकार
"५७ विवाहाचे हेतु या तिचा यथाप्रमाण विचार ज्या पद्धतींत झाला
( पुढें चाळू ) असेल तीच पद्धति श्रेष्ठ होय. बाकीच्या कितीहि
गोजिरवाण्या दिसल्या तरी त्याज्य होत. यांपैकी
ओोबट्चा घटक जो व्यक्तींचा कामविकार तो नैतिक मूल्यांनी (8णणु९ढगए७
190108 07 0०ता॥०00ते [०३७७ ) नियंतित करणें राक््य आहे. परंतु
पहिल्या दोन घटकांचे त्से नाहीं. प्रजा उत्पन्न झाली पाहिजे; आणि ही गोष्ट
कांहीं फारशी सामाजिक युक्त्यांनीं घडवून आणतां येणार नाहीं. प्रजा होत
असेल तेथे ती संततिनियमनादि युक््त्यांनीं थांबविणे शकय आहे. परतु
थे होत नसेल तेथे ती उत्पन्न कशी करावी यासंबेधीं कांही नियम कोठें
सांगितलेले आमच्या वाऱचनांत नाहींत. दुसरा घटक जो प्रजा-सुप्रजा-झाली
पाहिजे हा तर पहिल्यापेक्षांदहि जास्त ब्रिकट आहे. म्हणून येथें यावच्छक्य
सृष्टीचे नियम जाणून घेऊनच पुढे पाऊळ टाकलें पाहिजे. ती प्रजा आणि
सुप्रजा झाल्यानंतर त्या प्रजेचे समाजकार्यात भाग घेण्याला लायक होई
ग का. 10 509 11) ७ए॥॥1.2.७(1070
२ लल पा ०0800 ५०0ता॥ाळाठेणे शशी७३७३ 0४ 2६000.
३३५ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
पर्यंत संगोपन व्हावयास पाहिजे. तसें व्हावयाचे तर विवाहसंबंध वीस वर्षे
तरी स्थिर रहावयास पाहिजे. म्हणजे विवाह हें कालावलंबी कार्य ( ;९पप०-
४०) 0 धरण७ ) आहे. विवाहसंबंधाची लायकी तो किती काळ टिकला
यांवरून ठरवावयास पाहिजे, तशी अट न ठरविल्यास होणाऱ्या बालकाच्या
पोषणसंवधनाऱची व्यवस्था समाजानं आपल्या हातांत घ्यावयास पाहिजे
म्हणूनच आम्हीं पूर्वा सांगितल्याप्रमार्णे विवाहसंबंध स्थिर आणि झुद्ध
असावयास पाहिजेत
परंतु पुढल्या पिढीची काळजी हे शब्द उच्चारल्याबरोबर त्यांतून अनंत
प्रश्न उत्पन्न होतात. फक्त एका पिढीचा पुढील पिढीशी संख्येच्या दृष्टीने
संबंध पाहिला तरी देखील अर्से दिसून येईल की, एका पिढीतील फारस्च
थोडा भाग पुढल्या पिढीतील लोकसंख्या भरून काढण्याचे काम करीत
. असतो. डॉ. पियर्सनने केलेले गणीत जरी घेतळें तरी असे दिसते की,
आजच्या पिढींतील पंचवीस दांपत्य पुढील पिढीची रोकडा साठच्या वर
लोकसंख्या भरून काढीत असतात. ही पंचवीस दांप्त्ये कशीं असावयास
पाहिजेत १ प्रथमतः त्यांची प्रजोत्पादक शक्ति उत्तम तऱ्हेची रहावयास पाहिजे
४ आणि गुणदृष्ट्या ही कुटुंबे उत्तम निवडावयास पाहिजेत. त्याच कुटुंबाची
उत्पादक शक्ति कमी झाल्यास संख्येच्या दृष्टीने हानि होईल. यांमध्ये गुण-
' हीन कुटुंबे शिरल्यास लोकसंख्येची गुणदृष्टया हानि होईल. कोणतेही बाह्य
कारण दिसत नसतांना जे समाज नष्ट झाले, त्यांच्या नाशाचे बीज या
मुद्यांत सांठविळेळें दिसून येईल. 'चांगळे गोड दिसणांरे समाज सृष्टीत गडप
झाळे आणि अजूनही होतील. लोकसंख्या सुव्यवस्थित रहावयाचची असल्यास
त्या समाजाची प्रजोत्पादनाची शाक्ति ( 7907०वपलपए७ ए७]ए७ ) उत्तम
स्वरूपांत रहावयास पाहिजे आणि गुणहीतांच्या प्रत्यक्ष प्रजोत्पादनावर निर्य-
त्रण पडेल अश्या चालीरीति उत्पन्न व्हावयास पाहिजेत. या दोनही गोष्टी
' ज्या समाजांत पाळल्या जातील त्या समाजावर कितीही आपत्ती आल्या
तरीही नाशाचें मय नाहीं. कोणत्याही प्रजेची उत्पादनशक्ति कशी मोजावी.
यार्चे गणित बरेंच अवघड असल्यामुळे शक्य तर परिराष्टांत देऊं. हा
फक्त संख्येचा प्रश्न झाला. आज लाडक्या युरोपियन संस्कृतीमध्ये संख्येची
स्थिति काय झाली आहे याचा जिज्ञासूर्नी जरूर अभ्यास करावा
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र ३३९
पुर्ढे सुप्रजेचा प्रश्न येतो. म्हणजे चांगल्या ( येथे चांगला हा शब्द
अलीकडील अर्थानें वापरठेळा नाहीं तर सृष्टीच्या कचास्यांत टिकून रहा-
णारा या अर्थी वापरला आहे ) प्रजेची वाढ आणि हलक्या प्रजेची घट
होत गेली पाहिजे. सृष्टीच्या भार्षेत बोलावयाचे वैर : काटकसरी, बुद्धि-
मान; निरोगी अशी स्त्री निवडून तिच्याशी विवाह करणारा धनगर हा
चांगला आणि वाटेल तेथील स्त्री घेऊन विवाह करणारा सम्राट हा देखीळ
वाईट ! स्नायू आणि मेंदू है जीवित आहे. पैसा आणि सामाजिक श्रेष्ठत्व
हो दुस्यम आहेत. विबाहृ करतांना त्या विवाहाचा हेतु लक्षांत ठेवावयास
पाहिजे. प्रत्येक पिढीवर पुढली लायक पिढी उत्पन्न करण्याची जबाबदारी
आहे. पुढे प्रसूतीच्या पाळ्यांचा मातेच्या प्रकृतीवर काय परिणाम होईल
या गोष्टींचाही विचार व्हावयास पाहिजे. निरोगी प्रकृतीच्या स्त्रीवर प्रसूती-
च्या पाळ्यांचा अहितकारक पारेगाम होतो, ही गोष्टच मुळांत खोटी आहे.
परंतु अलीकडे या गोष्टींचा उगीचऱच फार बभ्रा झाला आहे. कुटुंबांत मुलें
थोडीच असलीं तर त्यांच्या मनोवृत्ती कशा वनत जातीळ आणि पुष्कळ
असतील तर कशा बनत जातील हीही गोष्ट दृष्टीआड करतां यावयार्ची
नाही. संततीपकी* पहिल्या दोन तीन मुलांमध्ये वेड लागणें, गुन्हेगारी,
स्यरोग, मनोवेऊव्य ही जास्त प्रमाणांत असतात. या दृष्टीनेही लहान
कुटुंब आणि मोठें कुटुंब यांचा विचार व्हावयास पाहिजे दोषांचे प्रमाण
प्रथम अपत्यांत जास्त असते ही गोष्ट आंकडेवारीरने सहज सिद्ध करतां
येशळ. प्रत्येक माणशी साधारण संपत्ति किती असावयास पाहिजे ! प्रथमतः
संपात्ते तरी कशाला म्हणार्बे? आज चहूकडे जो जीवितांतीळ दुय्यम
गोष्टींवर वारेमाप खर्चे चालला आहे, तो योग्य आहे काय १ जीवनयाला
क्क 1“
( क्यात र्जा पा णा) म्हणजे काय? जो गृुह्स्थ नाटक; सिनेमा-
टॉकीज पहात नाहीं, तंबाखू ओढीत नाहीं त्या गृहस्थाच्या मनाला करम-
णूक होत नाही अर्से म्हणण्याचा आपणाला काय अधिकार ६ जीवनयात्रा,
तश कोहापांडाता काते 0५०७ 07080858 ७४ ऐे.8, पेला.
२ लन्ण० ७0 10७०00७0०७ (0 6 8७6 0 06 5०0100 01 10७0040.
८प्ण०३ ७7 फडात राळ.
२ फा” ७ा ऐता पत ७४ 1360970.
7 र्ल
अनक.
४३२ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
सवे देशांत आणि सवे वगात सारख्याच स्वरूपाची असावी, असे आम्हांला
वाटत नाहीं; त्याप्रमाणेच अर्थशास्त्राचा गंध असणाऱ्या कोणासही वाटणार
नाहीं. म्हणून विवक्षित काळीं, स्थळीं आणि वर्गौत जीवितयातल्ा वेगवेग-
ळीच ठरणार मंडईत रुपया रोज मिळविणाऱ्या हमालाला दोन तीन
आण्यांत सिनेमा दाखविणें म्हणजे कळेची वाढ नसून पाजीपणाचचा कळस
आहे. अमेरिकेंत किंवा युरोपांत ज्या गोष्टी घडतात त्या, बाकीचा विचार
न करतां, जशाच्या तशा हिंदुस्थानांत आणणे म्हणजे कांहीं समाजसुधारणा
नव्ह ड़
पुढील सुद्दा फारच महत्त्वाचा आहे. अलीकडे बालमृत्यूचे प्रमाण आणि
सर्वसाधारण आयुमेयांदा यांवरून समाजांची जीवनराक्ति मोजण्याची पद्धति
पड्डून गेली आहे. परंतु ती पद्धति निदोष आहे किंवा काय याचाही विचार
व्हावयास पाहिजे, म्हणजे समाजांच्या वाढीच्या दृष्टीने बालमृत्यूचे प्रमाण
जास्त असणें चांगळें कीं कमी असणें चांगलें, याचा पद्धतशीर विचार
व्हावयास पाहिजे. त्याबरोबरच पन्नास वर्षांच्यावर किती लोकसंख्या शिल्लक
रहावी याचाही विचार व्हावयास पाहिजे, एकाद्या समाजांत पन्नाशीच्या
पुढें जास्त लोक जगतात म्हणून तो समाज सुदृढ अशीं कांहीं जीं विधाने
ऐकू येतात, ती अत्यंत पोरकटपणारचें द्योतक असतात. सुंडबगैच्या नियमा-
जुरूप पाहिलें तर कोणत्याही लोकसंख्येमध्ये शेकडा पन्नास व्यक्ति पंघरा ते
धन्नास या बयांतीलळ असावयास पाहिजेत. उरलेल्यांपैकी बालकांचे दुद्धांशी
जे प्रमाण पडेल त्यावर समाज प्रागतिक आहे कीं परागतिक आहे ही गोष्ट
अवलंबून असते. जर लोकसंख्या मरू नये असे वाटत असेल, तर बाल-
कांची संख्या ही दृद्धांच्या संख्येच्या कमीत कमी दुप्पट असावयास पाहिजे.
त्याहून कमी झाल्यास तो समाज घटत जाईल. तो समाज माल काळजी
न घेतल्यास जगतीतलावरून नष्ट होईळ., एकाद्या समाजांत जर पन्नाशीच्या
वरील माणसे जास्त शिलूक राहू लागलीं तर त्यांच्या दुप्पट बालकांची
संख्या त्या समाजांत उत्पन्न झाळी पाहिजे. आतां आपण वेगवेगळ्या
देशांत पन्नाशी उलळटळेळे किती लोक शिलळक रहातात ते आंकडे घेऊन
व्होकसंख्या कायम ठेवर्णे कोणाला शक्य आहे त्याचा विचार करू,
१ ()655१8 ७ उव 1931 ४०1. 1.
हिद्चें ज्य
ह्द्चि ३३३
जन्मलेल्या एक लाख पुस्षांपैकी पन्नाशीच्या वर किती रह्मतात तें
कॅसांत दाखविळे आहेत. आस्ट्रेलळिया ( ६८ ,२२१ ); इंग्लंड
( ५९,५०३ ); फ़ान्स (५३,८१८ ); जमनी ( ५५,३४० ); जपान
(५२,६२५); युनायटेड स्टेटस् (५८,९६३); हिंदुस्थान (१८,६५८).
आतां दे समाज सुद्दढ रह्वावयाचे असतीळ तर पंघरा ते पन्नास वर्षापर्यंतचे
जे पुरूप त्यांना या संख्यांच्या दुप्पट तरी संतती व्हावयास पाहिजे. म्हणजे
आस्ट्रेलियामर्थ्ये १७,४०० पुरुषांना पंधरा वर्षाच्या आंतील १,३६,४४२
मुलें व्हाबयास पाहिजेत. म्हणजे सर्वसाधारण, प्रत्येकी आठ मुलें असावयास
पाहिजेत. परंतु वीस वर्षांच्या पुरुषाला आठ सुळे होणें शक्य नाहीं. हेंच
गणित इतर देशांनाही लावून पहार्वे. म्हणजे हिंदुस्थानाला आपली लोक
संख्या राखून ठेवणे किती सोपे आहे ही गोष्ट सहज लक्षांत येईल.
बालमृत्यूच्या प्रमाणाचा प्रश्न हा अशाच तऱ्हेचा आहे. बालमृत्यूचे
प्रमाण जास्त असणे ही आपत्ति कशी तेंच कळत नाहीं. त्यामुळें नाळायकं
पिंड समाजाची फारशी हानि न करतां इहळोकांतून निघून जातात. डा.
नो यानें दाखविळें आहे की, बालमृत्यूचे प्रमाण जितके जास्त तितके
वरीळे वयांतील मृत्युसंख्येचे प्रमाण कमी पडतं. म्हणजे येथें देखील नेस-
गिंक निवडीने तत्त्व हें सरास लागूं असतें.
त्याबरोबरच त्या समाजांतील वेगवेगळे थर आपआपल्या प्रमाणांत
संतती उत्पन्न करीत आहेत किंवा नाहींत, यार्चाही विचार कराबयास* पाहिजे.
हें सर्व झाल्यानंतर परलोकाऱचाही विचार करावयास पाहिजे. आज भौतिक-
शास्त्रांच्या वाढीमुळे आणि शेजाराने परलोक पुष्कळांना बावडा झाला
आहे. त्यांचे म्हणर्ण कीं, परलोकानचें अस्तित्व या लोकावरून सिद्ध करून
या. शका फारच उत्तम ! आम्हीही त्यांना विचारतो कीं, बिनतारांनीं होणारे
ध्यनिवद्दन त्यांचीं उपकरणे घेतल्याशिवाय आम्हांला सिद्ध करून द्या. पर-
लोक आहे किंवा नाही ही गोष्ट भोतिक शास्त्राने कशी ठरवितां येईल १
(अहअअअअअ
१७ 700 7सिन्येन ५0१७७ :.4&9: 5420
१ ॥०)चकायायाठ, ७९वा०छ] 00४0088 छत ७९0४७००108 0४ प्रका] 7685175010.
२ उ ळत ७पते इठोल्लाण या छण्टण०्ट ७४ लहानगा घरा;
वदप्ल0 99 (एवा 8पणवेळ; 108 18660१ 100 गपश७० ॥र्खठणा) ७४
क] 11, पणा, |
३३४ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
ती
भौतिक शास्त्रापासून होणारें सर्वेच ज्ञान मुळीं कच्या पायावर उभारलेलं
आहे. परंतु आज तरी सर आलिव्हर लॉज म्हणतो, * आधुनिक मनुष्य
आपल्या पापाबद्दळ मनाला रुखरुख सुळींच लावून घेत नाही त्याप्रमाणे
स्थिति झाली आहे खरी ! पूर्वी ज्या प्रक्रियेला पाप म्हणत, ती प्रक्रिया कर-
तांना शास्त्राचे नांव सांगितलें म्हणजे झालें. व्यमिचार पाप आहेना परु
तो मानवाच्या अमिरुचीळा पोषक आहे. भ्गणहत्या पाप म्हणतां परतु
सुढीळ पिढीचे संगोपन 'चांगळें करावयार्चे तर संतती कमी पाटिजेना!
कुमारीगमन हें पाप म्हणतां, ठीक ! त्यांनाच संततिनियमन श्िकवूं- तुम्ही
जगांतीळ ज्या कोणत्याही गोष्टीला पाप म्हणाल त्या प्रक्रियेचे समथन कर-
'ण्याला आमच्याजवळ शास्त्रे आहे. व्याख्या करण्याचा हक्क असल्यानंतर
पातकाऱची शिक रहाण्याची छातीच नाहीं. प्रो. वुईल्यम जेम्स यानेंदी सर
आलिव्हर ळोज सारखेंच मत दिळें आहे. आम्ही येथ एवर्ढेच सांगती का,
आधुनिक भौतिक शास्त्रांची पूर्ण माहिती असूनद्दी आम्ही परळोक मान-
'णारे आहोत. |
“६ गुरुरात्मवतां शास्ता राजा शास्ता दुरात्मनाम्_ ।
इह प्रच्छन्नपापानां शास्ता वैवस्वतो यमः ॥| ”
ही गोष्ट आम्हांला सत्य वाटते. आम्ही परलोकार्चे अस्तित्व सिद्ध करू
शकतो परंतु त्याला जरूर तीं उपकरणे घेऊन तसे प्रयोग करून पराण्याःडा
किती लोक तयार आहेत १ आपणांला एकाद्या स्थितीर्चे ज्ञान दोत. नाहीं
म्हणून त्या स्थितीचे अस्तित्वच नाहीं असे म्हणणे म्हणजे निव्वळ दित्य
आहे. असे जे कोणी सर्वज्ञ त्यांच्याकरितां या ग्रंथाची प्रकत्तीच नार्दी:
८६ ये नाम केचविदिह नः प्रथयन्त्यवज्ञां ।
जानन्ति ते किमपि तान्प्रति नेष यत्नः ।
उत्पत्स्यते$सित मम कोडपि समानधघर्मा |
कालोह्ययं निरवघिर्विपुलाच पएथ्वी' ॥ ?
परंतु पारलौकिक कल्पनांचे ऐहिक परिणाम जर चांगले होत असतील तर
२ डिजलठत ती 0४0600: |) १७१५५९] 1. कवायत, विकसक भळोकची, 0१ बया ही पाप... ।:: पभ
२ मालतोमाधव- भवभूति.
हिंदूचे समाजरचनाझास्त्र ___ ३३५
'स्या कल्पना मानणे हच इष्ट, समजा की एकाद्या समाजामध्ये अशी कल्पना
रूढ झाली की आपणांला पित्याने जन्म दिला म्हणून ते पित्याचे अगर
पितरांचे तडण फेडण्याकरितां आपणाळाही पुत्र मार्गे ठेविळा पाहिजे; नाह.
तर आपण आणि पितर परलोकी नरकांत जाऊं, तर त्या समाजामध्ये
प्रजानादहक असे दुर्गुण प्रवेश करणार नाहीत. परलोक सत्य असो अगर
नसो ( हें वाक्य आम्ही सर्वज्ञ अश्या आधुनिक सुशिक्षितांच्या समजुती-
खातर लिहित आहोत ), परंतु त्यापासून उत्पन्न होणारी नेतिक मूल्येचच
फक्त अभेद्य आणि अखंड रां शकतात.
या सर्व प्रश्नांची व्यवस्था लावावयाऱची तर व्यक्तींची प्रजोत्पादना*ची
लायकी ( 1४० 0१०७४7० एक ७७ ) कोणत्या वयांत श्रेष्ठ असते याचाही
विचार करावा लागेल. त्यांतल्या त्यांत संतती स्त्रीला व्हावयाची असल्या-
कारणाने खरीच्या वयाचा या दृष्टीने निणय व्हावयास पाहिजे, ज्यांचची
पुढल्या पिढीत मर घालण्याच्या दृष्टीने लायकी कमी झाळी असेळ अशा
व्य्तींची समानांत वाढ झाली असल्यास किंवित्काळ ती लोकसंख्या
फगल्यासारखी दिसेल. परंतु ती लोकसंख्या हळूहळू अधोगतीळा लागणारा
यासनासुसारी उकळ्तांतीबद्दल ((701॥1४0० 9४०) प॥07) गप्पा मारल्या तरी
पन्नास वर्पापुढें वाटेळ तेबढी वासना असून सुद्धां स्त्री गरोदर झाल्यार्चे
ऐकिवांत' नाही. पुढें संतती कोणत्या वयांत झाली असतां भ्रेष्ठ होण्याचा
संभब आहे याही गोष्टींचा विचार व्हावयास पाहिजे. एकंदर आयुर्मानाच्या
इृष्टीने कोणत्या वयांत संतती झाली असल्यास तिचे शिक्षणं पिता आपल्या
उमेदीच्या काळांत करूं शकेल या दृष्टीनेह्दी या प्रभाकडे पहावे लागेल,
विवाह ह्वा कामसंतर्षण आणि प्रजोत्पादन या दोनही हेतूने व्हाबया'चा
असल्याकारणाने कामपूर्तीची अस्थिर स्थिति दविणारे उपदंशादि विकार
कोणत्या वयांत सर्वसाधारण पुरुषाला झाळेळे दिसून येतात त्या बयाचाही
तळास लावाययास पाहिजे.
हे सर्व ठरल्यानंतर कोणत्या वयांत स्त्रीपुरुष प्रजोत्पादनाला समथ
होतात ही गोष्ट इंद्रियविज्ञानशासतराच्या दृष्टीनं ठखून घ्यावयास पाहिजे.
क
वमश्रण
१ ४480०6 म॑ मणा पे १७७७७४ 0४ पटणा.
२ 56३११ काळ ७४ पे०णनाप ठेवाल; 3९० १५९७५०0 5४ झळ.
३३६ __ हिंदूंचे समाजरचनाशास्र *
स्ीर्चे. विवाहाचे वय या दृष्टीने. निश्चित झाल्यानंतर त्या सरीचा काय
चलनन्व्कवचता
वयाच्या पुरुषाशी विवाह व्हावा हें ठरबावयास पाहिजे, हिंडुस्थानासारख्या
ऊष्ण करिबंधांतील देशांत स्त्रीचे छडतुप्रात्तीचे बय साघारणतः तेरा. इतके
पडतें आणि पंचेचचाळीसच्या सुंमारास त्या पिंडाचें उत्पादनकाय संपते
म्हणजे या पिंडारचें कार्य साधारणतः बत्तीस वर्षे चालते. तर पुरुषामध्ये.
उत्पादनशक्ति सरासरी पन्नास वर्षे चाळत, या दृष्टीने दोन्ही पिंडांची वाढीची
गाति वेगळी असल्याकारणानें सारख्या वयाचे स्त्रीपुरुष “ सहवीर्य ” म्हणजे
सारखीन्व बाढ झाळेळे असत नाहींत. त्याच वयार्वा पुरुष हा जास्त
कोवळा असतो. कोंवळ्या पुरुषाने निव्बर स्त्रीशीं लभ केल्यास किंव्चिल्काळ
त्याला प्रोढ सखाचा आस्वाद मिळेल यांत कांहीं शोका नाहीं; परंतु त्याच्या*च
उत्तरायुष्याचा त्याने विचार केल्यास तो अशी चूक सहसा करणार
नाहीं. पुन्हां ज्रीपुरुष सारख्या वयाची असतीळ अगर पुरुष स्त्रीपेक्षां
कोवळा असेल तर पुढे होणाऱ्या प्रजेमध्ये स्त्रीप्रजा जास्त होते असें
म्हणतात यार्चा पुढीळ लोकसंख्येच्या दृष्टीनंही विचार व्हावयास पाहिजे
आमच्या आजच्या तरुणतरुणींना ह्या प्रश्नांचे कांहींच्च महत्त्व वाटत नाही
काय ९ | |
समाजांतील सर्व थरांत विवाहाचे बय एकच असणे इष्ट. आहे काय
याचाही पद्धतशीर अभ्यास करावयास पाहिजे.मनुष्यप्राणी येथूनतेथून सारखा*च;
मानव हा समान आहे अक्या तर्हेची विधानें करणारांना अथातच आमच्या
म्हणण्याचा बोध व्हावयाचा नाहीं. परंतु मनुष्यप्राण्याच्या वेगवेगळ्या
थरांमध्ये प्रजोत्पादनाची लायकी किती वेगवेगळी असते ही गोष्ट ज्यांना
माहिती आहे आहे त्यांना हा सुद्दा अत्यंत महत्त्वाचा वाटल्याशिवाय
रहाणार नाहीं. परंतु मनुष्यप्राणी सर्व ठिकाणीं सारखाच मानल्यानंतर
त्याची उत्पादनशक्तीही सारखी; मग सरकारी अहवालामध्ये ज॑ वेगवेगळे
जनन प्रमाण दिलेळें असते ते अर्थातच सरकारी अधिकाऱ्यांची दिशा-
भूल, आतां जवळजवळ सर्वे समाजशास्त्राज्ञांना ही गोष्ट पटत चालली
- ' ९ 'ळ४००' 91 3801010753 19७.
२ रा. मो. क. गांधींचे लेख बघा.
- दै एभा ० ताळ णि 1951,
हिंदूचे समाजरःचनाशास्त्र इंडो
आहे कीं कोणत्याही संघाची सामाजिक लायकी जसजशी कमी, तसतशी
त्या संघाची प्रजोत्पादक दाक्ति श्रेष्ठ. जसजशी प्रजोत्पादक शक्ति भे तस-
तर्से बालमृत्यूचे प्रमाणही जास्त. परंतु जननसंख्या आणि मत्युसंख्या या
दोन्दींचाही विचार केल्यास ज्यांची सुपीकता जास्त त्यांचीच संख्या दर
पिढीला जास्त वाढत जाणार. त्यावरोवरच ज्या वर्गामध्ये सुपीकता कमी त्या
वर्गामध्येंच दूरदर्शीपणा, अभिमान वगैरे वंशवृद्धीला हानिकारक अश्षा
सद्गुणांनीं प्रवेश केळेला असतो. |
सुधारळेल्या समाजामर्थ्ये कोणाही व्यक्तीला होणारी संतति ही त्या
व्यक्तीच्या सुपीकतेबरोबरर्च इतर दुसर्या बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते.
असंस्कृत समाजामर्व्ये या ब्राह्म कारणांचा सुपीकतेवर फारसा परिणाम होत
नाही; परतु सुवारळेल्या समाजांत मात्र यांचा फारच मोठा परिणाम झाळेला
दिसतो. मसुप्यामर्थ्ये नेतिक गुण असल्याकारणानें ब्रह्मचर्य किती पाळावे,
बिवाह् केव्हां करावा वगेरे गोष्टी त्वाच्या मनाच्या घटनेवर अवलंबून उअस-
तात. ही मनाची घटना आणि नेतिक मूल्ये या दोहीच्याही परिणामाचे फळ
अस्ते. मनाच्या घटनेत कामविकार असतो आणि नेतिक मूल्यांनी त्याला
बळण ळागत. यामथ्ये डो. फ्राडेडची मानसशास्त्रपद्धति आणि डॉ. वोंट-
सनी पद्धति या दो्दोचाही विचार व्हावयास पाहिजे. बालविवाह रूढ
असलेल्या समाजांत वाढलेल्या व्यक्तींना लहानपणीं कामविकार असतो,
आणि तदितर समाजांतील व्यक्तींना नसतो असें थोडेच आहे. परंतु जेथें
ते अभिजात मानले जात नाहींत, तेथें लवकर विवाह करण्यास व्यक्ति तयार :
होत नाहींत. हाच कल्पनांतून संततिनियमन करावें किंवा नाहीं असे पश्न
उत्पन्न होल्लात. संततिनियमन आणि त्याच्या पद्धति हा तर शहाण्या युरोप-
अमेरिकमध्ये मोठा महत्त्वाचा प्रश्न उत्पन्न झाला आहे. परंत तो उत्पन्न
कां होतो याची कारणें शोधून काढण्याचा कोणींच प्रयत्न केळेला दिसत
नाहीं. शख्रियांना साधारणतः संतति किती होईल याची सर्वसाघारण कल्पना
१ ११ गळे 0७0 शकर
का आ-.-->_४४४४४४॥४४॥४॥॥॥॥॥॥॥॥॥क नर
१ 'पटळाटा 0 (पा जिदणजचेराठ; पहावा 9०व 5016009 1 50010”
ळू ७४ (8000014111),
रे अ ठाल्ताए वाते उणा 3 5०९००१०५४१ ७7 लाख पा,
२ जउगारळ] (0७०४ ० पर्'७) ४गर्टारणा 09 8, &., फाज्गाठा',
हं. स. २२
वि
अकळ
३्श्ट हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
त्यांच्या आयांना संतती किती झाली होती यावरून करतां येते. कारण
सुपीकतेमध्यें देखील आनुवंश या गुणाला किंमत आहे. गणितच करून पाहिलें
तर असें दिसून येते कीं, सुपीकता नापीकता वगेरेना जीं कांहीं अनंत कारणें
असतील त्या कारणांपैकी पन्नास टक्के भाग आनुवंशाकडेच द्यावयास पोहिजे
याचे कारण मुख्यतः आनुवशानं येणाऱ्या मानसिक गुणांत सांपडते. जसजशी
सानसिक उन्नति जास्त तसतशी महत्त्वाकांक्षा जास्त; महत्त्वाकांक्षा जास्त
झाली कीं, विवाहाचे बय उत्लीरा; विवाहाला उशीर म्हणजे सर्वसाधारण
संतती कमी; पुन्हां संततीचे संगोपन करण्याच्या विचित्र कल्पनांनीं मनांत
प्रवेश केला म्हणजे संततिनियमन- अशी ही सर्वसाधारण परंपरा आहे
म्हणून समाजांतील वेगवेगळ्या गटांतील विवाहांचें वय त्या त्या गटांतील
व्यक्तींच्या मतावर सोंपवून देतां येणार नाहीं. तर्से केल्यास वेगवेगळ्या
गटांतील संख्यावाढीचे प्रमाण आपणांला नियंत्रित करतां येणार नाहीं
कारण कीं, लवकरच हलकें मानव्य श्रेष्ठ प्रजांना नुसत्या संख्येच्या जोरावर
ग्रासून टाकील यांत तिळमात्र देखील शका घेण्याचें कारण नाहीं. उत्तम
समाज निर्माण करावयाचे असल्यास श्रेष्ठ प्रजा जास्त होत गेली पाहिजे
आणि कनिष्ट प्रजा कमी होत गेली पाहिजे. परंतु आज कोणत्याही देशाचे
खानेसुमारीचे अहवाळ वरवर चाळले तरी वस्तुस्थिति या तत्त्वाच्या अगदी
बरोबर उलट चाललेली आहे ही गोष्ट कोणाच्याही सहज लक्षांत आल्या-
शिवाय रहाणार नाहीं. परंतु तीच सुधारणा असें कोणी म्हणू लागल्यास
त्यांचे तोंड कोणीं धरावे १
यावर अशी शंका येईल कीं, हें जरी खर्रे असलें तरीही या सर्वे भान-
गडी'चा विवाहाच्या वया्शीं संबंध काय १? त्यांत तर आम्हांला कांहीही
कार्यकारणभाव दिसून येत नाहीं. तो कार्यकारणभाव शोधण्याकरितां एक
सोपॅसे उदाहरण घेऊ, एक समाज अलीकडील पद्धतीनें सुशिक्षित आणि
सुसंस्कृत झाळा नसल्याकारणाने त्या समाजामध्ये स्रोविवाह * प्रदान
प्राण्तोः ? या धर्मशास्त्राच्या नियमाला धरून युक्त काळीं होतो. मग साधा-
रणतः पंधराव्या वर्षी स्रीला संतति होऊं शकते. म्हणजे या समाजामध्ये
पंधराव्या वर्षी पिढी बदळते आणि नवीन भरती होऊं लागते. दुसरा
१ १1१७001526 810. 100781]153 0४. 15550),
हिंदूचे समाजरचनाशास्त्र ३२१४९
समाज सुघारला आहे. त्यांतील कन्या कॉलेजांत जाऊन विश्वविद्याल्याचची
पदवी मिळविते, व नंतर नवरा मिळाल्यास विवाह करते.. नवरा मिळाल्यास
म्हणण्यार्चे कारण युरोप अमेरिकेत देखीळ सुशिक्षित स्त्रियांत विवाहांचें .
प्रमाण फारच कमी पडतें ही गोष्ट प्रसिद्ध आहे. म्हणजे या स्त्रीचा
विवाह बाविसाव्या वर्षा होतो. त्यामुळें तिळा तेविसाव्या वर्षी प्रथमापत्य
होण्याचा संभव. म्हणजे या गटांत पिढी तेविसाव्या वर्षी बदलणार. याचच
चालीरीती आणि होच नेतिक मूल्ये या गटांनी दोनचार पिढ्या चाळू
ठेवल्यास काय प्रकार होतो, त्यांचे आतां गणित मांडू. दुसऱ्या पद्धतींतील
समाजाच्या चार पिढ्या होण्याला ९२ वर्षे लागतील, परंतु तेवढ्याच
काळांत पदिल्या समाजाच्या सहा पिढ्या होऊन जातील. त्या पिढ्यांच्या
संख्येचे कोष्टक पुढीलप्रमाणे मांडतां येईल.
वषांचा काळ.
व्य, कळ्या ण माकर,
४0५. कक स्क | र २७ | ७
पहिळें घराणें | ठुसरे घराणे ळोकसंख्या
>> “११५५७५. ७१५५०१८ ११ ७७७७७00 १ 20 00 कनी - हर
मटणूज आज जर या घराण्यांची संख्या सारखी बाटली गेळेळी असेल
तर दोभर वणणात ते प्रमाण ३२: १२८ असें पडेल. म्हणने आजच्या
रधीने ज्याला आपण मागासळेलळा सगाज म्हणतो, तो शेकडा ८० आणि
सुधारळेला समाज रोकडा वीसच राहील. पुन्हां येथे एक गोष्ट ग््हीत
(९७ 2७ र पक /स-च कास ७५०" च्य८क०५०१७4१०५४७ '१०-य0ी विल शेण रखा सार्थ ७
१ ककवा र्ण तळण ४ (४७०१४७०; (2५७०)२0॥ 0558985 00 2080.
176; तिळात त 9००७ ७४ ह ोयाळ; फासले कॉ; ७70५95 ४7०७०३ 9
शते कका 1५)
२१४० हिंदूंचे समाजर'चनाशास्त्र
घरळेली आहे ती अशी को सा दोनरी समाजांमध्ये स्त्रियांची सुपीकता
सारखीच असते. परंतु ती गोए॒ खरी नार्टी. वयाच्या वाढीबरोबरच
- रित्रयांची सुपीकताही कमी होत जाते. पंघरापासून ते वीसपर्यंत हाच आयु-
घ्याचा टप्पा स्त्रीच्या बाबतींत जास्त फलप्रद असतो. म्हणजे मूलतःच
उशीरां विवाह करणाऱ्या खरिया जास्त नापीक असतात. रानटी युरोपिअन
समाजांत बरेचसे स्रीपुरष अविवाहित रहातात. जे लभ करतात ते बस्चसे
उर्षीरां करतात. परंतु या वाढत्या वयाचा स्रीपिंडावर फारच बाईट
परिणाम होतो. समजा; एकाद्या स्ीरनें तिसाव्या वर्षी विवाह केला, तर
गणित करून असें दिसून येते कीं, तिने विसाव्या वर्षी विवाह केला असता
तर तिला जी संतती झाली असती त्याच्या अडतीस टक्के इतकीच संतती
आतां तिळा होऊं शकेल. तोच विवाह तिर्गे पसतिसाव्या वर्षी केला तर
फक्त एकोणीस टेल्च संतती होईळ. पुरुपांची प्रजोत्पादक शक्ति पुष्कळ
काळपर्यंत रहाते. परंतु पुरूषाच्या विवाहकालाचा देखील लोकसंख्येवर
परिणाम झाल्याशिवाय रहात नाहीं. कारण कीं, पुरुपाऱ्चे विवाहार्चे वय
बाढत चालळें महणजे स्त्रीचे विवाहाचे वय देस्ीळ वाढते. साधारणतः
ऱचवतीस ते चव्वेचाळीस या वयाच्या उमरीतील पुरुष, प्रथम वर असल्यास
साधारणतः आपल्याहून दहा वर्षे लहान अद्या स्त्रीशी विवाह करील;
आणि त्यांच्या ख्रियांचे वय थस्न २ णित केल्यास अद्या पुरुपांना जी
संतती होईल ती विसाव्या न' ह. लश करणार्या पुरुषांच्या द होटल. हा
विचार संख्येच्या दाटीने शाळा; शुणात दृष्टीने पुळे निर््वार करू.
वरील 'चर्शीचा निष्क असा निनो की, रोण्याप्रमाण बिघडू गये अस
वाटत असल्यास, नेगवगळ्या गटाऱ्ती सधीकाता, स्त्रियांची बसानुख्प सुपी-
कता वगेरे गोष्टींचा विचार मुर्यास, जगजशी कोणत्याही वगीऱयी सामाजिक
लायकी जास्त, तसतरो स्रोथिवादा 2] घय कमी होत. जावयास पाहिजे.
सर्व वगामर्थ्ये जर सारखे वय ठेवळं, तर खालील वगाऱ्यी संख्या प्रमाणा-
बाहेर वाटू न देण्याला कांही तरी बाह्य सामाजिक युक्त्या योजस्या
पाहिजेत. नादी. तर समाजाम स हीन आणि उत्तम अश्या दोनही गटांच्या
'दवदतहपतशपेम्भमरक
"११ फ्रॅन्लळता ३, छा 111१ 9100 8611४ १ क ६७४ | 19091080
२ जशा७0 0९07१ ल॑ हृषणणाला जि. 2. 1 ४1:10: ४
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र अ ३४९
संख्यांच्या प्रमाणामध्ये वेपम्य उत्पन्न झाल्याशिवाय रहाणार नाहीं. * द्या
घरमका मूळ दे? वगैरे सर्व गोष्टी खऱ्या असतील, परंतु त्यांचे समाजशास्त्रांत
कोणतें कार्ये आहे याचें दिग्दर्शन आम्ही पूर्वीच केळें आहे. दिंदू समाज-
शास्त्रशांनी-म्हणजे स्मृतिकारांनीं-या भानगडीचा सर्वथा विचार केळेला
दिसतो. म्हणून आज सुधारणा करावयाचची ती स्मृतिग्रंथ जाळून नव्हे तर
स्या तत्त्वांचे पुनरुजीवन करून होय !
लेवणिकांमर्थ्ये उपनयनकाळ आणि विवाहकाळ या दोहोंमध्ये एक
तऱ्हेनची सांगड घाळून दिलेली दिसते. उपनयनकालापासून कमीत कमी
कारा व्पीनीं बिवाह्काल येतो. मनु म्हणतो,
वेद'मधीत्य बेदौ वा वेदान् वापि यथाक्रमम् ।
अविप्छ्सत्रशचर्या ग्हस्थाश्रममाचरेत् ।
उंपनयनकालार्ची 'वभशास्त्रकार पुढीलप्रमाणे व्यवस्था करतात :
८ राभांएमेटव्दे कुर्बीत त्राह्मणस्योपनायनम् ।
गर्भादेकादशे राजः गर्माच द्वादश विशाः |
ब्रदाव्येस कामस्थ काथ विप्रस्य पंचभे ।
राशी बलाथिनः प्रष्ठे वेश्यस्येहाथिनोष्एमे ।।
आपोडशाद्राहणस्य सावित्री नातिवतेते !
आद्वार्बिशात्क्तत्रबंधोः आवचतुविशतेबिंशः ।
अतउध्ये तरयोडप्येते यथाकाळमसंस्कृताः ।
साविलीपतिताम्रात्या भवेल्यायेविग्दिताः ॥
या 'छोकांत ग्रथित केलेल्या तत्त्वांवर मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, समाज-
शास्त्र या दृष्टीनें भाष्य करावयार्ये म्हटल्यास ग्रंथविस्तार जास्त होईल.
परंतु थोडक्यांत त्याचा विचार करूं. मांजीबेधनापासून ब्राह्मणाच्या सुलाच्या
मक्ष्यामक्ष्य, स्पर्शास्प्द्ये वगेरे गोष्टीवर नियंत्रणे बसू लागतात. ब्राह्मणाच्या
मुळाची मुंज आठव्या वर्षी करावी आणि त्याला त्राह्मणांतही श्रेष्ठ बनवा-
बयाऱचा असल्यास त्याची सुंज पांचव्या वषी करावी. सर्वेसाधारण क्षत्रिया'ची
१ मनुस्मृति.
__ जॉनन्क्येक दका
२१४२ | हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
मुंज अकराव्या वर्षी करावी, परंतु त्यांतल्या त्यांत तेजस्वी होण्याची इच्छा
करणाऱ्या क्षलियाऱची सुंज सहाव्या वर्षा करावी. या वचनांशीं बरय्रांड
रसेलच्या शास्त्रीय पद्धतीच्या समाजामध्ये शिक्षणाकरितां विद्याथ्यींची निवड
कशी करणें इष्ट आहे त्या पद्धतीशी तुलना करून पहावी. रेळे म्हणतो,
सत्ताधीश वगामध्ये ज्या विद्याथ्यीचा अंतभाव व्हावयाच्चा असेल, त्यांना
अतिशय वेगळें शिक्षण दिळें जाईल. त्यांपैकीं कांहींची निवड जन्मापूर्वी,
कांहीची जन्मापासून पहिल्या तीन वषोत आणि थोड्यांची तीन ते. सहा
वर्षेपयेत अशी तीन तऱ्हांनी केळी जाईल. त्यांचा आहार हा माता-
पित्यांच्या अमिरचचीवर अवलंबून ठेवतां येणार नाहीं. ' रसेलचे म्हणणे
आणि स्मृतींच्या चालीरिती या इतक्या तंतोतंत काँ जमतात ! येथें दोघेही
शास्त्राला धरून बोळत आहेत. पुन्हां सवे समाजाचे शिक्षण एकरूप असावे
ही गोष्ट स्मतिकारांनाही मान्य नाही. त्याप्रमाणेंच शास्त्रबाद्धि अशा रसेळलाहि
मान्य नाहीं, स्मृतिकारांनीं लौकिक (8७००1७1 ), वैदिक ( ७8०७0० )
आणि आध्यात्मिक ( ७517100७81 ) असे शिक्षणाचे तीन विभाग केलेले
आहिते. पैकीं लौकिक एशीक्षण सवोना, वेदिक शिक्षण थोड्यांना आणि
आध्यात्मिक शिक्षण जो घेऊं शकेळ त्याला अशी हिंदु समाजाची परंपरा
आहे. स्सेळे म्हणतो, “ शास्त्रीय समाजामध्ये बहुतेक सर्व शास्त्रीय ज्ञान
बहुजनसमाजापासून गुस ठेविळें जाईल. शोधक असा जो मिक्षुकवगे
( 0706119 01388 ) त्याच्याकरितां हें ज्ञान राखून ठेवलें जाईल. या
वगोमध्ये बुद्धि आणि संघनिष्ठा ह्या दोन गुणांना मोठा मान मिळेल,
कोठल्याही शास्त्रीय तत्वावर उभारठेल्या समाजांत ज्ञानाची व्यवस्था अशीच
करावयाची असते आणि तशीच ती मनुने केळी तर मनु शास्रज्ञ ठरतो
किंवा पक्षपाती ठरतो हें पहावयास कांही कोणी पॉडेत नको.
असो. समाजरास्त्रदृष्टया रिक्षणा'चे इतकें उत्तम वय आणि इतकी उत्तम
पद्धति आज जे गाडीभर ग्रंथ त्या शास्त्रावर प्रसिद्ध होत आहेत त्यांमध्ये
कोठें केलेली आमच्या आढळांत नाही. आपला मुख्य मुद्दा असा आहे
१ उलळीठ ००0००८ ७१ छेशा ०0 13850)
२ मनुस्माते-
३ इलशापयीठ ००० ७४ उगे 180५501,
ह िरिहििब रु डडबाबबथाआखासखमख््व बबन अ ३३२३
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र ३४४
कीं, गौजीबेधनाचें वय हें विवाहाच्या बयाशीं निगडित असते. अ व्ययन-
काळ कमीत कमी बारा वर्षे धरल्यास सर्य-
५८ स्रीविवाहाचें वय ॒ साधारण ब्राह्मण सुलाचा विवाह वोस
क्षत्रियाचा तेवीस आणि वेश्याचा चोवीस
या वर्षी होईल. अशा तर्हेने पुरुषाचा विवाहकाळ नियंत्रित केल्यानंतर
कॅन्यांच्या विवाहाचा काळ कोणता असावा या विचाराकडे स्मतिकार वळले
पुरुषाच्या विवाहाचा किमान काळ सांगितला, ज्यास्तींत जास्त मयो दा
सांगितली नाहीं; परंतु स्त्रीचे बाबतींत किमान काल न सांगतां जास्तीत
जास्त मयादा सांगितली. दोन्ही पिंडांचा पद्धतशीर विचार करून ठर-
बिळेली ही पद्तात देखील कांही आधुनिकांना पक्षपाताची वाटते हे स्मति-
कोरांख दुदव होय.
स्त्रीविबाहाचा प्रश्न स्मृतिकारांनीं निसर्गावर सोपवून दिळा आहे. आर्य
शास्त्रकारांनी या बाबतीत आपल्या विपयाबर केवळ प्रभुत्व दाखविळें आहे
टी शोर्ट पुढील 'तर्चबरून सट्ज लक्षांत थेईल. त्यांचा मुख्य दंडक म्हणजे
" प्रदान प्राय्ताः ' म्हणजे स्या कडतुसति होण्याचे पूर्वा केव्हां तरी तिचा
विवाद शाळा पाटिओ, संमतिवय ( एज ऑफ कन्संट ) कमिटीने आपल्या
अहवालात कतुपास हा कशाची निदरशाक आहे या बाबतीत जी अशास्त्रीय,
भ्रामक आणि खोडसाळ विधाने केलीं आहेत त्या सवीचा परामषे येथें
घेर्णे शकय नार्ही. येथे एवढेंच सांगावयाचे की, कडतुप्राति ही स्त्रीचे उत्पादक
पिंड ( हातातेन ) कार्यक्षम झाळे असें स्पष्ट दर्शविणारे चिन्ह निसर्गाने
लावून दिर्ले आहे. त्याचा सुरिक्षित अर्थ कांदींही होत असला तरी इंद्रिय-
शास्त्रोस अर्थ आम्ही वर सांगिवला तोःच आहे. या बाबतीत बादविवादांत
"उंभीचच मोठमोर्ठी नांवें दडपण्याचे कारण नाहीं. ब्ठेचर बेल कांहीं म्हणो
अगर फेअर फेळ काटी म्हणो. सृष्टी कांहीं तसे म्हणत नाहीं. सृष्टीचे नियम
समाजाला मिळते करून घ्यावे, हा नियम ठाऊक असल्याकारणाने स्मृति-
कारांनी कांहीं ठिकाणी अवबादही पण सांगितलेले आहेत. आम्हीं पूर्वी
सांगितलंच आहे की, पुरुपर्पिडाची उत्पादनशक्ति स्त्रीपिंडाच्या उत्पादन-
शक्तीपेक्षां फार जास्त काळ रहाते. म्हणून पुरुषाला ब्रह्मचर्य सांगावयाचे
करक कळ
घव
व अ
१ ला ७. णात 0०. (जाता (णात 1.९0
३४४ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
स्थरोला नाहीं. याला इतरही दुसरीं कारणे आहेत त्यांचा खुलासा यथावकाश
ऱ्चर्चेत येईलच. स्रीला कतप्रात्ति झाल्यापासून शक्य तितक्या लवकर जर
उंतिची क्तुशांती झाळी नाहीं तर तिच्या शारीर आणि मानस पिंडांतन
सुधारणाऱ्या विकृति होतात, असे डॉ. नॉर्मन' हेअर म्हणतो. स्त्रीपिंडांचे
कहतुप्रातीचें बय हिंदुस्थानसारख्या अफाट देशांत सांगणे शक्य नाहीं, आणि
जहतुप्रात्तीबरोबर तर छवतुद्यांती झालीच पाहिजे; म्हणून विवाहाचे वय त्या
काळापूर्वी केव्हां तरी ठेवावयास पाहिजे. परतु तत्पूर्वी केव्हां तरी त्या मुलांचा
सहवास ( आज सहवासोत्तर विवाहांत सहवास शब्द वापरतात त्या अथान
नव्हे ) व्हावयास पाहिजे, म्हणून वयपरत्वे
अष्टव्षा भवेत्कन्या नववर्षातु रोहिणी ।
दरावर्षा भवेद्रोरी अत उध्वे रजस्वला ।॥
अशी व्यवस्था सांगितली. या नियमाने व्यवस्था झाल्यास अलोकिक शुभ
फळ आणि न झाल्यास अलौकिक अश्लुभफळ लावून दिलें.
यावरून दिसून येईळ की, आये विवाहपद्धतींत उपभोगपूवे सहवास
आहि. आपण सुद्िक्षित झाल्यामुळें, हिंदूंची मूळ पर्त सोडून आणि दडपून
दिळेली पद्धति हीच मूळ पद्धति आहे असे सांगून त्याची लालभडक आगर-
करी वर्णने सुरू झाली. या ज्या टीका होऊं लागल्या त्यांमध्ये फ्राईड
प्रणीत मानसशास्त्रीय पदात अगर पावलाव आणि डॉ. वाटसनप्रणीत
मानसशास्त्रीय पद्धति या दोहोंचाही कोठेंच गंध नव्हता. पूर्वीच्या कपीचे
नियम पाहिले तर ते स्वतःचे वतन आचारप्रधान ( 0० राप )
पद्धतीने नियंत्रित करीत आणि ज्यांच्यावर परिणाम घडवून आणावयाचा
त्यांचा मनःपरथक्करण शास्त्राने अभ्यास करीत. त्यांनी दिलेले स्त्रीविवाहार्चे
वय सर्वदृष्ट्या कसे बरोबर आहे ते आतां दाखवावयाचे. हिंदु पद्धती-.
प्रमाणे उत्तमकाळीं विवाह केल्यास त्यांत पांच वर्षे तरी उपभोगपूर्वे सह्-
वास होतो. दोनही पद्धतींत जर सहवास आहे तर मग भ्रष्ठ पद्धाति कोणती १
आज सुधारक म्हणतात तजी कहतुप्रा्तीनेतर सहवासाऱयी अगर क्रतुप्रासी-
यूर्वे सहवासाची १ सुशिक्षित लोकांचे म्हणणें असें की, आठपासून बारा बर्षा-
121000 या 000 ची
१ एपपा७ र ०७0७० 0४ पळणे तिछाा€,
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र ३४५
पर्यंत कन्येला विवाह या कल्पनेचे ज्ञान तें काय असतें १ रा. आगरकरांनी
उत्कट प्रेमाने एकमेकांकडे घांब घेणारी वधूवर आणि त्यांच्या काळीं विवा-
हित झालेली लहान हिंदु पोर यांच्या भावनांत एक तऱ्हेचा दांडगा विरोध
दाखविला आहे. असे विरोध दाखविणे हें वाळूसयांत ठीक दिसेल. परंतु
विवाऱासारख्या सर्वेच जीवजाताला व्यापून राहिलेल्या विषयामध्ये तो
नव्बळ पोरकटपणा आहे, ही गोष्ट त्या महान् पंडिताच्या कधीही लक्षांत
आली नाहीं. अद्या तम्हे ची वर्णने करून अज्ञानयुक्त स्थिदीपेक्षां ज्ञानयुक्त
स्थिति बरी असे त्यांना दराोवावथाचे होतें. आतां या सिद्धांतामध्ये मूळ जी
गृहीत कृत्ये धघरळी आहेत तीं विशद करू
मसृष्यार्ने जी जी प्रक्रिया समाजांत करावयाची त्या त्या प्रक्रियेबद्दलचे ज्ञान
त्या व्यक्तीस असावयास पाहिजे. हा सवेसाधारण ग्रहीत धरलेला सिद्धांत
तो आयुष्याच्या इतर अंगांना ळावून पहावयास हेच पंडित तयार होतील ,
अभे आम्हांला वाटत नादी. परंतु दहा सवेसाधारण मुद्दा आम्ही प्रस्तुत ग्रंथांतून
थोडासा रष्टिआाड ठेवता. आणि आठ ते बारा वर्षापर्यंतच्या सहवासार््चा
विमयार करती. मानसजागयश्ता आर्केड अँडलर म्हणतो, “ सवसाघारण
विदाणावरोबर डगदी बाळपणापासूनच (०ीए खाते७००१ ) कास-
निकारान्या बाबतीत ध्येश्रात्मक शिक्षण द्यावयास पाहिजे. ते शिक्षण क्रतु-
काळापर्यैत मिळावयास पाहिजे. त्या शिक्षयाचे ध्येय विवाह करून कुटुंब
स्थापन करणें हेंच शुद्ध कामपूर्तर्चि ( ॥०प१ा8चा 8७७४801100 ) लक्षण
आहे असे असावयास पाहिजे. मानवाची काम आणि विवाह या बाबतीत
सख्य मिळविण्याची लायकी अगर नालायकी अगर प्रवृत्ति आयुष्याच्या या
[थमिक काळांत आपल्या जोडीदाराबद्दलची ज्या तऱ्हेची कल्पना केली
मेळ त्या कल्पनेवर अवलंबून आहे असें दिसून येते ' या जोडीदारविष-
यक कल्पना तयार होण्याच्या काळांतःच प्रत्यक्ष जोडीदार जर दिळा तर
व्या जोडीदारावर्च मनाजे एकीकरण होऊन मनाच्या कल्पना आणि
त्यक्ष स्थिति यांच्यामध्ये कमी वेपम्य होण्याचा जास्त संमव आहे. ध्येय
तिद्ध झाल्यानंतर तदाकार व्यक्ति सांपडरणे तितकें सोपे नाही
१ पेत जण १ा१९७ट प 78. ४01607.
२ 10०00०७ 01 ०० ते 0०000. ॥७॥७०.७३ 0४ 2७०1०0४,
३१४६ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
८ निज हृदय निवासी काय बाहेर आला ।
म्हणउनि दमयंती पाहतां हर्ष झाला | ?
अशी व्यवस्था जर कोणत्याही समाजशास्त्र्याला उत्पन्न करतां आली तर तो
समाज जास्त सुखी होणार नाहीं काय १ आज ज्या युरोपियन संस्कृतीची
इतकी स्तुतिस्तोर्ते ऐकूं येतात त्या संस्कृतीची स्थिति या बाबतींत फारशी
चांगळी नाहीं : “ बहुतेके सर्व लोकांची कामपूर्ति असमाधानकारक आहे ”
तीच चुकोऱची समाजरचना आपल्याकडे उत्पन्न केल्यास तेच परिणाम
होतीळ ही गोष्ट सांगण्याला कांही कोणा ज्योतिषाची जरूरी नाहीं.
म्हणून विवाहसंस्कार हा स्त्रीचा मोंजीबंधन संस्कार आहे म्हणजे विद्या-
ग्रहणाचा काळ आहे असे आमचे मत आहे, ते स्मृतिशास्त्रांना धरूनच आहेः.
वेवाहिको बिधिः स्त्रागां औपनायनिकः स्मृतः ।
पतिसेवा गुरौ वासो ग्हार्योडयिपीरक्रिया ।॥
स्त्रीचा विवाहविधि हाच उपनयनविधीऱचे जागी जाणावा. म्हणजे उपनयना -
नेतर पुरुषाने जे जे आचार करावयाचे तत्सहदा आचार स्त्रीनेही करावयास
पाहिजेत, कारण “पतिरेको गुरुः स्त्रीणां |” सुलगा गुर्झुश्रूषा करणार, मुलगी
पतिशुश्रूषा करणार. सुलगा वेदाध्ययन करणार, मुलगी ग्रहकृत्यांमध्ये दक्ष
होणार, मुलगा यज्ञप्रक्रिया शिकणार, सुलगी ग्रहकत्ये शिकत रहाणार. या
स्थितींत विवाहसंस्था स्थिर होईल असे आमचे मत आहे. येथें दोघांदी
व्यक्तींचे बाबतींत, सुख्यतः स्त्रीचे बाबतींत मनार्चे एकीकरण, जो मनुष्य
पति होणार त्याचे ठायीं केलें गेल्यामुळें आणि तिच्या अंतःकरणार्चा व्येय-
रूप पुरुष तोच ठरल्यामुळे आणि,
अपत्ये धर्मकायाणि शुश्रूषा रतिसत्तमा ।
दाराधीनः तथा स्वर्गः पितृणामात्मनः च ह ॥
भे चट
अशी स्थिति असल्याकारणानें बालविवाह हा सर्व सुखासमाधानाचे एकच
एक साधन आहे असें दिसून येईल. मनुवाक््याचा विचार केल्यास पुढल्या
- ९ रघुनाथपंडित.
२ 01 6वेएळ ० ७४ एग /७त 1005501.
रे मनुस्म ते.
हिंदूर्चे समाजरचनाशास्त्र ३४७-
पिढीची सुमजा पारलोकिक धमकारय व्यावहारिक कामाने थकलेल्या १
मनार्चे विनोदन, उत्तम रतिसुख, फार काय सांगावे, आपला आणि पित-
रांचा स्वर्ग हा देखील- या सर्वे गोष्टी पत्नीच्या आधीन असतात. ही सर्व
स्थिति मानसशास्त्रदृष्ट्या विचार करून आणि शारीररपिंडाचा विचार करून
साधारणतः आठ ते बारा य़ा वयांत स्त्रोविवाह केळा असतां घडन येईल
असे आमचे स्पष्ट मत आहे. आतां ही गोष्ट प्रसिद्ध आहे कीं, जगाच्या
आरंभापासून असा कोणताही काळ दाखवितां येणार नाहीं कों, ज्यामध्ये
संस्कृति आणि कामविकार यांच्यामध्ये मुळीच संबंध नव्हता. संस्कृतीच्या
मुळाशी कामविपयक सुखदःखेचच असतात. सामाजिक मनधष्याचीं सवे झल्ये
कामविकाराशी निगडित असतात असे म्हणणारे लेखक केग्प आणि श्रोडर
यांचीं मते एकामन्तिक म्हणून सोडून दिलीं तरी कामविकाराचे प्रत्यक्षीकरण
मनुष्याच्या प्रत्येक कृतीत होतें यांत शका नाही. मग तो कामविकारच
अर समाजामध्ये आवरला गेला, त्या कामा[चीचच जर समाजांत सुव्यवस्था
ळागळी तर त्या समाजांतील व्यक्ती अर्थातच जास्त सुखी होतील, अली-
कड पुष्कळ पंडितांकडन कळेची आणि वाड्य़याची वाढ होणें हे एक
तीच्या घेणलाने लक्षण सांगितळे जाते. असली विधाने ऐकली म्हणजे
संथ समाजाच्या मनोवरत्तीयी पहाणी (08४००-१॥७1988) करावयास
पाहिजे किंवा काय अद्ली अंधुक शेका आमच्या मनाला येऊं लागते.
कळाकौरल्य आणि वाळा यांचा कामविकाराशीं झसलेला संबंध लक्षांत
घेतां कलाकोराल्याची वाढ होणें म्हणजे त्या समाजांत कामविकाराचची ऐहिक .
पूर्ति होत नसल्याचे लक्षण आहे. ब्लॉक म्हणतो, “ मनुष्याच्या नैसर्गिक
कामविकाराच्या पूर्वीला अडथळा ' झाला म्हणजे त्या पूर्तीच्या ठिकाणी
कारी तरी बदला उस्सनन करणे हच मनुष्य उत्पन्न करीत असलेल्या
कल्पनामय जगा कार्य ( एओळािलड हठ खी पळ ७्ागात ) आहे
येथपर्यंत खीपरुपांच्या वेसक्तिक सुखांचा विचार झाला. पुढें स्रीपुरषांच्या
सामाजिक नीतीच्या दृष्टीने म्हणजे व्यमिचारफेळावाच्या दृष्टीनें वयाचची
कल्पना कशी काय बसते तें पाहू.
आपण असे ग्रहीत धरूं की, आपण सवं श्री. हरबिलास सारडा यानी
वटा-कब ७00 ककरण
। १ ७७३७७] जनता पत ७ ७४ ठण
१४८ हिंदचे समाजरचनाशास्त्र
पीस करून घेतलेला कायदा पाळावयास तयार आहोंत. म्हणजे अर्थातच
हिंदुस्थानांत तरी विवाह क्रतुप्रातीनंतरच होणार. परंतु विवाहाचे बय कितीच्या
पढें असावें असा कांही निर्वेध नसल्यामुळें विवाह त्रब्तुप्रासीपासून तों
विटाळ जाईपर्यंत कोणत्या तरी काळांत होणार. त्याऱचा-म्हणजे विवाहाच्या
काला*चा-रतिसुखावर आणि म्हणून पुढें व्यमिचारावर काय परिणाम होतो
तो पाहूं. हिंदुस्थानांतील गणित उपलब्ध नसल्याकारणाने अमेरिकेतील
गणिताचे या बाबतींत काय मत आहे तें पाहूं. आम्ही हा एक सुद्दा पुढे
आणीत नसून अभ्यासाची पडति म्हणून त्याचा निदेश करीत आहोत
असाच पाहिजे तर त्याचा अर्थ समजावा. ठेखकांनीं स्रीच्या प्रथमसंभो-
गाच्या दृष्टीने बयाचची वर्गवारी केली आणि शैकडेवारीने रतिसुखा'ची प्राति
< रतिरतमा ) किती स्त्रियांना प्रात्त झाली हें दाखविळें आहे. ज्या
। स्त्रियांचा सोळा ते वीस या वयांत प्रथम पुरुषसंबंध झाला, त्यांपैकी शहैकडा
नेस्ट स्त्रियांना रतिसुखाच्या आत्यंतिक आनंदाची ( ०३9 ) प्राति
झालेली दिसून आली. ज्यांचा प्रथमसंबंध एकवीस ते पंचवीस या बयाच्या
दरम्यान झाला, त्यांपैकी कृंकडा बावन्न स्त्रियांना तो आनेद प्रास झाला,
ज्यांचा प्रथमसंबंध सव्वीस ते तीस या बयोखंडांत झाला, त्यांपैकी शैकडा
छप्पनांना ती स्थिति प्राप्त झाली आणि ज्यांचा तिशीच्या पुढें प्रथमसंबंध
झाला त्यांच्यापैकी अैकडा तेचाळीसांच्याच नशीबीं तें सुख लिहिलेले होते.
त्रतुपासि झाल्याबरोबर लवकरच म्हणजे हिंदुधर्सशास्त्राप्रमाणे दोन आट-
वड्यांतःच ज्यांचा संवेच झाला त्यांच्यामध्यें या सुखप्रातीचे प्रमाण काय
पडते हें सांगण्याचे साधन अमेरिकेंत सांपडत नाहीं. कारण अमेरिका सुधार-
केळी आहे. परंतु यावरून एक गोष्ट निष्पन्न होते ती अशी कीं, स्त्रीचा
: पिंड जसजसा निबर होत जाईल तसतशी त्या पिंडाची कामविकाराच्य!
पूतीची लायकीच कमी होत जाते. या असमाधानाच्या वृत्तीत, रक्ताच्या
असंतुष्ट चळवळींत आणि मनाच्या खळबळींत समाजाच्या अस्थिर वृत्तीचा
उद्य होतो. हीच स्थिति म्हणजे सुखाची वाढ अशीही गोष्ट एकादा सांगू
'छागेळ, परंतु त्यानें आम्ही मार्गे दिळेलीं गमकें लावून ती गोष्ट सिद्ध करा-
वयास पाहिजे.
हिंदूर्चे समाजरचनादास्त्र ३४९.
प्रजोत्पादनाला लायक झालेली स्री आणि पूर्ण वाढ झालेला
यांच्याबद्दलचा विचार करतां असे दिसून येतें कों, स्त्रीपिंडावर बाह्य
परिस्थितीचे परिणाम जास्त प्रमाणांत घडतात. जनावर कांही
सुशिक्षित नसतात व कामविकाराची पूर्ती समाजाच्या इष्टोीआड होऊन
करावी वगेरे शोध त्यांना लागलेले नसतात. त्यामुळें त्यांचं कार्य कोटेंही
चालू रहाते. त्या इत्याचा मानवी मनावर पुढील परिणाम होतो : * ते
असे रहस्य आहे कीं, त्याचें त्यांच्या अंतःकरणांत गूढ आणि गंभीर पडसाठ्
उमटू लागतात. अगदी अज्ञान आणि परोक्षमन्मथ अश्या मुलांमध्ये देखील
अस्फुट अशी कामवासना उद्दीतत होते. हा परिणाम मुलांच्यापेक्षां सुळीमध्ये
जास्त प्रमाणांत होतो असे दिसून येतें. असे हृश्य पाहिळें असतां पूर्ण वाढ :
झालेल्या स्त्रियांमध्ये देखील तेच परिणाम घडून येतात असें दिसतें. एक
दर्रीत सुखनुःखद अद्या स्पर्शाचा ( 5१ 0पाप5 ) स्त्रीपिंडिवर जास्त परि-
णाम होतो असं दिसते. हीच गोष्ट
पोश्वल्यात. वळव्ित्तातू च नेस्नेह्यात् चच विशेषतः | |
रक्षिता यत्नतोऱ्पीह मतृष्वेता विकुर्वते ।॥
एव स्वभाव शञात्वा5सां प्रजापातिनिसर्गजमू ।
परम यत्नमातिष्ठेत् पुरुषो रक्षणं प्रति ॥
या 'छोकांत मनूने सांगितली आहे. त्यांच्या शरीराचा आणि मनाचा
असा गुणच असेल तर त्यांच्या स्वतःच्याच सुखाकरितां त्यांना शाक्य तेवढे
विकत अशा बाह्य संस्कारापासून अलिप्त ठेवणेंच इष्ट आहे असें आम्हांला
वाटतं. यांत कांही त्यांना अस्वतंत्रता नाहीं तर त्यांच्या निसगैज स्वभा-
वाळा बळण लोवण्याचाऱच प्रयत्न आहे. म्हणून मनु म्हणतो,
पुरुपस्प़ स्त्रियाश्धेव धर्मे वत्मनि तिष्ठतोः ।
संयोगे विप्रथोगे "च घमान् वक्ष्यामि शाश्वतान् ।।
अस्वतत्रा: स्त्रिपः कार्याः पुरषेस्वेरदिवानिशम् ।
विषयेपुज सजन्त्याः संस्थाप्या आत्मनो वशे ॥
२ शि, हाळा85 ७४ (प४ 1260 ६प9958,
२ मसुरगूति.
पुरुण
अस्डळो शया याच्या
“पुढील समीकरणाने करीत असतो. सारखे हक--सवे सवलती-रित्रयांचे हक.
३५० हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
पिता रक्षति कोमारे भर्ता रक्षति योबने ।
रक्षन्ति स्थविरे पुलाः न स्त्री स्वातंतर्यमईति ॥
काळे5दाता पिता वाच्यो वाच्यश्चवानुपयन् पति
मृते भर्तारे पुत्रस्तु वाच्यो मातुररक्षिता ॥
वरील चर्चेवरून दिसून येईल कीं, मनूर्ने ख्रीरक्षणाची व्यवस्था अत्यंत
शास्त्रीय पद्धतीने केळेळी आहे. उळट, आज पहावें तों पिंडाच्या लायकीत
फरक असो, मानसिक घटनेंत फरक असो, कामविकाराच्या प्रत्यक्षीकर-
णांत फरक असो, सामाजिक कार्यात फरक असो, कांहींही असो, स्त्रीपुरुष
हे समान आहेत आणि त्यांना समान हक्क पाहिजेत असें म्हट्लेलें ऐकू
येते. समान हक्क म्हणजे तरी काय याचें वर्णन एक समाजशाखाचा अभ्या-
सक पुढीलप्रमाणें करतो : 'पत्नीचे हक-(१) पतीने उदरभरण केलें पाहिजे;
(२) पतीची मतें कश्लींही असलीं तरी त्यानें पत्नीला घराबाहेर काये कर-
ण्याची मोकळीक ठेविली पाहिजे, (२) आपलें निवासस्थान कोठें असावें
हं ठरविण्याचा हक, (४) आपले मित्र, स्नेही, सोबती घरी बोलावून नव-
ऱ्याच्या खर्चाने त्यांची बरदास्त ठेवण्याचा हक्क, (५) प्रजा उत्पन्न करावी
अगर करूं नये हे ठरविण्याचा हक, (६) घरकाम करण्याकरितां नवऱ्याच्या
खर्चार्ने नोकर ठेवण्याचा हक, (७) स्वतःपुरती स्वतःची मालकी म्हणजे
वहराः कामपूर्ति हे विवाहाचे अंग नाहीं असे मानण्याचा हक्क आणि
(८) सर्वसाधारण चष्टन एकूणएक बाबतींत पूर्ण स्वातंत्र्य. पतीचे
एकही नाहीं. ? या बाबतींत आम्ही भाष्य करीत नाहीं. यालाच जर
स्त्रीपुरुषांचे समान हक्क असे म्हणावयाचे असेल तर समान या शब्दाचा
अर्थ तरी बदलावयास पाहिजे. न्यायाधीश सर एडवड परी म्हणतो,
: स्त्रियांना जर कायद्यांत सारखे हक्क मिळाळे आहेत तर त्यांनीं निव्वळ
स्त्री म्हणून पूर्वी दिल्या गेलेल्या सवळती आतां हक्क म्हणून तशाच राखून
वणे हें त्यांच्या दजाला लांछनास्पद आहे. ' आम्ही या स्थितीचे वणन
२ ००७ 90 5०ला७ए 0४ ॥७५॥ढट 838700, |
२ एप) 562 0४ (2907260 ७१॥1(00690.
३ (७) 6000७ 109 12681 17026.
हिंदूचे समाजरचनाशास्त्र २५१
वरीळ चर्चेवरून स्त्रियांना हिंदू समाजांत मिळणारे हक हे स्त्रिया
पाश्चात्य समाजांत जे हक आज मागत आहेत त्यापेक्षां समाजाला जास्त
हितावह्द आहेत हें दिसून येईल.
लोकसंख्या आणि पुढीळ पिढी या दृष्टीनें विचार करूं. लोकसंख्या
आहे इतकीच रहावयाची असल्यास आजच्या विवाहित दांपत्याने निदान
दोन तरी कार्यकर्ती, पूर्ण वाढलेली सुळें पुढीळ पिढीत ठेवावयास पाहिजेत.
म्हणजे या दांपत्याची दोन मुर्क तरी निदान वीस वर्घाच्या-अगर आजचे
सुशिक्षितांचे प्रमाण मानल्यास तीस वर्षाच्या-तरी पुढें पर्येत जगावयास
पाहिजेत. नुसतें दोन सुळें जगलीं पाहिजेत असेंही म्हणन काम भागत
नाहीं. दोन सुलगेच जगळे तर पुढील पिढीत माता रहात नाहीत आणि
मातिशिवाय प्रजा वाढविण्याची युक्ति अजून सांपडळेली नाही ( या बाब-
तात शास्त्रशांच्या काय खटपटी चालल्या आहेत, ऑक्टोजेनेसिस म्हणजे
काय़ वगेरे सर्व गोष्टींची जिज्ञासूंनी जरूर माहिती करून' घ्यावी ). म्हणून
या पिढीतील एका मातेच्या ठिकार्णी पुढील पिढींत एक माता तरी शिल्लक
रद्दावयास पाहिजे. त्या नव्या मातेची प्रजोत्पादनाची शक्ति तिच्या मातेच्या
दोस ट्लकीच असावयास पाहिजे. तरच लोकसंख्या असेल तेथे स्थिर
राद्दील. माता अगर त्यांची प्रजोत्पादक शक्ति यांपैकी एकही यत्किंचित
कमी झाल्यास लोकसंख्या घटू लागेल. जास्त झाल्यास वाहूं लागेल, पुन्हां
वेगबेगळ्या थरांची वेगवेगळी शक्ति विःचारांत व्यावयाची असल्याकारणार्ने
एकंदर समाजाचा गटाने विचार करतां येणार नाहीं.
प्रथमतः सर्वसाधारण मनुष्यप्राण्यामध्यें संततीची संख्या तरी किती होते
याचा विचार करूं. असे दिसून आलें कीं, सेहेचाळीस वर्षेपर्येत जग-
ठल्या आणि लोकसंख्येची खैचाखेच नसलेल्या देशांत रहाणाऱ्या १०,२७६
ख्ियांचा विचार केला असतां त्यांच्यामध्ये निसंतानापासून तों तीसपर्यंत
संतती होण्याच्या सवे तऱ्हा दिसून येतात. हिंदुस्थानासारख्या' आधींच
्येचार्खेंच झालेल्या राष्ट्रांत जननसंख्या आपल्या मर्जीनुरू्प वाढवितां येत
१ ७७ इलं00०0 छा0ते. एप ७73. 5, 38. पढातेळाळ.
२ (खाली 0009 ७0 5891600100 100 क. एडलाटा',
ये 1०० पो वे0१लळा णणठाळ ७४.७0 उघपा0ते8ा'$.
2 धनननन्न््ल
३१५२ हिंदूंचे समाजर'चनाशास्त्र
नाहीं. वर सांगितलेल्या स्त्रियांपैकी दहा टक्के पूर्ण नापीक ठरल्या. हिंदु-
स्थानांत' सहा टक्के नापीक ठरतात. एकंदरीने पहातां चवदाच्या वर
कोणाही स्त्रीला संतती झाली नाहीं. एकीला एकवीस, एकीला बावीस
एकीला चोवीस आणि एकीला तीस इतकी संतती झाली. या चार
स्त्रियांची प्रकृति बिघडली होती किंवा काय त्यासंबंधी संततिनियमन-
वाल्यांनीं माहिती काढून जाहीर करावी, सवात जास्त संख्या सात अगर
आठ मुलें होणाऱ्या स्त्रियांची होती. म्हणजे सर्वसाधारण गणितागत पद्ध-
तीची माहिती असलेला मनुष्य सहज सांगेल कीं, सरासरी संख्या कोठें
तरी साताच्या जवळ पडेल, अगदीं बरोबर सरासरी ६.१९ बसली. यां-
पैकीं देखील ज्यांना सहा, सात, आठ, नऊ मुले झालीं त्या तीस टक्के
असून देखील त्यांनीं पन्नास टक्केच्या वर संतती पैदा केली. विवाहितांचे हे .
प्रमाण झालें. बरीच विवाहयोग्य लोकसंख्या जर अविवाहित राहील तर
त्यांचीही जागा विवाहितांनींच भरून काढावयास पाहिजे म्हणून किती
लोकसंख्या अविवाहित रहाते त्यांचे प्रमाण काढलें पाहिजे. आतां युरोपां-
तील सुधारलेल्या देशांतील जीवनदाक्ति पहावयाची तर सर्वसाधारणतः
वीस वर्षापर्यत पाऊण हिस्सा संख्या शिलक रहाते. 'विबाहित
पुरुष सर्वसाधारण ४८ टक्के असतात. हीं सर्व प्रमाणे घेतलीं असतां एव-
ढ्याच संतंतीवर लोकसंख्या जगवून ठेवणे शक्य आहे काय याचा समाज-
सुधारकांनी विचार करावयास पाहिजे. कोणती कन्या सुप्रज आणि कोणती
अप्रज याऱयी साधारण कल्पना असली तरीही नक्की कोणाचीच प्रजोत्पादन-
शक्ति सांगर्गे राकय नसल्यामुळें सुधारणेच्या भानगडींत जर अधी पजा
भरून काढणाऱ्या स्त्रियाच सांपडल्या तर लोकसंख्या कायम राहील काय १
म्हणून लोकसंख्या या दृष्टीनेंच विचार केला तरी प्रत्येक विवाहयोग्य स्त्रीचा
विवाह झालाऱच पाहिजे आणि आम्हीं वर दिलेल्या कारणाकरितां तो योग्य
वेळीं व्हावयास पाहिजे
प्रजोत्पादक शाक्ति उत्तम कोणत्या काळांत असते याऱ्चा विचार गणि-
ताने करण्याची पद्धति बरीच अवघड आहे. आम्हीं पुढें दिलेल्या सिद्धां-
२ 66580५ 9 11158 1931,
हिंदूच समाजरचनाशास्त्र २५३
ताच्या पुष्टथथे करावयाच्या गणिताची पद्धति. आम्ही गुरुवर्य र. पु. परांजपे
अगर माझे मित्र गणपतराव महाजनी यांना देण्यास तयार आहोंत व ते
गणित करून जे उत्तर काढतील ते उत्तर आम्हांला मान्य आहे. "गाणिध-
तार्ने पाहिलें तर ज्या ससाजामध्ये कतुप्रात्तीबरोबर अगर त्यानंतर थोडक्याच
काळांत विवाह होतात त्या संमाजांतीळ उत्कृष्ट प्रजोत्पादनाच्या लायकीचे
वय ( प्ए०पडॉनिएठ ए१1पल )बाराच्या पुढे पडल्यास मला आरश्चये
वाटल्याशेवाय रहाणार नाहीं.” पुन्हा बारा या वयाचा इतर कांही
गोष्टींशींही संब्रय आहे. “ बारा वर्षांच्या वयाच्या सुमारास ख्ियांच्या
मानस पिंडांत एकदम क्रांति झाळेली दिसते; ती मुलांचे बाबतींत आणखी
एकदोन वर्षे होत नाही ? ह्यालाच कतुप्राक् कतुमतीत्ब म्हणतात. अंतः-
रजो भवति तेषां प्रनसोदुंबराप्वित् ', ' दरावर्षा भवेहोरी अत उध्बे
रजस्वला * वरील वाक्यावरून तीच गोष्ट प्रवीत होते. शारीरशासत्र आणि
मानसशाखरष्टया समायव्यवस्था सुद्ध रहाबयाची असल्यास कन्यांचे विवाह
ने ]ुप्राववालीच व्हावयास पाटिजेत असन्च दियून येईल
अत्टीक 2 प्रात टात. अरालळळी विवारविपयक कल्पना पाहिली. तर
येक ति, प्रवक कुलब, प्रलक जात यांची बेजबाबदारपणाकडे जास्त
आर्त प्रशा दोत पाळली आहे अस दिसून येईल. चुकी झाली तर सुधारू
नये काय? असा प्रश्न कांदी ठोक विचारतात. चुकी झाल्यास सुधारावी या-
बहल टोकाचं नाही. परतु जास्त नुक््या कां होऊं लागल्या याव कारण
सांगाययास पाटिजे. आमच्या मठे दणीपेक्षां भावनांना जास्त कोल टिळा
जातो ह आहे. मागची ॥ पारदाप झाला पाटिज, ही जर गोए खरी
तर अनंत. गारी विनारांत घऊन त्यांचा निश्चय ठरविणाऱ्या बडीऱचा
पॅरिपीप घ्दाबयास पाट, ता गाट तितकीच खरी असं आम्हांला वाटते
जगाच्या रतिहासावा य पाटिळ गरात, भावनांनी दिळळ निणय आणि नदान
दिलेव निर्णय, यापकी कोणच्या निणयानी सतसाधारण सगाजाचे करल्पाण
कर्क जा ही गार साज समजत, राजकारणासारख्या ख्या विपयामधय
क ्िः १ तु क्र (1
५ (करक (कार त तप ळ्या, ४ 1६. 3. (5०101,
२ कक कूळ ळा एत 09ि' ४ ते - काळातील 1100010010,
हक] 10)
हूं. प. २२
नवा
कळक र
३५४ हिंदूचे समाजरचनाशात्र
स्वतःच्या आत्यांतिक भावनांचा पगडा बसण्याचे मुळींच कारण नाहीं, त्या-
मध्यें देखीळ सर्वसाधारण मनुष्य किती चुक्या करतो हें पाहिल्यानंतर ज्या
बाबतींत मनुष्याच्या सर्व भावनां आंघळेपणानें घांब घेण्याचा संभव जास्त,
अश्या विवाहासारख्या वाबतींत किती चुक्या होण्याचा संभव आहे, है
ज्याचें त्याने मनाशीं ठरवावे. या प्रश्नामध्ये कांहीं तरी मार्गदर्शक निश्चित
खुणा असल्याशिवाय निव्वळ व्यक्तीच्या मतावर हा प्रश्न सोपविणे ही चूक
आहे असें आम्हांला वाटतें. प्रेम-कोणीही कितीही गोडवे गाइळे तरी-मानवी
मनाचे एक वेड आहे म्हणून प्रेमावर विवाह अवलंबून ठेवतां येत नार्ही.
पुढें ते उत्पन्न होतेही आणि त्या वेळीं ते स्थिरस्वरूपार्चे असते. फोरिल
म्हणतो, “ कामविकारारचा पहिला तडाखा ओसरल्यावरच खरे व्येयख्प प्रेम
प्रतीत होत असतें. परंतु कामसंतर्पणाची इच्छा, स्त्रीपुरुषविषयक आपले-
पणाची भावना, मनुष्याची अधिकाराची अपेक्षा ( कारण बारीक सारीक
का असेना, कोंणत्या तरी बाबतींत अधिकार गाजविण्याची इच्छा असणे
हा साधारण मानवधम आहे ), कुटुंबे जीं संतातिरूपानेंच या जगावर रहा-
णार ती स्थापन करण्याची वासना, त्याकरितां आपला वारस असावा
अशी उत्कट अपेक्षा, त्या कुटुंबाकरितां द्रव्याजने आणि अश्या तऱ्हेने रात-
कैची शतकें आपली जाति मार्गे ठेवण्याचा आग्रह, हे सर्वे गुण विवाहाचे
_ अधिष्ठान होऊं शकतील, विवाह ह चंचल सृष्टीमध्ये समाजांना स्थिरी-
. करण देण्याचें एक प्रबळ साधन आहे. तोच हेतु नष्ट केल्यानंतर विवाहाऱ्चें
वा आ महा
कारणच उरत नाहीं. म्हणून पूर्वकालच्या विवाहामध्यें जीवना्थ कल्हाची,
धक्काधक्कीची, सर्वे जबाबदारी पुरुषवगीवर सोंपविळी होती आणि अशा तर्हेने
स्रीपुरुषामध्यें समानता आणलेली होती. कारण कीं, स्त्रीही पुरुषांचे अथो-
जनर्चि काम करूं शकेल. परंतु, पुरुष हा स्त्रीचे प्रजोत्पादनार्चे काम करू
शकणार नाहीं. स्त्री ही पुरुषाचा जर आर्थिक गुलाम असे मानळें, तर
पुरुष हा स्त्रीचा कौटुंबिक शुलळाम आहे. स्त्री जर पुरुषावर अन्नाकरितां
अवलंबून असेल, तर पुरुष स्त्रीवर प्रजेकारेतां अवलंबून नाहीं काय ! स्त्री-
: पुरुष हे असेच पूरक घटक रहाणार. म्हणून स्त्रीपुरुषांची समानता स्त्रियांनी
पुरुषांच्या धंद्यांत पडल्याने उत्पन्न होणार नाहीं असे आम्हांला वाटते. कारण
१ पूणा 5९३0०81 तृप७३ए०॥ 0४ पण,
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र ३५५
की, स्त्रियांना पुरुषांची सर्व कामे आणि शिवाय एक काम हें नेहर्मीच
रद्ाणार. म्हणून तर स्त्रियांना पुरुषामप्रमार्णेच्च निष्कळ खोडे बनविण्याचे आज
ग्रयत्न चाललेले आहेत.
विवाहाचे खरें खारस्य तो विवाह आमरण रहाण्यांतच आहे. कारण
भावना, मनोविकार, तात्कालिक लहरी या सवे अडचणींतून आपण हातांत
घेतळेळें काम तडीस नेण्याची-वाटेल तेवढे
५९ आमरण विवाह कष्ट सोसून अगर दुःख भोगून तडीस
नेण्याची-लायकी त्या दोन व्यक्तींत आहे
अर्स सिद्ध होते. या कारणाकरितांच स्थिर समाजामध्ये विवाहाला लायक
अश्या व्यक्ती निवडून त्यांचें बाळपणापासून पद्धतशीर शिक्षण करणें, हे कुटु
वांचे कार्य असून व्यक्तीकडे त्याचा संबंध पोहोःचत नसे. आज विवाह पुढे
ढकळावा असे म्हणणारा फांकडा तरूण दूरदर्शी दिसत असेल, परंतु आयु-
व्यांतीळ या. अत्यंत महत्त्वाच्या भागाला, जरूर असलेले जीव-
नाथ कलहाचे कष्ट सोसण्यास आपण असमर्थ आहोत, असा तो कबुली-
जवाबय देत असतो. शिक्षणाचे काळांत विवाह करून देणारी , आईंबापे,
नागळग उअभगर दृष्मिल कांही त्या वेळीं या ग्रहस्थाजवळ बायकोर्ची पोटगी
मागत नाहीत. परंलु पुढे तरी कितपत कष्ट करण्याची या सुशिक्षिताची
तयारी असते ? आमच्या मर्ते विवाहाचे बय वाढत जाणें हे जीवनाथे कल- .
हांत समाजाची लायकी कमी होत जाण्याचे स्पष्ट द्योतक आहे. विवाह
न करणारापेक्षां विवाह करून घटस्फोट मागणारा मनुष्य अगर मागणारी
स्त्री ही दोघेही विवाह न करणारापेक्षां जास्तच तिरस्करणीय ! कारण विवाह न
करणारा आपली नालायकी समजून स्वस्थ तरी बसतो, परंतु विवाह कर-
णारा स्वतःला लायक समजून पुढे नालायक ठरतो. मग आपली नालायकी
शांकण्याकरिता अभिरुचि, प्रेम, स्वभावांच्या ना जुळतेपणा वभेरे अनत कल्पना
पर्ढे मांडू लागतो. हेंच ते आधुनिक व्यक्तिस्वातंत्र्य, सांगण्याचा मदद
एवढाच की, सर्व ठिकाणी पाहिलें तर कोणत्याही व्येयाळा लागणारी हिंमत
समाजातून जात चाळली आहे असाच याचा अर्थ आहे. ज्यामर्थ्ये जबाब-
दारी आणि ळायकी दिसून येईल ते घ्येयन्च नष्ट केल्यानंतर मग लायकीचा
निकप ज्यामध्ये कधी काळीं ळागेळ अगर लागणार नाही, अर्शी पुष्कळ
३५६ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
पोकळ ध्येथें उत्पन्न करण्यांत आलेली आहेत. त्या सर्व ध्येयांचा व्यक्तींच्या
जिव्हाळ्याच्या शक्तींच्या निणयाकडे मुळींच. उपयोग होत नाहीं. कारण
त्या सर्व ध्येयांमध्ये, मनुष्याच्या सर्वे कतृत्वाला व्यापून राहिलेली मूळ जी
कामदाक्ति, तिचें नियंतण करून तिळा वळण लावण्याचे मुळींच कारण
नाहीं. विवाहाची प्रवृत्ति सृष्टीने ठरविलेल्या योग्य वेळी होणें हें समाजाचे
श्रेष्ठत्व दर्शविते, कनिष्ठत्ब नव्हे, इतर ध्येयांमरध्ये कामविकाराच्या नियंत्रणाची
जस्टी नाहीं. विधवा अगर कुमारिका यांना भ्रष्ट करावयाच्या असल्यास संतति-
नियमन, सुवासिनी स्त्रिया पाहिजे असल्यास संतति झाल्यास ह्रकत नाही.
। युष्कळ स्त्रियांशी रत होणारे पुरुष त्यांना या सवे संबंधांची जरूरी असते
म्हणून नव्हे, तर पुष्कळ स्त्रिया आपण वशा करूं शकतो म्हणून आपण इतर
युरुषांपेक्षां कांहीं तरी भ्रेष्ठ आहे अशी घमेंड मारणे, दीच कांही मनांची--
समाजांतील पुष्कळ मनांची-प्रवृत्ति असते तिळा अनुसरत असतात. येश
व्यक्तीला श्रेष्ठत्वोची बाधा झालेली असते ( 8९7०१७ ९०॥७]॥७४ ) हा
मानसशास्त्रीय सिद्धांत संततिनियमनवाल्यांनीं विसरू नये. संततिनियमन
हा समाजशास्त्रदृष्ट्या विनचारांत घेण्याच्या लायकीचा देखील प्रश्न नाही,
_ बालवयांतचच विवाह करणे इष्ट आहे. “ प्रदानं प्राण्तोः ) हा नियम
हितकारक, ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकीच स्पष्ट आहे. मग आजच प्रौढ
विवाहाकडे प्रवत्ति कां, असा प्रश्न उत्प
६० बालविवाहाचें विरुद्ध होतो. त्या गोष्टीला पोकळ ध्येयोत्सजञ
सांगितलेली कारणे आणि पुष्कळशी कारणंही सांगितली जातात. त्या
त्यांचें खंडण कारणांचा विचार करूं.
( १ ) स्त्रियांवर अकालीं मातृपद लादले
*१) जातें. (२) कोंवळ्या स्रीला पूर्ण वाढ झाळी नसल्यासुळ प्रस
धना चास होतो. (३ ) कोंबळ्या आईच्या सुलांमध्य जातम्रताचाच
" जास्त असते-बालमृत्यूचे प्रमाण जास्त असते. (४ ) कोवळ्या
॥मविकाराची फारशी कल्पना नसते. (५) स्त्रियांचे शिक्षण
गनी कशी णभर तक डड ग 20७०७० ० ५ >>
१ मनोवेकेषणशास्त्रवेत्ते अश्या पुरुषाला हीनत्वाची बाधा (िभिगित७ ०९०१-
क्राळ.) झालेली असते असे म्हणतात
- > पळ ज.हन्याळणाठ ७००५ 07 0पा)९09ा जिळणण
हिंदूचें समाजरचनाशास्त्र ३१५७
पूण होत नाहीं. अलीकडे शिक्षण शब्दाचा जीवनार्थ कलहांत उपयोगी
पडणारे काटकपणा वगेरे गुण असा अर्थ होत नाहीं, नाहीं तर वाचक भल-
ताच भेरसमज करून घेतील, शिक्षण शब्दाने मातृपदाळा जरूर लागणारे
गुण असाही अर्थ होत नाहीं, तर शिक्षण म्हणजे शिक्षण अथवा वाड्यय.
म्णजे मनोमय मनोरे रचण्याकरितां ज्याची निर्मिति झाळेळी आहे अर्स
अ लाळतवाड्यय ते. मग त्यांत प्रतीत होणारे खोटे सिद्धांत उराशी बाळ-
गन बरसर्णे
या सुधारकी मुद्यांचा पूण विर्चार करण्यापूर्वी पाश्चात्य पंडितांबद्दळ
नांदी सूऱचना देणे जरूर आहे. पाश्चात्य पोडित गोळा करतात तेवढी सा हती.
प्यावी, परतु त्यावरून त्यांनीं काढळेलीं अनुमाने घेऊं नयेत. याचे कारण
असे की, स्वतःच गोळा केलेल्या माहितीच्या आधारें जे कांहीं समार्जीवष-
थक सिद्धांत प्रतीत होतील, ते छातीठोक मांडण्याची हिंमत त्यांच्यामध्ये
आळेली नसते. आम्ही मागे ठेनाड डार्विन यानें जातिविषयक सिद्धांतांत
करा बरसोड केळी आटे, ती गोष्ट दाखविलीच आहे. येथे एक दोन उदा-
'रण॥[ येऊन आमच म्हणणे जास्त विदाद करूं. प्रथमतः चारी खंडांत
[१ झाळेला ळेखक टंबेलाक एलिस याचेच उदाहरण घेऊ, प्रथमतः
गीवटबणाय मातृपद आल्यास ते आई, मूळ आणि समाज या तीनही
अगांच्या दृष्टीने किती हितकारक आहे, त्याचा पद्धतशीर विचार केल्या-
किवा
नंतर तो म्हणतो, “ अशा तऱ्हेची प्रजोत्पादनाची व्यवस्था अथोत अपवाद ।
म्हणून होळ, कारण पुष्कळशा स्त्रियांना ती सोयीवार होणार नाहीं. ? या
एकाच वाक्यांत या ग्र्ह्स्थाच्या मनार्ची ठेवण प्रतीत झाली आहे. आम्ही मागे
सांगितलंच आहे कीं, समाजाकडे पहाण्याच्या शास्त्रीय पद्धति ( ४भंश्यायी७
1011100 ) आणि मानवी पद्धति ( घण "0000१ ) अशा दोन
दती आहेत. हा ग्रह्स्थ माहिती शास्त्रीय पद्धतीने गोळा करतो, आणि
पुढील अनुमार्ने मानवी पद्धतीने काढतो. त्याच्या मताने सोयी, गेरसोयी
या शास्त्रावर अवलंबून नसून त्यांच्या सोयी-गेरसोयीकरितां, त्याने स्वतःच
सांगितळेळे सिद्धांत बदळण्याळा हरकत नाहीं. आमच्या मताने जे कांही
नुटपुजे शास्त्रीय ज्ञान मनुष्याला होत असेल, त्यांच्यांशीं विरोधी वतन कर-
नरवर सा काल्या
१ निता ९ पा 0७४०००४ ०. ७9९४ 0४ ४3.०४७०० 119, ४०. ४1
झलक
१५८ हिंदूंचे समाजरचनाशास््र
ण्याचा स्रीळा अगर पुरुषाळा मुळीच हक्क नाहीं. परंतु येथे तर सोय
: गैरसोय हा महत्त्वाचा सुद्दा होऊ पहात आहे. शास्त्र सांगणाऱ्यार्ने स्पष्ट
: सांगितळे पाहिजे कीं, शास्त्र असें आहे आणि सृष्टि आपले नियम तुमच्या
सोयीकरितां बदळीळ असें बाटत नाहीं. तो ळेखक म्हणतो, “ प्रत्येक उदा-
हरणाचा त्या उदाहरणापुरताच विचार करावयास पाहिजे, ' किती विद्दत्तापूण
वाक्य हें ! प्रत्येक उदाहरण सर्वसाधारण नियमापासून किती दूर अगर
किती जवळ आहे व त्याचा एकंदर नैतिक मूल्यावर किती परिणाम होईल
याचा विचार करावयास नको काय १ नीतिशास्त्र व्यत्तिप्रथयान झाल्यास
समाज शिक रहात नाहीं, ही गोष्ट आम्ही मार्गे दाखविली'च आहे.
चटरटने हिल म्हणतो, '“ पाश्चात्य संस्कृतीच्या मुळाशी जीं व्यक्तिप्रधान
नैतिक मूल्ये आहेत, तीं आजच्या समाजाच्या अनैतिक स्थितीचे मूळ आणि
प्रधान कारण आहेत. समाजांचा इतिहास पाहिला, तर हें व्यक्तिप्राथान्य
- समाजांच्या नाशाची पूर्वे तयारी करीत असते. ' जो जो संघटनात्मक वग!
निर्माण करावा त्याचा त्याचा नाश करणें हेंच व्यक्तिप्राधान्याचें काथ आहे.
कुटुंबसंस्था निमीण केली कौ, र्व्याक्ति तिचा नाश करावयास तयार ! जाति
निर्माण केली कीं, व्यक्ति त्या जातीचा नाश करावयास उद्युक्त! असा
| कोणताही संघटनाचा प्रकार दाखवितां येणार नाहीं कीं, व्यक्तीनी त्याच्या
नाद्याचा प्रयत्न केला नाहीं. व्यक्तींचा अधिकार क्रिती आणि समाजाच
नियंलण कोठपर्यंत हें निश्चित करणें, हाच तर समाजशास्त्राचा सुख्य प्रशन
आहे. पाश्चात्य शास्त्रज्ञ, मुत्सद्दी, सर्वसाधारण पुढारी, कोणत्याही मतार्चा
असला तरी हा प्रश्न उत्पन्न झाला असतां, तो आपला निर्णय व्यक्ति-
प्राधान्याच्या बाजूने देतो. मग सुद्दा कांहींहि असो ! पुन्हां ते शास्त्रांचे
निष्क म्हणून सांगतात. ते निष्कर्ष ते समाजांते उपयोगांत आणतील
असेंही नाहीं. याचें कारण असें आहे कीं, ते सर्वे खिस्ती नैतिक मूल्यांच्या
वातावरणांत वाढलेले असतात. वरद्रांड रसेल गेहणतो, “ जुन्या आणि आज
आहिया खंडांत हयांत असलेल्या संस्कृतीप्रमाणे कोणत्याही तऱ्हेचा खिस्ती
१ पपाळ छत धिळ्वहला ए०णाते फा'०णणश053 00 पैल०)रपडष्,
_ २ पढाव एर छते 806लाजा उ) ण्नंणण्ट्र ०0४ ७०५७७७०७०० 1111.
दे. ७७2७ 810 ॥॥०'813 0१ 3600198110 80550)).
हिंदूचे समाजरचनाशास्त्र ३५९
समाज जीवशास्त्राच्या पायावर उभारणे शक्य नाहीं, ' शास्त्रांत त्यांना
कांहीही दिसले, तरी त्यांच्या खिस्ता समजुती त्यांनीं दिलेल्या निणेयांद
आपला प्रवेश केल्याशिवाय रहाणारच नाहींत. अद्या तऱ्हेने ते जीं अनु-
माने काढतील तीं त्यांनींच दिलेल्या शास्त्रीय नियमाने सिद्ध असोत अगर
नसोत, ते लोक आपल्या अंथांवून लिहिणार आणि आम्ही तीं डोळे मिटून
बाःचणार, आमच्या म्हणण्याचा अथ असा कीं, ते साधनसासुग्री अतिशय
काटेकोरपणारने गोळा करतात म्हणून घ्यावी, परंतु अनुमाने काढतांना न्याय-
शास्त्राचे कडक नियम लावूनच अनुमार्ने काढावयास पाहिजेत.
एकंदरींत पाश्चात्य ग्रंथ कसे वाचावेत ह्या संबधी एक ग्रंथच लिहावा
लागेल, आणखी एकच उदाहरण घेऊ. “ द्विलिंगी प्रजेमर्ध्ये असलेला कास-
विकार हा सख्यतः प्रजोत्पाद्नाकरितां आहे असे नाहीं. जीवशास्त्राचा
श्रीगणेशा दिकळेल्या कोणाही व्यक्तीला ही गोष्ट माहीत आहे कौ, काम-
निकाराशिवाय लाखो वर्षे एकळिंगी प्रजेचे उत्पादन चाळू आहे. म्हणून
सिद्ध झाळं की. कामविकाराचा हेल प्रजोत्मादन नव्हे. ? इतक्या लहानशा
उतार््यांत एकून एक सव शास्त्रांचा खून झाळेला दुसरा कोठेही आमच्या
आढळांत नाही, ह्या सर्व उपध्यापाचा हेवू काय म्हणाळ, तर कामपूति
आणि प्रजोत्पादन यांस विभक्तीकरण करून दाखवावयाचें. त्यांचं तकशाल
स्वरालीलप्रमाणे मांडून दाखवितां येईल
कांहीं ठिकाणीं प्रजोत्पादन द्दा कामविकाराचचा हेतू नाहीं.
.*. सर्व ठिकाणीं प्रजोत्पादन हा कामविकाराचचा हेतू नसावा,
कांहीं ठिकाणीं कामविकाराशिवाय उत्कनांति चाळू आहे.
,", सर्वे ठिकार्णी कामविकाराशिवाय उत्कांति चाळू असावी.
त्याच्या जोडीला त्यांच्या घतीबर बसविलेला आम्ही आपला एक
सेद्धांत सांगतो.
सृष्टींत एकलिंगी प्रजेत ( 7570190801 9 कामविकार नार्ही.
.". द्विलिंगी प्रजंतरी कामविकार नसावा.
बब ्ईक्ममखख
डड डम डा प.
) 5७9 त. ॥0०ष्टा७७3 00 0. 12. जळा - 502 0 ०७४11८७७09
क. ७९७
5६० हिंदूंचे समाजरचनाशास्र
,”. कामविकाराच्या पूर्तीची कोठेंच जरूरी नसावी.
,". आघधुनिकांचें ठेगिंक श्ञानासंबंधीचें सर्वे लिखाण हें एक थोतांड आहे.
एकाद्या महामूखीच्या हातांत शास्त्रे सांपडली म्हणजे असाच परिणाम
व्हावयाचा. या बाईना कार्यकारण माव कळत नाहीं. द्विलिंगी. प्रजेचा
कामविकार हें कारण आणि उत्क्रांति हे त्याचें कार्य आहे. कारण-शब्दा'ची
संस्कृत न्यायश्यास्रांत * असाधारणं कारणं करणं ? अशी व्याख्या करतात.
-याश्वात्य न्यायशास्त्रांत ' जगाच्या व्यापारामध्ये जी गोष्ट घडली असतां एकादा
परिणाम घड्टून येतो, व जी गोष्ट न घडल्यास तसा परिणाम घडून येत
, ऱनाही, ती गोष्ट त्या परिणामाचे कारण असे जागावें. ” अशी व्याख्या
करतात. मग दिलिंगी प्रजेमध्ये कामविकाराशिवाय आणि रतिक्रियेश्िवाय
प्रजोत्पादन होऊं शकते असे बाईनी दाखविल्यास रतिक्रिया आणि प्रजो-
त्पादन यांचा कार्यकारण संबेध सुटेल, तोपयत नाहीं. . .म्हणून आम्ही म्हणतो
की, प्रजोत्पादन हाच रतिक्रीडेचा हेतु आहे आणि रतिक्रीडेशीं संलय़ अस-
. 'ेळें सुख हें प्ररोचक म्हणून दुय्यम हेतू होऊं, शकेल. येथे आम्ही वर
दाखविल्याप्रमाणे एकलिंगी प्रजेची उदाहरणें देत बसणें हे गेर लागू आहे.
रतिक्रीडेशिवाय प्रजा उत्पन्न करण्याची कळा (००४०४७0७७७ ) लवकर
इस्गंत करून घ्यावी अशी पाश्चात्यांना आमची नम्र सूचना आहे. पोवो-
त्यांनीं मात्र त्या भानगडीत पट्ट नये अशी त्यांना प्रेमाची सूचना आहे.
आतां पाश्चात्यांच्या नादाने अलीकडील सुशिक्षितांनी वबालविवाहाच्या
विरुद्ध जे मुद्दे आणले आहेत, त्यांचे कमरशः परीक्षण करू, हे मुदे प्रथमतः
एज ऑफ कन्सेंट कमेटीनें पुढें आणले आणि तेच पुढे १९३९ च्या
खानेसुमारीच्या अहवालामध्ये जसेच्या तसे घेतले गेळे. त्यांचे आम्ही
च्याख्यानांतून अनेकदां खंडन केलेलें आहे. परंतु अशास्त्रीय आणि असिद्ध
पुदधे अज्ञेजनापुढें फिरून फिरून मांडावयाचे हेच तर विद्त्तेचे मुख्य लक्षण
"१५८७९७०५०७ र कसा शतणल 00 1: ममी
जिळ ७7 ४. 2. ०५७४.
* एकाश्झंहाा अन्नंभटू.
२ & १७-०० जटा ७४8. घ. ७७1]याल.
४ [18 5261106 0 पपा 0४ उठ. 8. 8. ७108110.
दिंदूचें समाजरचनाशास्त्र २६१
असल्याकारणाने त्यांचे पुन्हा पुन्हा खंडण करणेंही पण जरूरच आहे. येथे
स्पष्ट सांगून ठेवावयाचे की, लेखक हा फांकडा समाजसुधारक असो, अगर
हजारों रुपये पगार खाणारा सरकारी अधिकारी असो, त्यांना कार्यकारण-
भाव कशाशी खातात ही गोष्ट देखीळ समजत नार्ही, न्यायशास्त्रामध्ये ,
सिलत अन्वय ( गा ०प ला घे्डा७8७1९॥॥ 3, व्यतिरेक ( ११९००१
1 वलाशा७ ) दाखवून सिद्ध करावा लागतो; दोन स्थितींचं नुसते साह-
चर्य दाखवून नव्हे
( १ ) स्त्रियांमध्ये वय प्रंधरापासून तीसपर्येत मृत्युसंख्येचे प्रमाण
जास्त दिसून येतें. हे प्रमाण पुरुषांतीळ मृत्युसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त
आहे. हा परिणाम बालविवाहाचा असावा. त्रावणकोर संस्थानांतील खाने-
शुमारीवरील अधिकारी' म्हणतो, “ वय पंघरापासून स्त्रियांतील मल्युसंख्येचे
प्रमाण पुरुषांतील मत्युसंख्येच्या प्रमाणापेक्षा हजारी साठ इतके जास्त पडते.
दा परिणाम बाळविबाह आणि अकार्ली मातृपद प्रास होणे या दोन कारणा-
मुळे बटून येत असला पाहिजे दी गोष्ट निर्विवाद आहे.' “ सुख्यतंः वीस
पासून तीस वर्षापर्यंत स्त्रियांमध्ये जी मृत्युसंख्येची वाढ झालेली आहे, ती .
नाळपर्णी मातृपद आल्याने जो शारीरिक ऱ्हास होतो, त्याचा परिणाम
डराळा पाहिजि'. ' अशा तऱ्हेच्या पांडित्यप्रचुर विधानांनीं तो सर्वे ग्रंथच
भरून गेला आहे. आतां या पांडित्याचा शास्त्रीय पद्धतीने विचार करू.
कारणाच्या व्याख्येचा विचार केल्यास जेथे बालविवाह नाहीं तेथे मृत्यु-
भख्याही नाहीं ( 01001 एक्या कगि0) ) असे दिसून यावयास
पाहिजे. यूरोप, अमेरिकेमध्ये बालविवाह आणि अकालीं मातूपदही नाही
आणि त्यामुळें आमच्या खानेसुमारीच्या लेखकाच्या मताप्रमाणे शारीरिक
-ऱसही होत नाहीं. परंतु अडतुप्राप्तीच्या* कालापासून पहिला आयुष्यखड
जो पंघरा ते वीस त्यामध्ये स्त्रियांची मृत्युसंख्या फास्च जास्त असते. ही
"क ' 'अ०/004070७४७१९५७१७. ७००९७४० तर१0७"९/0 ता भरा 801000णमातशवयालन१०्ाली/ १९ इक वका ाकलीनकक ७७-५७ ०डीकीपक
१ (७7५७७ एत, ७०.१.
२ (कणव 0 तता तीणा103ञा, ४०.
२ औक, कात फ०चाका ७४ विकणए००0र ७; (0 ष्टु७ 0४ डि जगण
1,0०४; जिपवाळड जा डपडळ 0७9 1००पटणरकी; 09899३ 0०. १४९,
ग ह0550 छापणे तेल्या ७४ 10०४ 1901109101.
अर रन
१६२ हिंदूंचे ससाजरचनाशास्र
स्थिति पुढील वयांतही रहाते. वय तीसपासून स्त्रियांची मृत्युसंख्या कमी
होऊं लागते. ? मग बालविवाह असो अगर नसो, जी गोष्ट सर्वे मानवसृष्टी-
तचच घडतांना दिसून येते, त्या स्थितीचा बालविवाहाशीं कार्यकारणभाव
जोडणे निर्विवाद कसें असणार? परंतु आमचे खानेसुमारीचे अधिकारी तर
दडपून देतात कीं, असा कार्यकारणभाव निर्विवाद आहे. सरकारी पगार
खाऊन खोटे सिद्धांत प्रसृत करण्याकरितां हिंदुस्थानसरकार त्यांना नेमीत
असेल असें वाटत नाहीं.
(२ ) “ बालविवाहानेंः बाळंतपणाच्या पाळ्या फार भराभर येतात.
चालविवाह्यांचे वाइट परिणाम वानू लागले म्हणजे मेंदू मोठ्याच कष्टाने
शांत ठेवतां येतो. वाळविवाहाने बाळतपणाच्या खेपा फार भराभर येतात.'
आतां त्याच खानेसुसारीच्या ग्रंथांतील पाळ्यांचे गणित घेऊ म्हणजे या
लेखकांचा पाजीपणा तावडतोब लक्षांत येईल, १९२१ सेन्सस रिपो्टाच्या
पान २०८ पॅरा ८७ मध्ये आपणांला पुढील आंकडे सांपडतात. 'दहा
पासून एकोणीस वर्षेपर्यंत जीं कुडुंबें विवाहित स्थितीत होतीं, त्यांच्या
मुलांची सरासरी चार सुळें अशी पडते. म्हणजे यांतील खालची मर्यादा
घेतल्यास सरासरी प्रत्येक खेपेंतील अंतर ( ७0००४ ) अडीच वर्षे इतके
पडतें आणि वरची मर्यादा घेतेल्यास प्रत्येक खेपेंतील अतर पावणेपांच वर्षे
म्हणजे सर्वसाधारण सरासरीने प्रत्येकी तीन वर्षे दहा महिने इतक्या
वर्षीनीं एक खेप असे प्रमाण बसतें.? पावणेचार वर्षानी खेप येणें म्हणजे
ळवकर खेप येणें हा शोध कोठें लागला, ते कळणे बरेंच कठीण आहे. पुढे
त्याच ग्रंथांत असे सांगितळें आहे की, 'तेहेतीस वर्षे जीं कुटुंब विवाहित
स्थितींत राहिलीं त्यांच्यामध्यें मुळांची सरासरी ५.८ इतकी पडते. म्हणजे
एका स्त्रीची खेप सरासरी सहा वर्षाने पडते. सहा वर्षोनीं एक खेप म्हणजे
भराभर खेपा ! केवढा अलौकिक शोध हा ! मग आपल्याच आंकड्यावरून
असिद्ध ठरणारी विधाने ग्रंथकार कां करतात १ हिंदुस्थानांतील आजचा
पुढारीवर्ग फार बुद्धिमान असल्याकारणाने वाटेल तें पचते म्हणून ! या
बाबतींत ( पान २०९ ) त्यांनीं दिळेळे कोष्टक फास्च बोधप्रद आहे.
लोकसंख्यांचा अभ्यास कशाशी खातात ह्याचा ज्यांना पत्ता नाही,अशा लोकांनी
१ टगाडण 0 173ते5, ४०. 7, 1931,
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र ३६३
खानेसुमारीच्या अद्दवालांत वाटेळ तें लिहावे आणि ते आमच्या बुद्धिमान
पुढाऱ्यांनी प्रमाण म्हणून सांगत सुटावे असा काळ आला आहे खरा !
त्याबरोबरच या सदग्हस्थांनीं सर्वे जातींची जीवनशक्ति (3प'णंए81] 716)
वेगवेगळी दिळी असती, तर या प्रकरणावर जरासा जास्तच प्रकाश पडला
असता. आपण एकूण विवाहांची त्यांनीं दिळेळी ज्यास्तींत जास्त मर्यादा
तेहेतीस वर्षे ती घेऊ, म्हणजे एकण एक कुटुंबांत ५.८ मळे होतील
असं ग्रहीत धरू. मग पान १७३-१७४ वर जी मृत्युसंख्या दिळेली आहे,
तिचा विचार करतां असे दिसून येते की, झालेल्या सर्व मुलांपैकी विसाव्या
वर्षी शेकडा ५१-५ मुळेच शिछूक रहातात. म्हणजे प्रत्येक कुटुंबांत
विसाव्या वपीपर्यंत सरासरी तीन मुळें शिक रहातील. पुन्हां समाजांतीळ
अविवादितांची जागा याचच कुटुंबांना भरून काढावयाची आहे, आणि म्रत्वेक
विवाह तेहेतीस वषें टिकू शकत नाहीं. या सर्व गोष्टींचा विचार करतां असें
दिसून यडल का, या लोकसंख्येच्या वाढीची गति फारशी असणार नाहीं,
आपणाला सुपीकता वाढविता येणार नादी. परतु ती कमी करणें आणि
त्याकारतां संततिनियमनाच्या रीति वापरण हे अनिष्ट आहे. कोणत्याही
समाजामध्य सतात ट् दासख्याचे कारण नाही, परतु कमी संतति झाली तर
श्रीमंती येते एवढंच. परतु जगांत श्रीमंतांचा वर्भ नेहमीच नष्ट होतो, ही
गोष्ट लक्षांत ठेवून संततिनियमन करण्याऱचे प्रयत्न करूं नयेत. आपणाला
करतां येईल ते एवढेच कीं, मृत्युसंख्या फार तर कमी करतां येईल. परंतु
नेसर्गिक निवडीचा विचार करतां, बालमत्यची संख्या कमी झाल्यास समाज ।
सुधारतो की बिघडतो ही गोष्ट विवाद्यच आहे. बाळविवाहाने स्त्रियांतील
झृत्युसंख्या वाढते, त्यांना बाळंतपणाच्या खेपा लवकर येतात, लोकसंख्या
फार झपार्यारने वाढते वगेरे सर्व आक्षेप साफ खोटे आहेत, ही गोष्ट वरील
'चेः्चेवरून कोणाच्याही लक्षांत येईल.
(३) शारीरशास्त्रीय आक्षेपः--
( अ ) अकालीं स्त्रियांवर मातृपद ळादळें कसे जाईल ते कळणे बरेंच
कठीण आहे. हिंदुस्थानांतदेखील कडतुप्रातति झाल्याशिवाय मातृपद येत असेल
असे बाटत नाही. तसे येत असेळ तर अर्थातच त्याचा विर्चार झाला
.. क . ११. हाल 00. “त क रसा वाडतापत ७ पधतकमक
आई? 30 602ॅ.,. क कुक. “४. १ 3036. द. केक टळे "3 ळे भू क >. ७ वड 1-0 ८. ९ ल कक हट 0८ ५९4 क कळक ४९ ० ४. “१ आवडल भाशा
१ 3 पपलळ ण्य णि 9 ग प0डर्ण पााष 0 "पाती ळर 9017988.
:३६४ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
याहिजे, (आ) बाळपणी मातृपद आल्याने प्रकृति बिघडते. (इ)
कोंबळ्या वयांत बाळंतपणाचा त्रास होईल. (इ) बाळवयी मातांची संतति
सुद्दढ असणार नाहीं, या बाबतींत आम्हीं युरोपियन ग्रंथकारांनीं केलेले
शोध पुढें मांडतो. येथे युरोपांतीलळ बाळवय शब्दाचा अर्थ आणि हिंदु
स्थानांतीळ बालवय शब्दाचा अथे वेगळा केला पाहिजे, असा आक्षेप कांहीं
डेत आणतीळ तर त्यांना इतकेंच सांगावयाचे की, हॅबळॉक एलिस
बाळवयी माता म्हणञञे सोळा वर्षांच्या आंतीळ माता असा
अर्थ करतो. अयुरोपांतील सोळा म्हणजे हिंदुस्थानांतील पंधरा. कारण
या दोन खंडांत क्रतुप्रासीच्या वयांत एक वर्षांचे अंतर आहे. पंधरा
जर मातृपद यावयाचे तर स्त्रीला विवाहकालीं बारावे किंवा तेरावे वर्षे
असणार, तेराच्या आंत ज्यांचे विवाह झाळे, अशा शेंकडा सातच स्त्रिया
हिंडुस्थानांतः आहेत. युरोपांतीळ अनुभव पुढीलप्रमाणें दिसतो. “ ही गोष्ट
: .स्पष्ट आहे की, बाळवयी माता मातृपद फारच सहज रीतीने घेऊं शक-
. तात आणि त्यांना खरोखर फारच उत्तम संतति होते;' € एकबीस वर्षीच्या
आंत ज्यांना मातृपद प्रात झाळें अशा स्त्रियांची संतति, त्या बयापेक्षां
उशीरां ज्यांना मातृपद प्रास झालें, त्या स्त्रियांच्या संततीपेक्षां सर्वसाधारण
-वतेन आणि बुद्धि या दोनही बाबतींत जास्त श्रेष्ठ असते; ' “ बालवयी
मातां*चीं शारारे मूदुळ असल्याकारणाने त्यांना बाळंतपणाचे कष्ट पडत
नाहींत, [किंवा बाळंतपणांत चासही होत नाहीं आणि एकाद्या स्त्रीला त्रास
झाळाच तर जास्त बयाच्या स्त्रोला जितके कष्ट पडतील, तितके कष्ट पडत
नाहींत; ) “ बालवयी मातेची प्रकृति गरोदरपणांत उत्तम रहाते आणि
शरततूतिनंतरही तिर्ची प्रकृति फार झपास्याने मूळ स्थितीवर येऊं लागते. ?
पुढें तोच ग्रंथकार म्हणतो, “ बाळवयांत होणाऱ्या प्रसूती, जन्म पावणारे
बालक आणि जन्म देणारी माता या दोघांनाही हितकारक असतात; ? “या
प्रसूतिशास्त्रज्ञांनी पुर्ढे आणलेल्या मुद्यांकडे समाजाचें लक्ष जावें तितकें
गलेळें माही, पंधरा ते बीस वर्षोपर्यंतच्या मातांमध्ये गर्भपाताचे आणि
"विकृत प्रसूतीरचे प्रमाण इतर कोणत्याही वयांतीळ मातांपेक्षां कमी . असते,
(,615प5 9 15१15, 1931 |
२ उव २0 5४०००७५ णी ७6४-एगे. शा ७7 पक्षा०००ट पाड
टिंदडचे समाजरचनाशास्त्र ३ ६५
५
ही गोष्ट सवंप्रसिद्धच आहे. वयाच्या वाढीबरोबर स्त्रियांची नाषीकतः
वाढत जाते ही गोष्ट डॉ. मॅथ्यू डंकन याने पूर्वीच सिद्ध केळेलठी आहे.
पुन्हा फिडर म्हणतो त्याप्रमाणे बालवयी स्त्री हीच प्रजोत्पादनाला ज्यास्त
लायक आहे. बालवयी मातांच्या संततीमध्ये स्त्रीपुरुष संततीचे प्रमाण सम
रहाते. ( आणि भलमल्ते नेतिक प्रश्न उत्पन्न होत नाहीत ! ) ती घडी
वयाचे वाढीबरोबर बिघडू लागते. ज्याप्रमाणें बाळवयांत सुलभ प्रसूति
असते त्याप्रमाणेंच बाळवयांत सुळभ संभोगही असतो. तेरा चवदा वर्षोच्या
मुलींना प्रथम संभोग इतर वयांतील स्त्रीपेक्षां जास्त सुळभ जातो हा 2
लक्षांत धरावयास पाहिज. आज पहावे तर बालवयांत मातृपद प्राप्त होणें
वाहेट असा खोटाच लोकभ्रम पसरलेला आहे. मुलाला आणि मातेला
माता बालवर्यी असल्यास शारीरिक फायदे होतात, इतकेच नव्हे तर.बाल-
वयी माता असणे ह मुलांच्याटी दृष्टीनें फारच दिवकारक आहि. कारण
मातेर््चे लक्ष इतर दुसर्या कोणत्याही बाबतीत गढून गेळें नसल्यामुळें, ती
आपल्या मुळाकडे सदानुभूविपूवक लक्ष देऊं शकते. नार्दीतर सर्व वर्तनाला
वळण लागून गेलेल्या गव्यम नयस्क मातांची आपल्या मुळांच्या बाबदीत
कशी टएळसांड चाळलळळी असत, तो करणास्पद देखावा आप्या नजरे-
समोर येता. पुन्टां ज्या स्त्रीला समाजांत कांदी काय करावयाचे असेल, तिनें
देखील पंचवीस वपापर्यंत प्रजात्पादनांत आपळं आयुष्य खच करावे आणि
मग पुर्े पाहिजे तर समाजकार्य करावे . ?
: कोणाही मनुप्याची जी कांही संतति शिल्लक रहाते त्यांमध्ये आधी
झालेल्यांची जीवनशाक्ति पुढे झाळेल्या मुलांच्या जीवनदाक्तीपेक्षां जास्त
असते. असेंही दिसून येते का, आधी झालेल्या संततिःची संततिददी पढे
झालेल्या संततीच्या संततीपेक्षां जास्त सुद्ढ असते. ?
वल्व््क्ड
प क गोरी वनी ऱ्या पायया २. न्य अं र
येथपर्थत बाळविवादापासून टोणाऱ्या फायय़ांच विग्दशन केळे. आतं.
१ बत्ता तक, शि पात हळवा ७ कविधठक 1)पएत०8: (३6.
१७ वतात कान घोल ४५७. .., वगाला ठा',
>. शि तात्या ७ ळत ० 5७६, ४०. ४ ५ .१४०००)२ 101118.
२ (80२001७, (8 तल्ला, ०५ घात "णाल ७४ किघताणाफऊ
0.७,
मस
३६६ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
वय वाढण्यानें होणाऱ्या तोट्यांची चर्चा करूं. उपदंश, परमा वगेरे रोग
समाजाला अतीदाय घातुक आहेत, ही गोष्ट
६१९ बयाच्या वाढीचे आम्ही मार्गे दाखविलीच आहे. ते रोग
परिणाम विवाहाचे वय वाढल्यास कमी होतात किंवा
जास्त होतात ते पहावयास पाहिजे. ते होऊं
नयेत म्हणून वैद्यकीय युक्त्या वापराव्यात असे कांहीं लोक सुचवितात. परंतु
त्या युक्त्या विनामूल्य वापरतां येतील असें वाटत नाहीं. सवसाधारण दइष्ट्या
पाहिळें तर, हे रोग पुरुषाला वीस या वयाच्या असपास कोठें तरी जडतात.
समाज नीतिप्रधान असेळ, तर हें वय थोडेसे जास्त होईल इतकेच. म्हणून
या वयाचे अविवाहित तरूण ज्या समाजांत जास्त त्या समाजांत वेश्यांनचे
प्रमाणही जास्त, आणि व्यमिचाराचचे प्रमाणही जास्त, म्हणजे संततिनियमन-
वाल्यांचे अनुयायी समाजांत फार न झाल्यास वेश्याव्वत्ति वाढेल, आणि
त्यांचे अनुयायी पुष्कळ झाल्यास, गरती आणि सभ्य स्त्रियांत व्यमि-चार
फेळावेळ. ब्रिटिश राज्य परमेश्वराच्या कृपेने हिंदुस्थानांत आल्यापासून दुसरे
हिंदुस्थानाळा काप फायदे झाळे 'असतील, ते सांगणे कठीण आहे. परतु
त्यापासून दिंडुस्थानांत पूर्वी नसळेली वेश्यावृत्ति मात्र फेलावली एवढा
नक्की फायदौ झाला ! “ इंग्लिशांनीं प्रथम वेश्यावृत्ति हिंदुस्थानांत आणली.
मिदानरी लोकांनीं तिचा फैलाव केळा, एक ब्राह्मण ज्यूल्त बॉईसला
म्हणाला, हा कांही इंग्लिशांचा दोष नसून त्यांच्या संस्कृतीचा दोप आहे.
वेद्या शब्दाचा हल्लीं कोणाही जाणाऱ्या येणाऱ्या मनुष्याच्या पाशवी
वासना पूर्ण करण्याकरितां घेतठेला गुलाम, असा जो अर्थ होतो त्या
अर्थाने वेव्यादृत्ति हिंदुस्थानांत केव्हांच नव्हती. आमच्याकडे उपभोग्य
स्रियांच्या जातीच असत, आणि अजूनही कांही आहेत. त्या जातीतील
स्त्रिया, जो पुरुष प्रेम करीळ त्याच्याजवळ रहातही असत. त्या श्रीसंतांच्या
रखेल्या, आणि सर्व कळाकोदाल्यांचें निधानही असत. ” याच जातींतील
स्रिया रंगभूमीवर कामेही करीत. परतु सभ्य स्त्रियांनी तशींच कामे करार्वी
हा शोध विसाव्या शतकांत लागला आहे. म्हणून साहेबी भाषा समजणाऱ्या
0 तया नन
२ 50०७ 10. ७9७४००००६१ ०: ४०७ ४०. ४7 "7 उप७ए००७०८ 111119,
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र ३६७
आमच्या सुशिक्षितांच्या करतां बोलबयाचें तर पूर्वी हिंदुस्थानांत रखेल्या
( ७मपट्पा965 ) होत्या, वेश्या ( 97०४७5 ) नव्हत्या !
या जुन्या उपभोग्य स्त्रियांपैकी आतां देवदासी, सुरळ्या वगैरे शिल्लक
राहिल्या आहेत. आणि त्या चाली बंद कराव्यात अशी कायदेकोन्सिलांत
विळें येऊं लागलेली आहेत. “जेजुरी वरेरे हिंदुस्थानांतील कांडी ठिकाणीं
पाहिल्या मुलीचे देवांशीं लम करण्याची वाळ असून, त्या सुलींना मुरळ्या
असे म्हणतात. त्या देवळांत झाडणे, सारवण वगेरे सेवा करतात. तेथील
पुजेची उपकरणीं घासतात, नाचतात; गातात आणि वेड्याइत्ति करतात.
त्यांचे विवाह होत नाहींत, परतु त्या आपल्या मातापित्यांच्या घरीच
रहातात. त्या परमेश्वराची सेवा करतात आणि त्यामुळें त्यांना वेश्यावृत्तीन्चे
पाप लागत नाहीं, अश्शी त्यांची कल्पना असते. परतु अलीकडे सुधारणा
आणि शास्त्र यांच्या नांवाखाली हिंदी समाजसुधारक तुम्ही पापाच्या गर्तंत
पिचत आहांत असें त्यांच्या मनावर विंबविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
रूवकरच हे समाजसुधारक त्यांना त्यांची देवळें आणि मातापित्यांच्या
घराचा आश्रय यांतून बादेर ओढून काढतील, त्यांचा स्वाभिमान नाहींसा
करून लवकरच सधारणा आणि शास्त्र, या गोंडस पांघरुणाखाली त्यांना
वर सांगितलेल्या अर्थाने हीन वेश्या वनवितील.' सुधारणा कीं जय ! असो
वयाच्या वाढीबरोबर समाजांत धासिक आणि नैतिक कल्पना नसल्यास
वेश्यावृत्ति आणि व्यभिचार यांची नक्की वाढ होणार, आतां व्यभिचार
वाढणे म्हणजेच समाजसधारणो असेंही सुधारक म्हणू शकतील, या बाबतींत
आम्हांला तिळमात्रही शंका नाहीं, व्यभिचार कां वाहूं नये याची नेतिक
आणि सामाजिक कारणें आम्हीं मार्गे सांगितलींच आ
वेश्यावुसतीच्या वाढीबरोबर उपदंशादि विकार वाढतात. आम्ही मारें
सांगितलेच आहे कीं, उपदंशादि विकार पुरुषाला साधारणतः वीस या
वयाच्या आसपास होतात. या गोष्टींचे कुटुंबावर काय पारिणाम होतात ते
पाहू,
१ छएणका७ २) ७७४००७००४५ ० ४०४, ४०. ४८ 0४ घ&ए०००४ 1091115
२ समाजस्वास्थ्य मासिक- संपादक र. धा, कव, एन ७
जाळ
३६८ हिंदूंचे समाजरचसाशास्त्र
(१) उपदंश झालेला पुरुष आपल्या स्वभावसुग्ध विवादित सखीच्या
ठायी तो विकार संक्रांत करतो.
(२) दोनटी विझत झा ळी मणजे सर्व कुटेबच विघस रोतं.
(३) दा निकार बरा झाल्यासारखा बाटला तरी, तँ्जन्य दतर बरेच
विकार उत्स होतात आणि त्यागुळें कुठेबाने पोधण करणारा जो पुरूष
त्याची कुटंब मरणाची डॉक्ि अकाठीचे नार होऊन तुळवाची आर्थिक-
दृष्टया दाणादाण होते. तुठेबांचा आर्थिक जाधार नष्ट शाल्यास उद्र-
भरणाकरितां खरियांना कागकाज अगर उभनट वेशास भाला आल्य
करावा लागलो आणि मुलांना शिक्षण नशेरे शब्द देखील शेते येऊ शकत
नाहीत. माणूग आम्ही पम्टां म्हणता का, ९. गिवा धिकार वाहण्याचे सुगल
कारण अं चिवादार्ये बस नागे ते संमाओळा फास भाठवत आहे.
आतांपर्गंत बाळोविवादाच्या पद्भतीसर येणार्या बहुतेक आकोपाा
विन्चार केला. आतां उरल्या सामाजिक आक्षेपांचा विजार करू. ती
आशसषेप म्हणजे स्त्रियांचे शिक्षण पुरे होत
६२ स्त्रीशिक्षण नार्ही द्वा होय. स्त्रीशिक्षणाऱ्वे स्त्रियांवर
काय परिणाम होतात, ही गोष्ट पुष्कळांना
माहित असते. परंतु त्यांने समाजावर आणि वेशाबर परिणाम काय दु!तात
ही गोष्ट पष्कळांना अवगत गस, म्णून पप्नळ बण ज्या देसांना अण
समाजांना खीशिझाणाच्या रोगाली व्यथा जेटळे जाव त्या शस्र
आणि त्या देशावर या शेंगांचा काथ परिणाम शाळा, खाली माविती देऊ.
८ [अस ग्पी दि अर्थ दारगनिळे आह का, रान शड पीसून रन
१९०० पर्यंत वाशिग्य्य, बेळर, आसन मावर, स्मिथ गरे निवतिया-
लयांतून ज्या स्त्रिया पदल्या घेऊन गेल्या, त्यांच्यामध्ये नबदुळा: विवाट
श्र रभ
आणि प्रओत्पादन या बावशीत नारुषीच दडीनिळी गेटी.' ' सवसाथारपन:
पाहिळे तर पदर्याधर पुस्पांमध्ये पद्खीधर स्त्रियांव्षा, विवाह य पभ
जास्त पडते. परंतु येथे देखील असे दिसून सरल का, या कवाय
रश 116310011४ 8110 (९९1०11 लाळ ४ पय (ता 1111.
२ शिकतात छा. लाकनातवतेतत ४ तकात ळा,
३ 0. होत ण्या १नताठर्त तापक छत र्तत टप्विऐपक्रॉ् 19
२७,
र
हिंदूचे समाजरचनाशास्त्र ३६९
देखील विवाहाची संख्या, बिवाहाचें बय, जननसंख्या वगेरे गोष्टी ज्या
प्रमाणांत दिसून येतात, त्यावरून विचार केळा तर या वगाचा समाजांतून
नक्की विनाश ठेवलेला'च आहे.' अगर्दी नक्की आंकडे देऊनच बोलावयाचे
तर *“ पदवीधर स्त्रियांपैकी शेकडा 'चाळीसांचे विवाह झाळे आणि त्यांना
सर्वेसाधारणतः जडे. इतकी मुलें झाली,
प्रो. होम्सें म्हणतो ५ “ कॉलेजांत शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांपैकी शेकडा
पन्नास अविवाहितःच रद्दातात. समाजाऱचा अभ्यास करितां असें दिसून
येहेल कीं, ज्यास्त बुद्धिमान आणि कर्तृत्ववान स्त्रियांवरच बहुधा अविवा-
हित रहाण्याचा प्रसंग येतो. आज सामाजिक कार्य करण्याच्या हेतूने ज्या
स्त्रिया विवाह करीत नाहींत, खरोखर त्याच स्त्रियांची संतति समाजांत
जास्त रहावयास पाहिजे. स्त्रीस्वातच्य या तत्त्वापासून काय फायदे होत
असतील ते होबोत, परंतु वांशिकदृष्ट्या त्यापासून अतिशय नुकसान होते,
असं आमचे मत आहे. आजपर्यंत सामाजिक प्रगतीच्या नांवाखाली त्यानें
वंश्ांची जी अधोगति र्चालविळी आहे, त्या अघोगतीर्चा शेवट परिणास
" तरच्ल्टक
वांशिक नाश हाच होणार ? (पान २४२). या विषयाचा ज्या ज्या विद्दा-
क जा
नांनीं अभ्मास केळेला आहे, त्यांनी अश्ींच मते दिळेलीं आहेत, याचा
आमच्या इकडील समाजसुधारकांनी जरूर अभ्यास करावयास पाहिजे, असे
वाट्ते. आतांपर्यंत सवेसाघारणतः जगांतील कोणताही समाज घेतला, तर
विवाहाच्या बयाची वाढ व स्त्रीशिक्षण यांचा परिणाम काय होतो, वाचा
विचार झाला. पुढे मानवसमाजाऱचा घटक जो हिंदुसमाज त्याच्या दृष्टीने
या प्रभ्षाचा विचार करू.
पहिली गोष्ट लक्षांत ठेवावयास पाहिजे ती अशी कीं, हिंदुसमाजरचचना
जातिनिवबद्ध आहे आणि तीमध्ये आनुवंशाच्या सर्वे नियमांचा विन्चार झालेला
आहे. आम्हीं मार्गे दाखविळेंच आहे कीं, समाज जगाच्या घकाधच्छीच्या
मामल्यांत जगून रद्दावयाचा असल्यास, समाजाची रचना जातिबड
१ फएतपल्हापणा 0: ४०७७७ 0४ 9००कडलीा; पिल ७9 2५0) ळू 06
-- उल्पाळणळी ल ४७0७११४ 1917: (०-९वपळातिख &0ते 1७2७९०1०05 ७४
>> उड्या उे०प0०७) ल 1200601090. |
२ पताल एते जे ४०७ ७४ 3. उ. 'छ.गागा७9.
पी ज्र प्यार
च
“४७० हिंदूचे समाजरच नाशास्त्र
4
' असावयास पाहिजे, सर्व जगामध्यें गट पडण्याची प्रवात्ति दिसून येते. परंतु
तेथे जे थर पडतात त्यांचा पाया आर्थिक तत्त्व अगर धंदा यांवर उभार-
लेला असतो, हिंडुस्थानाच्या बाहेर जर एकाद्या व्यक्तीने धंद्यामर्ध्ये म्हणजे
. द्रब्यार्जनामध्यें कोशल्य दाखविलें, तर ती व्यक्ति विवाहादिसुद्धां सर्व र्टीर्न
वरच्या थरांत प्रविष्ट होते. परंतु हिंदुस्थानांतील विभागणीचे मूलतत्त्व हें
. अर्थाजन नसल्याकारणाने मनुष्य श्रीमंत होऊं शकतो, परंतु त्याला विवाहादि
बाबतींत आपला गट सोडतां येत नाहीं आणि आम्ही मार्गे दाखविल्या-
' प्रमाणे शास्त्रीयदृष्ट्या तेंच बरोबर आहे. या पद्धतीनें जातीय संकर ( ७.०55 )
होऊ शकत नाहीं. कालपरवांपर्यंतही हिंदुसमाजामध्यें धंद्याच्या बाबतींत
. कोगत्याहदी जातींनी फारसा फरक केला नव्हता. अलीकडे कोणताही धंदा
निसर्गतः हलळ्का नाहीं ( सष्टीनें अर्थातच इष्ट धंदे, अनिष्ट धंदे, पोषक
धेदे, मारक धंदे असा फरक केलेला आहे आणि कोणीही संस्कृतीची
इच्छा करणारा मनुष्य धंद्यामरध्ये तसा फरक करणारच.) अशा अलौकिक
मताचा प्रसार होऊ लागल्यापासून मात्र धंद्याच्या बाबतींत सुशिक्षित लोका-
मध्ये थोडीशी उलटापालट झाळेली दिसते. मनूचा काळ कोणताही घरला
' तरी मनूच्या काळीं जे धंदे ब्राम्हणादि वर्ग सुख्यतः करीत असत, ते धंदे
आजही करतात असें दिसून येईल. ते धंदे केल्यामुळें घर्महानि होत नाहीं,
ही गोष्ट आम्ही मार्गे दाखविलींच आहे. धंद्यांत जी उलटापालट झाळेली
. दिसते, ती फक्त सुधारलेल्या आणि सुशिक्षित लोकांत झालेली दिसते; वाची
सवे ठीक आहे त्यासुळें अजून देखील हिंदुसमाजाळा या वरवर होत अस-
ठेल्या सुधारणेला मिण्याचें मुळींच कारण नाहीं.
अशा तऱ्हेने जन्म आणि धंदा या दोन तत्त्वाने जाति बांधली गेळी' .
असल्यामुळें आणि सुख्य भर आनुवंशावर असल्यामुळें, स्रोने आपल्या
जातिबाहेरीळ पुरुषाकडून प्रजोत्पत्ति करून घेऊं नये, अक्नी समाजशास्त्रज्ञांची
अ असणें साहजिक आहे. ही जाति स्थिर ठेवण्याकरितां बालविवाह
' आण अस्पृश्यता ( नित्य आणि नैमित्तिक ) या दोनही तत्त्वांचा फार
१ ()प७०४०० 655875 10४
1994 ०8०; 3९षटप्कवटिण 0 59 ही ७४
अ. 0७ 660081. |
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र ३७१
उपयोग आहे. स्त्रीचे मन फांकण्याच्या समारालाच, जर आल्फ्रेड अडळे
रच्या पूर्वी सांगितलेल्या मतालाच धरून, तिला सहचर निवडन दिला
तर जातिसंकराकडे कमी प्रत्रत्ति होईल, असे हिंदुसमाजशास्त्रज्ञांचे मत आहे.
सुप्रजोशास्त्राचा मुख्यम हेल. होतकरू सहचरांची संख्या मयादित करणें
हा आडे, तो देवु डोळ्यापुढे ठेवला असतां, पूर्ण वाढ झाळेली स्त्री समाजांत
वावरू लागळी, तिला पूर्ण स्वातंत्रय असलें, तर ती आपल्या जातींतच
विवादद करील या गोष्टींची हमी कोण देऊं दाकेल १ सुप्रजाशास्त्र कांही
वाढलेल्या प्रत्येक खीळा कळण्याइतकें लोपे नाहीं. प्रोढविवाह, स्रीशिक्षण
स्पूुरयतानिवारण वभेरे बरबवर गोंडस दिसणारी, परंतु अंती नाशक अशीं
तरव सांगणे म्हणजे हिंदूंनी ज्या तत्वांवर समाजरचना केळी आहे. त्या
तस्वांनाच हरताळ फासण्यासारख आहे. अशा तऱ्हेची मूल रचनेशीं विस-
गत नेतिक मूर्ल्ये पसराविणे म्हणजे समाजसुधारणा नव्हे आणि तीं प्रसर-
विणारे समाजसधारकरी नव्टेत
अस्एस्यता ( नित्य अगर नभित्तिक ) दो समाज शुद्ध स्थितींत राख-
ण्याचे एक. सायय आटे. जागच्या या विथानावर असा आश्षेप घेतला
राळा को, अस्पृदयतानिवारण झाल्याबरोबर
२२ संकर आणि संय जातीतील स्रीपुरुष्र व्याभिचार करू
अस्परयता लागतील अर्स आमचे म्हणणे आहे. परंतु
आज ज्या जाति स्पृरय मानल्या गेलेल्या
आदत, त्यांच्यामध्ये आपसांत असा व्यभिचार झाळेळा दिसत नाहीं,
अर्थातच आमचं म्हणणे चूक आटे. त्याही सुय्याचा येथे विचार करावयास
पाहिजे.
हजारो वर्षे समाज नीतिनियमांनीं बांधला गेल्यानंतर त्या समाजांत
काय होते अगर होईल हें येथे पहावयाचे नसून, समाजाला नीतिनियम
लावून देणाऱ्यांनी काय तत्त्वाचा अंगिकार केला होता, हें पहावयाचे आहे
"0४५७०. पी
१ घळुलळा०० ताका ७9 ०१ लोहा
२ उण 3 ५४००० ० 5९१, ४०. शो ७ए डाक? ल्लार पाळ,
३ झळा ७४ पकजाकोष्ाळीत १.७ुळा० 10 उिल्णेट य छकाणाबटुळ ७३३
1९७१४ण याट.
ल्क.
३७२ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
म्हणून आज एकादें तत्त्व समाजांतून नष्ट झाल्यास काय परिणाम होईल तै
ताक्षूडतोब कळत नसतें. म्हणून ज्या समाजांत तें तत्त्व प्रचारांत नसेल,»
तेथें काय घडते तें पहावयास पाहिजे, परंतु पुढील मुद्यांचा तत्पूर्वी विचार
व्हावयास पाहिजे.
(१) अस्पृश्यतेनें ( 8९87685७०० ), ती नित्य असो अगर नेमि-
स्तिक असो, व्यक्तींची असो अगर गटांची असो, समाजांच्या उत्क्रांतीत
त्याप्रमाणेंच जीवांच्या उत्क्रांतीत कांहीं कार्य केळें आहे किंवा नाहीं !
(२ ) समाजाची विभागणी मूळ कोणत्या तत्त्वावर झाळेळी आहे
आपण जीं नैतिक मूल्ये प्रचलित करणार त्यांचा या मूळ तत्त्वांशी विरोध
आहे काय १६: ..
(२ ) दहिंदुसमांजाची विभागणी मूळ कोणत्या तत्त्वांवर झालेली आहे
आणि तीं तत्वे शक्य तेवढी पाळण्याकरितां हिंदुसमाजशास्त्रज्ञांनी कोणत्या
युक्तया केल्या १ त्या युक्तथांपैकीच हीही पण एक युक्ती आहे किंवा काय १
आतां या तिनही तत्त्वांचे क्रमशः पर्रक्षण करूं. अस्पृश्यता म्हणजे
विभक्तीकरण ( 1501800 017 86९878४91107 ). हिंदु समाजाऱची पद्धति
पाहिळी तर पदुपक्षांपासून तो मनुष्यापर्यंत ज्या ज्या कोणाचा सामाजिक
उत्क्तांतींत संबंध येतो, त्या सवोचची प्रतवारी लावून अधिकार ठरवून दिले
गेलेले आहेत असें दिसून येईल. परंतु या विभक्तीकरणाचची आवडश््यकताऱच
कोणती हा प्रश्न आज विचारला जात आहे, म्हणून विभक्तीकरणाऱचे
समाजांच्या जीवनांतील काये कोणतें त्याचा विचार करू. आम्ही मागे
आधुनिक शास्त्रज्ञांनी केलेली मानवा*ची गुणदृष्ट्या पडणारी विभागणी
सांगितलीच आहे. त्यामध्ये सर्वश्रेष्ठ दहा टक्के, सवीत कनिष्ठ दहा टक्के वगेरे
विभागणी पडते असें दिसून आलें. त्यांपैकी सोत श्रेष्ठ वस्चे जे दहा टक्के
त्यांना इतर समाजापासून विभक्त करणें हितकारक होईल, असं मत सवेच
म्राणिशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ आतां द्यावयास लागळे आहेत. जसे
बसच्या वर्गाचे विभक्तीकरण कराबयास पाहिजे, त्याप्रमाणेंच खालच्या वगा चे-
१ 8९ष5्टा'8४७(100 0 [10 गी ७४ 8. 5 ७९७७; ऐष0081 १४७1०
पडे" 800 शड) 0९09 07 'ल)ळखटा; ९०0 जि एप2७०1० ४७-
उेण्या ७४ 1१८. 1280710.
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र ३७३
ही पण विभक्ताकरण व्हावयास पाहिजे, असेही मत आतां प्रचलित होऊ
लागळें आहे. म्हणजे उच प्रजांची वाढ होण्याकरितां आणि कनिष्ठ प्रजेचा
नाद होण्याकरितां दोनही ठिकाणीं अस्पृश्यता उत्पन्न करावयास पाहिजे.
उच्चवर्णीयांच्या अस्पृश्यतेला सोवळे अर्से नांव पडते आणि कनिष्ठ वगीच्या
अस्प्रश््यतेचे नांब तेंच रहार्ते. परंतु सुदलांत तत्व एकच आहे. एकंदरींत
महात्मा आणि मंडळी म्हणतात त्याप्रमाणे अस्पृश्यता हा धर्मावर कळक
नसून सुप्रजा वाढविण्याचे आणि कुप्रजा कमी करण्याचें एक साघन आहे
असे दिसर्ते, सर्व ठिकाणीं सर्वच विभक्तीकरण त्याज्य नाहीं, इतकी गोष्ट
तरी खरी. पुर्ढे तें सवे ठिकाणीं कसे ग्राह्य आहे याचा विचार करू.
(. समाजा'ची विभागणी मूळ कोणत्या तत्त्वांव!र झालेली आहे? हिंदुसमाज-
शास्त्रज्ञांना या मुद्यांतालळ अडचणी बरोबर माहिती होत्या. त्यांनीं समाजांत
त्यांच्यापुढे जे गट पडळेळे दिसत होते, तेच गट घेऊन त्यांची सुप्रजा-
गास्त्राच्या दृष्टीने व्यवस्था लाविली, परतु ते जातिउपजातींच्या व्याख्या
करण्याच्या मानगरडीत पडले नाहीत. यालाच पर्यायाने पाहिजे तर ' चातु-
वेण्ये मया सट ? असे म्हणावे. उपजातींची व्याख्या करणें आणि व्याति
ठरविर्णे आमच्या इकडील आघुनिक्र पंडितांना वाटते तितकें सोपें नाही.
डालिन म्हणतो : ' मी येथें जाति या शब्दाचा ज्या वेगवेगळ्या व्याख्या
दिल्या गेल्या आहेत त्यांची चर्चा करीत नाहीं. कोणत्याही एका व्याख्येने
सर्वे प्राणिशास्त्रज्ञांचें समाधान होणार नाहीं; तरी देखील प्रत्येक प्राणि-
शास्त्राला जाति ( 8०००5 ) कशाला म्हणतात, या गोष्टींचा बोधे
असतो. ? अशाच तर््देचे मत दुसरा प्रसिद्ध प्राणिशास्त्रवेत्ता हेकेल यानेंही
दिलें आहे. म्हणून आम्ही म्हणतो कीं, हे गट ज्याअथी आज वेगळें !
वेगळें म्हणून समाजांत रहातात, त्या अर्थी त्या उपजातीच (5१७-५७७५७०७5)
आहेत. त्या उपजाति नाहीत असे म्हणणारांनीं उपजातींचे लक्षण प्रमाण
सांगून ( लक्षणप्रमाणाभ्याम् वस्तुसिद्धिः ) त्या उपजाति कशा नाहींत, हे
२ ४ -तणा णकवा
१-० राच २२०00 मजधत४लीणय. &ीकलपर७-1- तयारिभक ल कळक करक. ढत“
१ द ७ण"कांपाताण ७1 7७०७ 100०४0०७७७ 07 ग, 3. घळपळार्का(; शतपक'१8
बं ]९७उ 1910111108 0४ 10. (३. 1)ए7१७1]6,
२ (३३ पर्ण 30 ७७९००3 09४ 00901083 950,
रे ल जण्डा ७४ ७0०४७].
३७४ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
दाखवावयास पाहिजे. गट पडलेले आहेत आणि त्यांची विवाहाचे नियम
आणि अन्नाचे नियम यांनीं सिद्धि झाळेळी आहे. थोडक्यांत सांगावयाचे
तर हिंदुसमाजशास्त्रज्ञांनी विभागणी मुख्यतः जन्म या तत्त्वावर केळेली
आहे. धंदा अगर शिक्षण इत्यादि बाह्य तत्त्वांवर केलेली नाही, नियम
पाळले जावे म्हणून धंद्याबद्दल जै कोठें पातित्य सांगितळें गेळें आहे, त्याचा
स्पृश्यास्पृज्यत्वांशीं कांहींही संवंध नाही. जन्म हा मूळ पाया असल्या-
कारणानें एतद्विधयक नैतिक मूल्ये जन्म या तत्त्वावर्च उभारली गेली
पाहिजेत, स्वच्छतेच्या अगर साबण लावण्याच्या नव्हे
गटांची विभागणी जन्माच्या तत्त्वावर करून, तिचें रक्षण करण्याकरितां
ज्या कांहीं अनेक य॒क््त्या योजल्या गेल्या, त्यांपॅकींच अस्परयता हो. एक
युक्ति आहे व ती जावयास पाहिजे, अस्पृश्यतानिवारण झालळेंच पाहिजे
असे सेत आज प्रचलित होऊं लागलें आहे.
१...
अस्पृश्यता ( 3087081001 ) या तत्त्वाची पाळमसुळे समाजात
किती खोल गेळेलीं आहेत, ही गोष्ट महात्मा आणि मंडळीच्या लक्षांत
आलेली दिसत नाहीं. समाजरचना विभागणी ( ०७७०७०१ ) च्या
तत्त्वावरच असली म्हणजे तें तत्त्व स्व ठिकाणीं पसरणार. विभक्तीकरणा-
करितां पहिली मोठी विभागणी स्त्री आणि पुरुष अश्शी झालेली दिसते.
हिंदुसमाजांतील अभिजात पुरुष हा आपल्या जातीचा'च नव्हे, तर घराण्यां-
तीलही ख्रीला स्पर्श करण्याला नाखूष असतो. परंतु ही अस्पृश्यता सनो-
सय असून चालीरीतींनीं अंगांत खिळून गेली आहे. ( 7 09७5 00९००1७
२ 81000 ) याचें कारण |
स्वखा मात्रा दुदितरा वा न विविक्तासनो भवेत् ।
बल्वानिंद्रियम्रामो विद्वांसमपि कर्षते | असे मनु सांगतो.
या मताचीच सुधारून वाढविलेली आद्रुत्ति “ येकांती लोकांती स्त्रियांशी.
_ साचार । प्राण गेल्या जाण बोलू नये ' असे तुकाराम देतो. हे तुकाराम
' आणि मनु यांचें म्हणणें खरे आहे किंवा नाहीं, या गोष्टींचा ज्याऱचा त्यार्न
२ भारतीय अस्पृदयतचा प्रश्न, वि. रा. रिंदेः अस्पृष्टांचा प्रश्ष- श्री. म« माटे
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र द्द
मनाशी विचार करून पहावा. येर्थे विभक्तीकरणाचा हेतु काय दिसतो १ |
यावच्छक्य योनिसकर होऊ नये. मनु म्हणतो, |
कुळे मुख्येडपि जातस्य यस्य स्याद्योनिसंकरः ।
संश्रयत्येब तच्छीळं नरोडल्पमापि वा बहु ॥
यच त्वेते परिध्बंसाज्जायन्ते वणदूषकाः ।
राट्रिकेः सह तद्राष्ट् क्षिप्रमेव विनव्यति ।।
मनूच्या या मताशी पुढील मत ताडून पहावें. “ हा योनिसंकर रोमन
साम्राज्याच्या नाशाच्या अनेक कारणांपैकी फार महत्त्वाचे कारण आहे.
अगदीं अलीकडे एर्तद्विपयक जास्त निश्चित मत डॉ० सी. सी. इस्ट याने.
दिलेळें आहे. अश्या तऱ्हेने विभक्तीकरणाचे तत्त्व सर्व ठिकाणीं लावून
दिलेले दिसते. अगदीं पश्युपक्ष्यांची देखील प्रतवारी करून त्यांतही कांही
स्प्रश्य, कांदीं अस्पृश्य, अशी व्यवस्था केळेली आहे. यांतील बीज काय
आहे त्याची चचा आम्ही येथे करीत नाहीं.
अशा सऱ्येने वेगवेगळे गट समाजांत आल्यानंतर त्यांची व्यवस्था कशी
रावाची हा प्रभ समाजशास्त्रज्ञांच्या पुढें दत्त म्हणून उभा राहिला. हे वर्ग
मूळतः तर फार वेंगळे दिसतात. त्यांची व्यवस्था कशी लावावी £ येथेच
प्रथमतः अश्या तऱ्हेचे नियम ज्या समाजांत नाहींत त्या समाजांत काय परि-
णाम घडले हें पाहून नियम ठरवावे लागतात. १९३१ च्या खानेसुमारी-
मध्यें अँग्लो-इंडियन म्हणून एका वर्गाची परिगणना केलेली आहे. तो वर्ग
युरोपियनामध्ये अस्परयतेच्या कल्पना इढमूल झाठेल्या असत्या, तर उलक्ष :
झाळा नसता असे मत आहे. हा वर्ग तो ज्या बापजाद्यांची नांवे.
सांगतो, त्यांनीं ग्रामबद्दिष्कृतच नव्हे तर खंडबहिष्कृत केठेला आहे. अशा
तऱ्हेने दोन वेगळाले वर्ग एकाच ठिकाणीं रहावयास आले, तर काय पीर-
णाम होतो १ : जर असे दोन वर्ग एका ठिकार्णी राहू लागले तर श्रेष्ठ
प्रजा उत्पन्न होण्याला जरूर असा जो जीवनार्थ कलह तो किंचित्काळ
थांबतो. श्रेष्ठ आणि कनिष्ठ वर्ग एकाच ठिकाणी राहूं लागळे, तर दोघांचीही |
९ िल०त१ ७100. ॥॥॥५४०1॥1०8 0४ (७७७९8,
२ ए्िठिपि0 खर्य 1210. पाडी.
र. मक
३७६ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
नोतिक अधोगति होते. त्यांच्यामध्ये लवकरच सेव्यसेवकभाव उतपन्न होतो,
आणि ते नार्वे जरी उघड म्हटलें नाहीं, तरी गुलाम आणि गुलामा*चे मालक
अश्या तऱ्हेने प्रतीत होऊं लागतें. पुष्कळ वेळां त्यांच्यामध्यें संकर होतो.
युरेशियन लोकांमध्यें जरी कांही मानसिकदृष्ट्या सुह्ढ व्यक्ति सांपडतात,
तरी माझ्या मनाला ते जर शुद्ध एशिअँटिक किंवा शुद्ध युरोपियन असते
तर जास्त बरें झाळें असते असेंच वाटते ( हेच वर सांगितलेले अग्लो-
इंडियन होत). अशा तऱ्हेने दोन जातींमधील जीवनार्थ कळह कसी झाला
म्हणजे जे सासाजिक प्रश्न सुटावयास पाहिजेत ते सुट्त़ नाहीत. ते प्र्न
सुटीच्या नियमाने सुटण्याच्या ऐवजीं, त्यांतून भविष्यत्काळाकरितां मोठ-
मोठ्या उत्पातांची पूर्वतयौरी होते. ' दोन जाति एकाच ठिकाणीं रादिल्या-
तर संकर व्हावयास रहात नाहीं. हिंदूंच्या पुढें तर अनेक जातींच्या संकरा-
पासून सांभाळ करण्याचा प्रश्न होता. त्याकरितां प्रथमच त्यांनी नगररचना
आस्त्राकडे लक्ष दिळें. जुन्या नगररचनाद्यास्रांत शहराचे वेगवेगळे मोहोले
वेगवेगळ्या जातींना दिळेळे दिसतात.
अशा तऱ्हेने सुख्य जातींना आणि त्यांतील उपजातींना वेगवेगळे भाग
शाहरांत वाटून दिल्यानंतर म्हणजे त्यांना वेगवेगळ्या गांवठाणांत ठेवल्या-
नंतर त्यांचे जे काय संबंध यावयाचे, ते घराबाहेरील व्यवहाराचे बाबतीत'्च
होय. प्रत्येकाचे उदरंभरणार्चें साधन वेगळें असल्याकारणाने व अन्नाच्या
पुरवठ्यापेक्षां लोकसंख्या जास्त वाढविणे म्हणजे सुधारणा हा आधुनिक
शोध लागला नसल्याकारणाने, स्त्रीपुरुषांचा म्हणजे मिन्नजातीय स्त्रीपुरूषांच्चा
सहवासच कमी येत असे. अशा तऱ्हेने गांवाच्या वेगवेगळ्या मोहोत्यांत
वेगवेगळ्या जातींची वस्ति असून त्या त्या जातीची अशीं देवळेही असत.
मग एका वस्तीतील व्याक्ति उठून दुसऱ्या वस्तीतील देवळांत कशाला
ञईळू आणि जाण्यापासून फायदा तरी कोणता १? आज देखील महाराष्ट्रा”
तील खेड्यांची व्यवस्था पाहिली तर जाती्ची गांवठार्णे पूर्वीप्रमार्णेचच
विभक्त असलेलीं दिसून येतात ( हिंदुस्थानांतील इतर प्रांतांत कशी काय
व्यवस्था आहे याची आम्हांला पूणीशारने माहिती नाहीं ). पुन्हां ळेवळा-
१ फळ] रप 0०0 016 8800100001 80091060109 ६-811 1064105010
२ एका) 700 उ 15ता8 09 . 8, घर,
हिंदूचे समाजरचनादास्त्र 38७७
संवर्धी असे दिसते कीं, भैरवनाथ, मारुति, शिव, राम, कृष्ण वगेरे देव-
तांचो देवालये बहुतेक सर्व गांवांतने असतात. अश्या तऱ्हेने व्यवस्था
असल्याकारणाने व्यवहार कमी म्हणून योनिसंकराचा संभव कमी, अशी
वांटणी झाली. परंतु कांहीं थोडासा व्यवहार एकत्र होणारच. त्याकरितां
प्रतवारी लावून नित्य अगर नैमित्तिक अस्पृश्यता ( 8९81०8७०07) )
उत्पन्न करावी लागली. एकाच जातीच्या अगर एकाच घराण्यांत जन्म
झाला असूनही आणि एकार्च घरांत रहात असूनही, व्यक्तीव्यक्तींमध्ये नेमि-
सिक अस्पृश्यता असळेली दिसून येते. उच्चवणीयांमध्ये देवपूजा आणि
भोजन या दोन निमित्ताने सोंवळें नांवाची अस्पृश्यता पाळली जाते. देव-
पूजा हे निमित्तच गेळें कीं, या ठिकाणीं पोचण्याची जरूरीही नष्ट झाली.
देवपूजा न करण्याची कारणें पुढील असू शकतील. ( १ ) देवाचे अस्ति-
व्वच नाकारणे; (२ ) देव असला तरी तो मूर्तीत अगर प्रतीकांत अब-
तीर्णे होणे शक्य नाहीं अशी कल्पना मानणे; ( ३ ) देव असेल तो प्रती-
कांत अवतीणे होत असेल परंतु आमचा त्याच्याशीं कांहींही संबंध नाहीं
असे मानणे; ( ४ ) आम्हीं मानसपूजा करतो अशी एक लोणकढी थाप
देणे; (५) अगर आधुनिक पद्धतीने प्रार्थना करणें*, पूजा करावया'ची
तर त्याला सोवळ्याची जरूरी काय, असा प्रश्न परिस्थितिजर्यमानसशास्त्राची
ज्याला थोडीशी माहिती असा कोणी मनुष्य उत्पन्न करील अर्से आम्हांला
वाटत नार्ही. देवपूजेसारख्या वेळीं जर सोंवळ्याच्या कल्पना पाळल्या तर
त्यापासून कोणतें नुकसान होईल, ही गोष्ट एक परमेश्वर अगर सुशिक्षितांना
मान्य असलेला परमाणू जाणें. यामर्ध्ये यमनियम हे पाळावयास पाहिजेत
असे आमर्चे स्पष्ट मत आहे.
त्याप्रमाणेच भोजनप्रसंर्गीहि जें सोवळे, ओवळे अगर अस्पृश्यता आम्ही
पाळतो त्यामध्ये काय चूक आहे तेंच आमच्या मद्ठ मेंदूला कळत नाहीं.
अन्नाचा ताबडतोब रक्तांत प्रवेश व्हावयाचा असतो म्हणून त्या वेळीं शक्य
१५ ळदत लीदर 0१९४९ ९७९९१२४०७४४०७१॥/१९१ 20% 4860-42 '4 (१-७५५१०१७७७, १2.0९५७०१०...४५५ ९७०७३७१
१ असत्य अम्रतिष्ठं ते जगदाहुरर्नाश्वरम् । अपरस्परसंभूतम् किमन्यत्कामहेतुकम् ॥
भगवद्गीता.
२ यजन्ते नामयशेस्ते दंभेनावाधपूर्वकम- भगवद्वीता-
ने ७्यतयेणखशवे 0००७1९०५७३ 0७४ 1260०७,
1 ती
३७८ हिंदूर्चे समाजरचनाशास्त्र
तेवढी काळजी घेणें जरूर आहे असे आम्हांला वाटते. या बाबतीत वरून
गोरेगोमटे दिसणारे आणि सभ्य भासणारे लोक किती तऱ्हेच्या सं*चारी
रोगांचा फैलाव करतात, ही गोष्ट पौर्वात्य अगर पाश्चात्य वैद्यकावरील कोण-
ताही ग्रंथ चाळून पाहिल्यास कळण्यासारखी आहे. ' प्रसंगाद्वात्र संस्पात्
: निश्वासात्सहभोजनात् सहदाय्यासनाच्चापि गंधसाल्यानुळेपनात् ॥ औपसर्गिक
म्ह
कत्या यातवानता मा
रोगाश्व संक्रामंति नराक्नर' ॥ या विषयाची पूर्ण चर्चा करावयाची, तर एक
वेगळा ग्रंथच लिहावा लागेल, येथे इतकेंच सांगावयाचे कीं, भोजनासंबंधी
स्पृ्यास्पृरयाचे नियम आजच्या सुशिक्षितामध्ये सुटत चाळलेळे दिसतात, दी
गोष्ट समाजाला हितकारक नाहीं. कांहीं असे म्हणतात कौ, या तत्त्वाचा
अतिरेक करूं नये. ही गोष्ट जितकी खरी तितकीच एकदां अपवाद सांग-
ण्याला सुरुवात झाली म्हणजे आऱचारधम सोडू इच्छीणारी कोणतीच र्व्याक्ति
स्वतःला कांहींना कांहीं कारण दाखवून अपवादामध्ये बसवू शकते हीही
गोष्ट तितकीच खरी आहे. र
याशिवाय कुटुंबांतील अस्पृश्यता म्हणजे मृताशौच, सूतक आणि रज-
स्वलात्व वगेरे पासून उत्पन्न होणारी. या बाबतींत एक आधुनिक सुधारक
पंडित म्हणतात, ' सोयेर, सुतक, रजोदर्शन, सांसर्गिक रोग इत्यादि
वैयक्तिक, कौटुंबिक आणि प्रासंगिक बाबीसंबंधी हल्लीं देखील हिंदुस्थानांत,
तशीच बाहेरील राष्ट्रांतही, पाळळेळी पुष्कळ ठिकाणीं आढळते. परक
इतकाच कीं, पहिल्या तीन बाबी जंगली लोकांत व चोथी सुधारलेल्या
देशांतील रुग्णाल्यांतच आढळेते. ' म्हणजे या पंडितांच्या मताने रजो-
दरशेनाची अस्पृश्यता पाळणारे लोक-म्हणजे ब्राह्मणादि वर्ग हे रानटी होत.
रजस्वला स्थितींत स्त्रियांची मानसिक आणि शारीरिक स्थिति काय होते
याचा अभ्यास करून ( नुसता विचार नव्हे ) एक पाश्चात्य पंडित पुढील-
प्रमाणे आपलें मत सांगतो. ' फक्त श्वेतवर्णीयामर्ध्येंच स्त्रियांमध्ये गक
विकारांचे ( 5०६पछा ाए७1ताडा ) प्रमाण जास्त दिसून येते. याच
_ १ माधवनिदान.
९ भारतीय अस्एश्यतेचा प्रश्न - वि. रा. शिंदे.
३ शा 8 ७४०१७0 0४ ७९0० 01115,
४ छपकर 1 59णलण्ट ७502 0५ पिक्षशल०्णर फायल, ४०. ४३.
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र ३७९
लोकांर्नी धार्मिक कल्पना सोडून, त्या कल्पनाबरोबर असलेली स्त्रियांच्या
रजोदर्शनांतील अस्प्रश््यतेची हितकारक कल्पनाही टाकून दिली. म्हणजे
अर्से करतांना त्यांनीं नथेबरोबर नाकही टाकून दिलें, असा त्याचा अर्थ
आहे. ' एक पंडित रजोदशेनांतीळ अस्पृरयता ( 8001प5०ंप 3 टाकून
देणे अद्दितकारक आहे अर्से म्हणतो; तर दुसरा पंडितब्लुव ती चाळ पाळ-
णाऱ्या लोकांना जंगळी म्हणतो. यावरून आमची सुधारणा करूं इठि-
णाऱ्यांची लायकी काय स्वरूपाची आहे या गोष्टींचा ज्याचा त्याने मनाशी
विचार करावा.
आतेबकालांत ख्रियांची शारीरिक आणि मानसिक स्थिति काय होते, याचा
हवेलॉक एलिसने केळेला अभ्यास मननीय नाहीं असें कोण म्हणेल ! सरदे
सारांशर्पाने येथे दिल्यास ग्रेथविस्तार फार होईल म्हणून जिज्ञासूंनी मूळ
ग्रंथच वासून पद्दावयास पाहिजे.
अशा तर्हेने पद्धतशीर अभ्यास केल्यास हिंदुसमाजांत जी अस्पृश्यता
नैमित्तिक स्वख्पायी आहे ती सर्वच ठिकाणीं साधारण आहे, ही गोष्ट
अभ्यासकाच्या लक्षांत मेईल. परंतु ही सहेतुक नैमित्तिक अस्पृब्यताही
शिदथमारने सांगितळेळी मुख्य अस्पृरयता नव्हे. हे आणि इतर पुष्कळ
शोर्चाचार आहेत. दे एका जातींतील इतर्केच नव्हे, वर एका कुटुंबांतील देखील
व्यक्तीनी एकमेकांशी वर्तन करतांना पाळावयाचे नियम आहेत. प्रत्येक
ठिकार्णी कांही तरी निश्चित आचारप्रणाली असावयास पाहिजे, ही गोष्ट
कोणीददी कबूल करील. म्हणून वरील हितकारक नियम पाळू नयेत असे
कोणीद्दी विचारी पुरुष म्हणेल अर्से आम्हांला वाटत नाही .अशा'च तऱ्हेचे खाद्य-
पेयादिसंबधी देखीळ अनेक शौचाचार सांगितळेळे आहेत आणि तेंही हित-
कारक आहेत. शेवटीं या अस्एव्यतेने दुसऱ्याचे मन दुखावेल म्हणून माझं
शारीर अपवित्र आहे आणि तूं विटाळशील अशीही अत्यंत उदार कल्पना
याच शौचाचारांत उत्पन्न झाली. “ शौचाल्सखांयजुगुप्सा* परेरसंसर्ग: ' या.
अस्प्रश्यतेविरुद्ध कांही सुशिक्षित लोक ओरडा करीत असले, तरी आज
कग्व्यवान पाचक
१ शह घ्यात फ०णकाण 0४ १01118,
२ प । ठं अ योग डी
8८० हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
म्हणजे जन्माने उत्पन्न होणारी अस्पृश्यता, म्हणजे अमुक मनुष्य अमक्या
जातींत उत्पन्न झाला म्हणून अस्पृश्य होय, असे मानणे आणि अशा तऱ्हेची
स्पृदयता पाळणे हा हिंदुघधमांवर कलंक आहे, अशा तऱ्हेची माषा आज
ऐकू येऊं लागली आहे त्याचा विचार करूं.
येथे हिंदुसमाजाची रचना कोणत्या स्वरूपाची आहे. याचा विचार
केळेला दिसत नाही. आजच्या रशियन समाजासकट जगांतीळ कोणताही
समाज घेतला, तरी त्या समाजाला त्याची कांही ना कांहीं तरी रचना
असतेच, सवे समाजांची रचना एकच ची नसल्याकारणाने अर्थातच
; त्यामध्ये कांहीं फरक असणारच. त्यामुळें एका रचनेतील तत्त्व दुसरीत
हत्नोणकी भज...
सांपडत नाहीं म्हणून त्या र्चनेवर आक्षेप आणणें, हे अत्यंत उघळपणाचे
लक्षण आहे. हिंदूच्या समाजरचनेचा आद्य घटक जाति आहे. या जातींची
एकावर एक अशी प्रणाली आहे. या पद्धतींत हक्क जातींना आहेत
व्यक्तींना नव्हे. जो ज्या जातींत जन्मला त्या जातीचे सर्व हक्क त्या व्यक्तींना
आहेत आणि त्याबरोबरच तादितर जातीय व्यक्तींना नाहींत. महार जातीला
जे कोणते हक्क असतील त्यावर इतर कोणालाही हक्क सांगतां येणार नाहीं
दग्रंथी ब्राह्मण, मोठा पंडित, शूर क्षत्रिय, धनाढ्य वेश्य, सच्छील शूद्र
यांपैकी कोणालाही खळे अगर बलुते यांचा हक्क कधींही येऊ शकणार नाही
यांपैकीं कोणीही हाडवळ्याची जमीन घेऊं शकेल, परंतु त्याला खळ्याचा हक्क
केव्हांही मिळणार नाहीं, या सवे भानगडीचें कारण काय असावें १
हिंदुसमाजशास्त्रज्ञांच्या पुढे अतिराय बिकट प्रश्न होते. जेथें समान-
वंशीय ( पछ०7108श०९०ए३8 ) अगर फार दूरच्या वंद्यांतीळ नव्हेत अशा
लोकांचा विचार करावयाचा असतो तेथे ही गोष्ट. फारशी कठीण नसते.
परंतु जेथे विविध वंदा, त्यांचे उपवंश आणि संस्कृतींचे विविध थर या
सवीचा विचार करून समाजव्यवस्था करावयाची असते, तेथें हा प्रश्न सोपा
नसतो. असे प्रश्न कालेजांत शिकलेल्यो तत्त्वज्ञानाने सुटत नाहीत. प्रथमतः
'समाजाऱची विभागणी करावी लागते आणि मग ते विभाग आम्ही मारें
2.0 ज१ऑपभाट्या ७09७ 2डणांते०00०प३टाय ७७ णत ल9० 07 ७००.
२ 116 7660 णि” पटपट ए०00"पा 0४ 11. 198ए"फाया,
> ०6००७ जा ७16ए०प000 उप उपळा0७ 0४ 36.
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र श्ट्शत
सांगितठेल्या कारणास्तव विभक्तच ठेवावे लागतात. हिंदु समाजामध्ये चार
अगर पांच थर म्हणजे ढोबळ मानाने वणे अज्ली प्रथमतः विभागणी
झालेली दिसते. हे विभाग आम्ही पूर्वी सांगितल्याम्रमाणें मुख्यतः संस्कार-
निदशक ( €पप781 ) आहेत. परंतु या आध्यात्मिक प्रणाठीबरोबरच
दुसरी जातीय म्हणजे आनुवंशिक प्रणालीही आहे. अगदीं न्यायशास्त्राच्या
काटेकोर प्रणालीत बोलावयाचे तर वर्ण हा प्रधान विभाग (8९1०७)
आणि नाती हे तदंतर्गत गट ( छ९०ं25 ), पुढें कर्ती प्रजा, नाकती प्रजा
आणि सर्वेसाधारण लोकसंख्या असें विभाग पडतात. येथें एका वंश्यांत
ज्याप्रमार्णे हे तीन क्िमाग पडतात, त्याप्रमाणेच वंशावंश्ांमध्ये देखील हें
खैविच्य प्रतीत होतेः. म्हणून प्रथमतः वंशोपवंशांची संस्कारदर्शक वर्णांमध्ये
व्यवस्था व्हावयास पाहिजे. म्हणून कर्ते वंश विभक्त करून त्यांना जैवर्णिक
उरविळे आणि त्यांच्यावरच समाजार्चा सर्वे गाडा हांकण्याची जबाबदारी
टाकिली. इतर सर्वेसाधारण जे वंश राहिले त्यांच्यावर समाजाबद्दल
कोणतीहि महत्त्वाची जबाबदारी टाकल्याचे दिसते नाहीं.
विप्राणां ज्ञानतो ज्येष्ठयं क्षत्रियाणां तु बीर्यतः ।
चेश्यानां घान्यघनतः श्रूद्राणां एव जन्मतः ।
या 'चारहि वगीवर अधिकारमेदार्ने संस्कार करावयाचे असतात.
समाजांतील सर्व व्यक्तींवर सारखेच संस्कार करून, एकाच पद्धतीची संस्कृति .
निर्माण करण्याचचा प्रयत्न करणे, ही गोष्ट अनिष्ट आहे असें आजचे प्राणिशास्त्र,
समाजशास्त्रज्ञ फार काय सांगावे शिक्षणशास्त्रज्ञ देखील सांगू लागले
झाहेत. येर्थे एक जाति पुरोहित व्हावयाची आहे, दुसरी जाति ळढवय्यांची
आहे, तिसरी जाति व्यापारी व्हावयाची आहे आणि 'चवथी जाति सर्वे-
साधारण कायौचचा गाडा हांकणार आहे. या सर्वोची एकच शाळा काढून
१ छा 810 ०0 तृण०60 10९0076.
२ इ९ष्टा९९६० खा (0 शी. 07 छे. 8 पय 0600081).
2 मनुस्मृति.
४ एल जी० ०प ०० 0४ 13860॥/७॥त 1805661,
३८२ हिंदूर्चे समाजरचनाशास्त
'त्यांना एकच तऱ्हेचे शिक्षण द्यावयास पाहिजे, असे करस म्हणतां येईल १
'घरेतु आज सुधारलेल्या काळांत तरी सर्व शाळांत सर्व विषय शिकवितात
काय ई इंग्लंडमध्यें संढस्ट, वुलविच, चथम येथें ज्या लष्करी शाळा आहेत
तेथें परमेश्वराचे स्वख्प, आत्मानात्म विचार, अलंकार शास्र वगेरे शिकवीत
ह्- हक्ा ७ ९.५_ (“> क्ट टॅ, हर
नाहींत आणि आक्सफडं, केब्रिजमध्ये लष्करी हालवालीही पण शिकवीत
नाहींत. पुणे राहर शाळांनीं बुजबुजळे असून शिवाजी महाराजांच्या नांवानें
सुरू केलेल्या लष्करी शाळेची जरूरी कोणती ! येथे चार अगर पांच वगी-
वर संस्कार करावयाचा आहे. येथें संस्कृति टिकावी म्हणून समाजांतील
सवोत मोठा म्हणजे ८० टक्के जो सर्वसाधारण वर्ग तो कह्यांत ठेवावयाऱचा
आहे. नाहीं तर जग हें सर्वसाधारण लोकांच्या अंकित असल्याकारणानें
कोणतीहि शास्त्रीय पद्धतींची सुघरणा ' करणें अशक्य आहे, असे दुःखो-
द्वार काढण्याचा प्रसंग आल्याशिवाय रहाणार नाहीं. येथे सर्व मानव जाति
त्या हलक्या वगाच्या जोडीला आणून बसवावयाच्या नाहींत आणि हा जो
मोठा अप्रबुद्ध वर्ग तो समाजरचनेचा नाश करण्याला उद्चुक्त होणार नाहीं,
अश्या तऱ्हेने त्याचा वर्तनक्रम लावून द्यावयाचा आहे. येथे एक गोष्ट
: दिसून येईल कीं, हल्लीं जी सार्वत्रिक शिक्षणाने समाज उन्नत करण्याची
अकडसयळऱसळा
अशास्त्रीय, आणि असिद्ध कल्पना पसरळेली आहे, त्या पद्धतींचा येथे गंघही
नाहीं. अशा चार तऱ्हेच्या वगाची सुप्रजाद्यास्राच्या दृष्टीने आंखणी कर-
णाऱ्या मनुष्याची बुद्धि केवढी विशाल असेल, त्याचा विचार करणेंच वरं !
येथ सुप्रजा आणि साधारण प्रजा म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वेश्य आणि इतर
सवं बहुसंख्य यांच्यामध्ये स्थितिस्थापकता राखावया'ची आहे. येथें कोगाही
समाजरक्षकानें काय करावें £! आज ज्याप्रमाणें जगतीतळावर बहुसंख्य
सामान्य जनांच्या रेय्यापुढें अल्पसंख्याक श्रेष्ठांचा सर्व देशांत नाश चाललेला
>!५1-1/11100 ०१०७०८ ७४. झिपळही; भ्याले ण प्रळ्ापळवे छा डप9$6]; लत या े8ळ७ायवे ७४
| १॥॥॥106009.,
रे "७७ पि 1167 ९. ८. पिप.
२ 'रळपा पते एप्प ७7. 26७; '॥७ $परिप76 खा 7४68 5४
पपर50 छावे & 11050 0 771805.
डं शळााक्टठ ते १४००७5 07 उउे०प0 कापते 10550); श७७व 107 पपष्ट-
गोठ ॥०0पा 0४ 1. 1908"पणाप; जिव छत 8606ला०00 उप ४०ल०)०्शा
०७ 00७७७0० प); पप०्पाळ 0ए 08117 8600१05,
हिंदचे समाजरचनाशास्त्र थ्ट्द्
आहे, त्या तर्टेच्या व्यवस्थचा स्वीकार करावयाचा काय १
समाजांतील बहुजनांचा वग बेुशः अप्रबुद्ध असतो, म्हणून त्या वगोळा
एक नित्वित आसुष्पप्रणालटी लावून याबी लागते. म्हणन येथें धर्माची
व्याख्या " आजारप्रसथवो थभ: ) अशीच करावी लागते. त्याच आवारामध्ये
त्या वनाचे आणि नशाचे आत्यातक हित असतें
4] म्णतो. “ आयार प्रमीथमः स्मृत्मुत्त; स्मात एंवबनच |
तस्मादस्मिन्सदा युको नित्य स्यादात्मवान् द्विज: ।
आाराध्ि्युती विमः न बेदफलमशनुते ।
आजचारेण त] संयुक्त: संपू्णफलभाग्मवेत् ||
एवमावरतो इष्ट धर्मस्य सुनयो गतिम्_ ।
सवेस्य तपसो मूलं आचचारे जग्रहः परम् ॥
१ सोर्कार एकदा मनुप्परस्वभावांतीलळ ळकबा जाणून घेऊन लावून
विडे म्हणाजे पना त्यांत बदल वबरण्याची जरूरी पडत नाही. कारण
गनुप्यांचा मळ रामाय दा काशी वर्थ तसाच रहातो.
जात तत नश नित, घवानयाले खे त्पांचा तर व्यवहारांत संबध
नेणार. स्ती ]ुसु पकतती, लुकावी भरणार ब ळणार, बराबाहर काम कर-
गाण्या स्रियांना तर दा. रोजचा प्रसंग, कामविक्रार तर प्रबळ ( आतां
अलीकडीळ वाझायात्मक शिसषणाने तो कमी प्रबळ होणार आहे असें
तरी 7; पकाराणी भीति दांडगी, तेव्हां त्या वगानी एकमेकांचा स्पशं
जेऊ येणे र देखीळ पातक, अद्या तम्टेच्या प्रखर कल्पना पसरविल्या तरच
एवढया जबरदस्त निकाराळा नियंत्रण भाळणे शक्य आहे. म्हणून जाति
दानाच्या अवथिकारोदाने साऱ्यासरयतेच्या चढउतार पायऱ्या लावलेल्या
दसतात. आज देगीळ त्राहाण आणि मराठा ( आम्ही हें विधान महा-
ही पुरू प करील आन डि! व्ययदारामध्य त्राहाण पुरष मराठा
घसपाळा शिवत. परतु नाडाण स्ञी गराठा पुरपाला शिवत नाहीं, विटाळ
काळ्या दंगडयाळा जाटे पांडऱ्या धोतराला नाहीं. हे बर्गे मूलत वेगळे
१ मनुस्मात
२ काळ फपिडणकड शण. , 9४ ताळ 178211:
पवल
३८४ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
असून देखीळ, समाजाला अपाय होऊं न देतां एका ठिकाणीं कसे नांदतीळ
याचचा विचार करावयाचा होता आणि ते घडून येण्याला त्यांना अधिकार-
भदानें अस्एशयता ( 1501810 ) हाच नियम दिसला वब तो सयानी
सांगितला,
येथें कांहीं लोकांकडून असा प्रश्न उत्पन्न केला जातो कीं, मूळ वैदिक
धर्मात अस्पृश्यता नव्हती व ती पुढें घुसडून देण्यांत आली. याचाच
पर्याय रा. गांधी यांनीं ' आज ज्या तऱ्हेची अस्पृश्यती आपण पाळतो ”
अशी शब्दरचना करून स्विकारला आहे. दुसरा असा मुद्दा आहे की .
ज्यांना जुन्या ग्रंथांत अस्पृरुय म्हणून संबोधिळे आहे, तेच लोक आजऱके
अस्पृर्य आहेत असे निश्चित विधान करतां येणार नाहीं. तिसरा सुद्दा
असा आणला जातो कीं, इतर धर्मीयांना जितपत स्पृद्य मानळें जाते तित-“
पत स्वघर्मीयांनाही पण मानावयास नको काय £ तसें जर आपण न केळे
तर ते धर्मातर करतील. या मुद्यांची क्रमशः पहाणी करू,
मूळ वौदिक धर्मात अस्पृद्यता नव्हती हें विधान केल्याबरोबर पुढीव्ळ
प्रश्न उत्पन्न होतात, धर्मांचे मूळ आचार ( १ ) कोणत्या स्थळींचे, (२ >
कोणत्या काळींचे, ( ३ ) कोणत्या लोकांचे आणि (४) तेच वैदिक
आचार आहेत असे दर्शविणारी प्रमाणें कोणतीं मानावयाचीं १ या चारही
प्रश्नांचा बरोबर निर्णय झाल्याशिवाय मूळ आचारांची निश्चिती कशी करा-
वया'ची १ मूळ वैदिक आचार म्हणजे ज्या पंचनददेशामर्ध्ये संहितांचें एकी-
करण झालें असें म्हणतात, त्या पंजाबांतील त्या काळचा आर्चार असा अर्थ्हे
मानावयार्चा काय ? तसा अर्थ होत असेल तर मनुस्मृति हा वैदिकघमाचा
ग्रंथ होऊ शकत नाहीं. कारण मनु ज्यांना सदाचार म्हणतो, ते त्या स्थळा -
तील नाहींत. मनु' म्हणतो, “ सरस्वती इषद्दत्योदैवनद्यो्यदन्तरम् । तं देव -
निर्मित देवं ब्ह्मावत प्रचक्षते | तस्मिन्देशे य आचारः पारंपर्यक्रमागतः ॥
वर्णानां सांतरालान्त स सदाचार उच्यते ? म्हणून पूर्वीचा जो कोणता
चैदिक धर्म ल्यार्चे स्थळ आणि त्याचा काळ निश्चित सांगावयास पाहिजे ..
"“ "२१ अस्पृष्टांचा प्रभ- आ. म, माटे; भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न- वि. रा. शिंदे.
२ आम्हाला आलेलें खाजगी पत्र, येरवड्यांतून काढलेला जाद्विरनामा.
२ मनुस्मांते. |
हिंदूचे 'संमांजरचनाशास्त्र ' ३८४
समकालीन संस्कृतीबद्दल विधान करांवयाचे, तर स्थल निदेळ करावा लागतो
आणि प्राचीन' संस्कृतीबद्दल विधान करावयाचे, तर स्थळ आणि काल या
दोही चाही निर्देश करावा लागतो. म्हणून आम्ही म्हणता कीं, पूर्वी असुक
होतें आणि असुक नव्हते अशा तऱ्हेची विधानें अर्थशून्य आहित. पूर्वीच्या
स्थळकाळाचचा निर्देश करतां न आल्यास, आपणाला. कोणतें वाड्यय प्रमाण
आहे व त्या वाड्ययाचचा अथे. कोणत्या पद्धतीनें लावावयाचा या बाबतींत
तरी निर्णय व्हावंयासे पांदिजे, तर्से न झाल्यास वाड्यय एक असूनही त्याचा
अर्थ आणिः तदुद्भूत आचारप्रणाली विभिन्न होऊं लागेल. त्यावरोबरच
, वादीप्रातिवादी पक्षांचे ध्येय एकरूप असावयास पाहिजे. नाहीं तर एकाचे
स्येथ संस्कझंतीच अनंतकालपर्यंत रक्षण आणि त्याकरितां अनंत कष्ट सोस-
ण्याची तयारी आणि दुसऱ्याऱचं ध्येय तात्कालिक स्वराज्य आणि त्याकारत!
वाटेळ त्या इष्ट अगर अनिष्ट आचारांचा त्याग करण्याची उत्सुकता, अशा
भिन्न व्येये ठरल्यास ते दोन्ही समाज एकरूप आहेत असे करस मानता
येईल १ त्यांच्यामध्ये. एकरूपता उत्पन्न करण्याची भूसका तरा कोणती आणि
मग त्यांच्यामधीळ वादविवादाची जरख्री तरी काय £ परतु दोनहा पक्ष
एकाऱ्च धर्माचें नांव घेऊन बोलतात, घमासास्ल्या ।वेषयास वये स्वराज्य
आणि संस्कृति हे दोनही विषय येणार आणि दोघांनाही आपआपल्या
ग्रमेयाला थोडथोडा आधार सांपडणार,
__ वाड्ययप्रामाण्य मानावयाचे तर ते सवे वाड़्य काणत्या पद्धतीने निश्चय
करीत असे ते आर्धी ठरवावयास पाहिजे, कोणत्याही तत्त्वाचा (नश्चय कर-
ण्याच्या. दोन पद्धति आहेत. एक निर्णायक (.120पटॉर्यर0 9 आणि दुसरी
अनुनायक ( उमवप०ए७ )) पहिल्या पद्धतींत सवेसाधारण [सिद्धांत ऊन
त्यावरून सिद्धांत काढतात. दुसऱ्या पद्धतीत पुष्कळ उदाहरणें गोळा करून
त्यावरून. सिद्धांत बसबितात.' आपण ज्या वाड्ययखडांचा अर्थ लावात अड,
ते. खंड यांपैकी कोणती पडधति. अनुसरिते त्याचा|हे ।नश्चय व्हावयास पाहिजे
वाड्ययप्रामाण्य मानतांना जुन्या धसशास्त्राच्या दृष्टीने अनेक प्रमाणे
मानली जातात. आम्हीं मनुस्मृति हा मथ घर्मप्रमाणांपैकी एक आहे, :
आनीत असल्याकारणानें त्यांचे या बाबतीतील मत सांगता
हृ. स. २५
३८६. हिंदूंचे समाजरचनाशाख '
£ श्रतिस्तु वेदो विशैयो धर्मशास्त्र त वेस्मृतिः ।
ते सर्वाथिष्वमीमांस्ये ताभ्याम् धर्मोहि निर्बमो ॥
योडमन्येत ते मूळे हेठुशास्त्राश्रयात् द्विज: ।
स साधुमिबेहिष्कार्या नास्तिको वेद निंदकः ।॥
वेदः स्मृतिः सदार्चारः खस्थ च प्रियमात्मनः |
एतः्वतुर्विधं प्राहुः साक्षाडवमस्य लक्षणं ।॥
श्लृतिद्वैधं ठु यत्र स्यात् तत्र घर्मो उभो स्थिती ।
उभावपि हि तौ धर्म सम्यगुक्तौ मनीषिमिः ॥ ?
परंपरागत इतर दृष्टीने * श्रतिस्मृति पुराण ? हें वाड्मय प्रमाण मानतात.
प्रमाणभूत वाड्मयाच्या बाबतींत एकमत झालें, तरी त्या वाड्मयाचा अर्थ
कोणत्या पद्धतीने लावावयाचा हा प्रश्न गिळक रहातोच. अर्थ लावतांना
मूळ लेखकाच्या हेतूचा तरी आपणांकडून विपर्यास होणार नाही, इतपत
काळजी घ्यावयास पाहिजे. तर्से न झाल्यास कोणत्याही वाक््यार्चा
कांही अर्थ लावणें शक्य आहे. सदाचार हें प्रमाण अर्थातच तितके प्रबळ
असणार. नाहीं. कारण येथे आपण अर्थ लावण्याची निर्णायक पद्धति सोडून
अनुनायक पद्धतीचा आश्रय करतो अर्से होईल. म्हणजे न्यायझ्यास्त्राच्या
भाषेत बोलावयार्चे, तर प्रतिज्ञा गौण ठरून उदाहरण प्रधान ठरू लागेल.
या ग्रेथांचा अर्थ लावतांना किती काळजी घ्यावयास पाहिजे, यासंबेर्घी मनु-
स्मृतीवरीळ टीकाकार कुल्ठकभट्ट म्हणतो, “ विरोधिबोद्धादिकेन हंतव्यानि ।
मिमांसादितकः प्रवर्तमीयः एव । ? बौद्धांचे ध्येय आणि हिंदूंचे ध्येय हीं एकरूप
: नसल्यासुळें बौद्धांचे हेतु लाऊं नयेत. मीमांसादिकांमध्यें सांगितलेले हिंदूचे हेतु
सांगावेत. मनु म्हणतो, "आपे शास्त्रोमदेशे च वेदशास्त्राडविरोधिना । यस्तकेणानु-
संधत्ते स धर्म वेद नेतरेः ? मीमांसाच कां लावावी १ दुसशे कोणती पद्धति
कां लाऊं नये १ सुरेंद्रनाथ दासरुस म्हणतो, “ शब्दांचा आणि वाक्यांचा
बरोबर अर्थ लावण्याकरितां मीभांसकांनीं जीं कार्ही तर्त्वे आणि ग्र्हीतझर्त्ये
प्रवर्तित केलीं, त्यांना आजतागायत देखील कायद्याचा अर्थ लावण्याच्या
0 याडाडामडडयडा या डड डाय. ियआआखययथिथााााााााााााब॒बुश॒जाशााकब॒ब॒ब॒गमगमबााधाााधधाधागकब्ाज॒जजजजआबय्गज्गमनन्िम आ डड जडमड कसत म सातला ामडा यया मा ५७०७
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र ३८७
दृष्टीने फार किंमत आहे. ? ही मीमांसा पड्धतीच त्याज्य ठरविण्याचा
कित्येकांकडून हली प्रयत्न चाळू आहे. त्या मताचे खंडण आम्ही स्वतंत्र
ग्रंथ लिहून करणार आहे. म्हणून धार्मिक ग्रथांचा अर्थ लावतांना मीमांसा-
पद्धति अवद्य घेतली पाहिजे. समजा आर्यसमाजाच्या अनुयायांप्रमाणे एका-
द्यांचे मत असे पडते की, फक्त संहिता हेंच धमशास्त्राचे प्रमाण ग्रंथ होत,
इतर कोणतेही नांहींत. मग श्रतीमर्ध्ये असेल तेवढाचच धर्म, यांचें ग्रहींत
कृत्य अर्से आहे की, हिंदुधमाच्या सर्व आज्ञा, सव विघिनिषेध श्रति
वाड्ययामर्ध्ये चाळले आहेत. परंतु एकाद्या ग्रंथामध्ये सवे आज्ञा यावयाच्या. ,
तर तो ग्रंथ आचार, व्यवहार वगेरे सांगण्याकरितां लिहिला गेलेला असा-
बयास पाहिजे. एकाद्या ग्रंथांत सवे आचारांचे बीज आहे, असे म्हणणें
वेगळे, आणि सवे विधिनिषेध सांगितळे आहेत अर्से म्हणणे वेगळे !
म्हणून येथे प्रश्न येतो, तो वेदांत अस्प्रर्यता सांगितली आहे किंवा नाहीं,
हा नसून वेदामध्ये मानवसमाजाच्या विभक्तीकरणारचे तत्त्व सांगितळें आहे,
किंवा नाहीं हा आहे. ते विभक्तोकरणा*चे बीज जर वेदांत सांगितलें असेल,
तर वेदांत अमुक आहे आणि तसुक नाही हे सांगण्यापासून फायदा कोणता ९
कोणत्याही वाऊययामरध्ये अमुक एका व्यावहारिक गोष्टीचा उलेख नाही
म्हणन ती गोष्ट घडतच नव्हती, असे अनुमान काढणे हेंहीपण अशास्त्रीयनच
आहे. उदाहरणार्थ, वैदिक वाड्ययामध्ये मिठाचा उलेख कोठेही आढळला ।
नाहीं, म्हणून वेदकालीन लोक मीठच खात नसत अर्से अनुमान काढ-
ल्यास ते तर्कशुद्ध होईल काय? |
बहुतेक हिंदुघर्मशाख्त्ज्ञांचे वेद हे धमाला बीजभूत आहेत, परतु हिंदूंच्या
स्थ घासिक आज्ञा सांगत नाहीं असेच मत आहे. जेमिनी म्हणतो,
: विरोधेत्वनपेक्ष्यं स्यादसति हि अनुमान ? वेदां्शी स्मृति विरुद्ध असल्यास
स्मृतीची अपेक्षा नाहीं, म्हणजे स्मति अप्रमाण मानावी. विरोध नसल्यास
स्मतीबरून वेदवचनारचे ते अनुपलब्ध असलें तरी अनुमान करावें, अथीत
ती स्मति प्रमाण मानावी. जैमिनीच्या म्हणण्याचा असा अर्थ होत नाही
काय कीं पुष्कळशा हिंदुधर्मांच्या आज्ञा वेदवचनांवरून अनुपलन्ध आहेत १
अर्से असल्यामुळें पूर्वीच्या हिंदुधर्मग्रथांत अस्पृश््यताविषयक वचने सांपडत
१ 8 माळशर्ण 100187 0070७000४ 0५7 289९०७७,
अळ्वाशतकटसयास
क को ढि कया की... ह की, "हो. .. “तत. क. क ० ली,
नाहीत, हें म्हणण्यापासून फायदा काय ! प्रत्यक्ष अस्पुश्यतां. दिसत असून
व: त्याप्रमाणे समाजा'चे व्यवहार चाळले असून, अस्पृश्य मानल्या गेलेल्या
समाजांची मोजदाद १९३१ च्या खानेसुमारीच्या अहवालांत दिलेली असून.
अस्पृश्यता नव्हतीच, असे मानणें हें सुधारकी सत्य आहे. खरें सत्य नव्हे...
जर पूर्वी अस्पव्यता. नव्हती, तर ही अस्पृश्यता कोणत्या काळीं काय कार-
णाने . उत्पन्न झाली आणि तीं कारणें आज नष्ट झालीं आहेत काय १ ही:
गोष्ट .अस्एतश््यतानिवारणार्थ ज्या विभूतींनी आज चंग बांधला आहे, त्या.
विभूर्तीर्नी सांगावयास पाहिजे. परंतु आधुनिक ज्या खिस्तीघर्मांच्या पद्धती-.
वर हिंदूंची नैतिक मूल्ये नेण्याचा प्रयत्न करीत आहेत; त्या खिस्ती धर्माला
तर इतिहास आणि प्रत्यक्ष सृष्टी यांचें पूर्ण वावडे ! मग हे आधुनिक तरी
इतिहास कसा लावून दाखविणार? एकदां या आधुनिक महात्म्यांना परमे-.
राने अनुज्ञा दिली, परमेश्वराने कौळ दिला मग इतिहासाची काय जर्री£
परंतु इतिहासच सांगावयाचा तर धरमशास्त्राची पूर्ण माहिती पाहिजे, आणि
तेवढा'च तर. येथें अभाव. आधुनिक पक्षांतील एक शास्त्रीबोबा, एकां ब्राह्मण-.
वेश््य विवाहाचे समथन करतांना पैठीनसी - याज्ञवल्क्य - आपस्तंब अशी.
ऐतिहासिक परंपरा देऊन. हे ग्रंथकार एकामागून एक फरक करीत गेले,..
असें विधान करते झाले. परंतु धमेशास्त्राचा इतिहास पाहिल्यास ही परंपरा:
बरोबर उलटी आहे. म्हणजे आपस्तंब, याज्ञवल्क्य, पैठीनसी अशी ही काल-
दृष्ट्या. प्रणाली आहे. मग चार दोनशे वर्षे आधी होऊन गेलेला ग्रंथकार
पुढें सुधारणा कश्या करूं शकेल, हे कोडें महात्म्यांशिवाय कोणाला उलगडेल! .
थोरांच्या घरचें सर्व कांहीं वेगळेंच असते. नाथांच्या घरीं नसे कां वळच-
णीर्चे पाणी आढ्ाळा जात ? दुसरे एक शास्त्रीबोवा लिहितात की, “ ही
गोष्ट' विद्दन्मान्य . आहे की, शतपथ ब्राह्मण आणि याईझवल्क्यस्मृति या'
दोघांचे प्रणेते . याज्वल्क्य महर्षिच आहेत. ? अक्शा तऱ्हेचा इतिहास .
लावल्यानंतर. त्यापुढे काय बोलावे. सवे चर्चेचा निष्कर्ष असा कीं, पूर्वी,
अलीकडे वगेरे अर्थशून्य शब्द असल्या प्रश्नांचे निणेयामध्ये टिकत नसंतात,..
म्हणून. ते पुढें आणू नयेत.
११. णा 18 0४ प०८5016
२ म. म. पाठक थ्रांची धमअंथमाला, प्रस्तावना..
क ि्म्गगबबबब अ बे बब ूब््ब॒क्माआिश्ियाधाशााााववााणंिसि माम॒बाबाब॒ब॒॒॒॒॒॒ाधाधाा्ब॒बबाबबबाबुड॒जाबदयबययाब॒ब ॒ुजवााधबाबााााााा
हिंदूर्चे समाजरचनाशास्त्र ळे
दुसरा सुद्दा की, ज्या लोकांना पूर्वीच्या स्मृतिग्रंथांतून अस्पृश्य मानलेळे
आहेत ते लोक हे नव्हेत, या सुद्यामध्ये अस्पृश्यतेचे तत्त्व मान्य ' केळेलं
आहे, परंतु अस्पृश्यतेची जीं कारणे स्मृतिकार सांगतात, ती. आज. नाहीत
म्हणून आज अस्पृश्यता मानण्याची जरूरी नाहीं, असे म्हणण्याचा रेख
दिसतो. या सुद्याचा अंगीकार केल्यास कोणत्या आपत्ति येतात, या
गोष्टींचा हा मुद्दा पुढे आणतांना विचार झालेला. दिसत नाहीं, हली. अस-
ळेले अस्पृर्य जर ते नव्हेत, तर ते लोक कोठें गेळे ९ व आज जे अस्पृश्य
म्हणून मानले गेळेलळे आहेत ते कोठून आले १ याचा खुलासा शास्त्रीय
पद्धतीने व्हावयास पाहिजे. एक संबंध लोकसंख्या नाहीशी होते, आणि
तिच्या जागीं त्याच नांवाची दुसरी एक मोठी . लोकसंख्या उतंन्न होते;
परंतु पहिलीचा आणि दुसरीचा अर्थाअर्थी कांहीही संबंध नाहीं, हे म्हणणे
शोडेंसे वित्चित्रच आहे. त्यांचे मुख्यतः म्हणणें अर्से कीं, पूर्वी चांडाळ
जातीची जी उत्पत्ति सांगितलेली आहे-तश्या तऱ्हेने उत्पन्न झाळेली प्रजा
आज कोठे निमोण होते १ मग तुमचे अस्पब्यते'चे तत्व आजच्या लोकांना
कां लागू करावें १ स्मृतिमथ्ये चांडाळ आणि श्वपप्च् हे अस्पृश्य सांगितळेठे
आदेत, आणि त्यांच्या उसत्ति पुढीलप्रमाणे दिलेल्या अहित.
: शूद्रादायोगवः क्षत्ता चांडालश्वाधमी रणाम ।
वेदयराजन्यविप्रासु ज्वयन्ते वणेसंकराः ।]
क्षतुर्जातः तथोग्रायां श्रपाक इति कीत्येते ।
वेदेहकेन त्वबष्ट्यां उत्पन्नो वेण उच्यते ॥
त्याप्रमार्णेच ' कारावारो निषदाचु चर्मकारः प्रसूयते । बैदेहिकादन्यमेघो
बहिग्रीमप्रतिश्रयौ या सीना ग्रामबह्दिष्कृत केळें होतें. त्यांच्या बाबतीत
स्पृव्यास्पृश्यतेचे प्रश्न फार कचित् उत्पन्न होत असतील; : ही साघी गोष्ट
सांगण्यार्वे कांही फारसे कारण नाहीं. जे ग्रामबद्िष्कृत नव्हते, ज्यांचा
कामाधंद्यामुळें तैवर्णिकांशीं व्यवद्दार होणार, त्यांच्याबद्दळच स्मृतिवचने
असणार, ही सरळ आणि साघी गोष्ट आहे. पहिळी गोष्ट फक्त चांडोळच
अस्पृष्ट होता आणि इतर अधिकारमेदार्ने कमी अधिक स्वरूपांत अस्पष्ट
नव्हते, असे स्मृतिग्रंथांच्या रचनेवरून दिसत नाही, पुढें जातीय विंभारा-
३९०८ _ , हिंदूचे समाजरचनाशात्र
'णीच्या पद्धतीर्ने हे जे अस्पष्ट त्यांची प्रजा परंपरेने त्याच अधिकृत स्थर्ली
राहील आणि म्हणून ती लोकसंख्याही अस्पृष्टच राहील. कांहीं अगदीं.
आमबदहिष्कृत ठरविळें तरीही इतर वर्ण स्मृतिकारांनीं हीन मानले नव्हते
असे नाहीं. मनु म्हणतो, * प्रतिकूल वर्तमाना बाह्या बाह्यतरान्पुनः । हीना-
न्हीनान्प्रसूयन्ते वणांन्पंचदशैव तु ।। * |
आतां हे सर्व वर्ग त्याच नामरूपार्ने अस्तित्वांत आहेत किंबा नाहींत १
असा प्रश्न विचारल्याबरोबर दुसरा प्रश्न असा उत्पन्न होतो की, ज्या जातींना
स्मृतिकारांनीं स्पृशय मानळे आहे; त्या जाति तरी आज त्याच नामस्पार्ने
. अस्तित्वांत आहेत किंवा कर्से ! उदाहरणार्थ अम्बष्ठ, निषाद, उग्र, सूत गी
: मागध, वैदेह, आयोगव, क्षत्ता वगैरे या जातींची नांवें तरी आज खाने.
सुमारीच्या अहवालांत सांपडत नाहींत, म्हणून जर स्मृतिग्नंथांत सांपड-
: णाऱ्या जाती त्याच नामरूपानें आज मिळत नसल्या, तर सर्वच स्मृतिग्रंथ
कवर
आजच्या हिंदू समाजाला गेरलागू आहेत असाच निष्कर्ष निघेळ. ज्या
जाति परंपरेने जशा चाळत आलेल्या आहेत, तशाच त्या मानाने हा पक्षच येथे
. दिलूक रहातो. येथें ऐतिहासिक अनिश्चितता हा पक्ष आश्रय करण्याला
योग्य नव्हे. ' स्थितस्य गतिः चिंतनीया ? या न्यायाने आहे तें घेऊनच त्यांत
वाट काढावयाची आहे, ही गोष्ट जह्ाळ सुधारकांनी विसरू नये. स्मृतिग्रंथ
प्रमाण मानावयाचे म्हणजे त्या ग्रंथांतील नांवेंही प्रमाण मानावयाचीं असा
अर्थ नव्हे असें आम्हांला वाटतें. स्मतींत जर विभक्तीकरणाऱचें तत्व असेळ तर:
स्मृतीमध्ये सर्वे जातींची यादी दिलेली नाहीं, म्हणून अस्पृश्यता स्मृतीत
नव्हती हे म्हणणे चूक आहे. स्मृतिग्रंथ म्हणजे कांहीं सर हरबर्ट रिस्ळे,
सर एडवर्ड गेटस् अगर रसेल वगैरे ग्रंथकारांनी घेतलेल्या खानेसुमाऱ्यांचे
अहवाल नव्हेत. या चर्चेवरून दिसून येईल कौ, हाही महा फारसा विचार-
पूर्वक पुर्ढे आणलेला दिसत नाहीं. |
तिसरा सुद्दा आपण इतर धर्मीयांना जितपत स्पृश्य मानतो. आणि जितपत:
अधिकार देतों, तितपत तरी स्वधर्मीयांना स्पृशय मानावयास पाहिजे. नाहीं
तर ते धरमतर करतीळ व मग त्यांची अस्एश्यता नष्ट होईल. तर आधींच
आपण ती नष्ट केल्यास हरकत कोणती ! यापैकीं धर्मातर केळें याच कार
णाकरितां अस्पृश्यांची. अस्पव्यता नष्ट होते, हा मुद्दा तितकासा बरोबर नाहीं.
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र ३९१
रा. शिंदे म्हणतात, “ जातीय अस्पृश्यता, सावेलिक बहिष्कार आणि काय-
द्यानें सावकालिन निराश्रितपणा हीं तीन लक्षणें भारतीय अस्पृश्यतेची आज
तागायत तरी कायम आहेत. मुसलमानी अमदानींत ही अस्पुरयता घ्मो-
तराने नष्ट होत असे. कारण मुसलमानी कायदा हिंदू रूढीला मुळींच जुमा-
नीत नसे. पण ब्रिटिश हिंदी सरकार हें अधिक कावेबाज आणि अधिक
भित्रे आहे आणि खिस्ती घमही महंमदी धर्मापेक्षा अधिक लवचिक आहे.
खिस्ती झालेल्यांची अस्पृश्यता नष्ट होत नसून केवळ बेपत्ता होते. म्हणजे
तिचा नेमका पत्ता न लागल्यामुळें बहिप्काराची कुऱ्हाड तिच्यावर नेमकी
उगारणे कठीण जाते. पण जर कां पत्ता लागला, तर ह्या कुऱ्हाडीच्या उळट
आश्रय देण्याचे सामर्थ्य ब्रिटीश कायद्यांतही नाहीं, खिस्ती धर्मोत तर नाहींच
नाहीं हे उघड आहे. पुण्याच्या दोजारच्या अहमदनगर जिल्ह्यांत-अहमद-
नगर शहराला लागूनही-खिस्ती झालेल्यांचे महारवाडे आणि मांगवाडे
खिस्ती न झालेल्यांच्या प्रमाणेच बहिष्कृत स्थितींत आहेत. ज्यांना या विधाना.
विषयी शंका येत असेल, त्यांनी मद्रास इलाख्यांतील मागसलेल्या खिस्ती
समाजार्ची आणि सुंबई इलाख्यांतील अद्दमदाबाद, गुजराथ, काठेवाड कडील
खिस्ती अस्पृश्यांची स्थिति किती ग्रामत्राह्य ब हुळाखीची आहे, हें जाऊन
पहार्वे.' ? या लांबलचक उताऱ्यावरून अनेक अनुमाने निघवतातः (१)
निव्बळ धर्मोतराने अस्पृरयता नष्ट होत नाहीं, ( २) मुसलमानी अंमलांत
घर्मातरानें अस्पृश्यता नष्ट होत असे, ( ३ ) तरी देखील निव्बळ अस्पृश्यता
घालविण्याकरितां पंजाब, बंगाळ वगैरे प्रांतांतीळ सर्व अस्पृरय मुसलमान
झाले नाहीत, (४ ) म्हणून आज अस्पृश्यता निवारण न झाल्यास अस्पृरय
घर्मोतर करतील असे म्हणणे ही एक जुन्या समाजाला भेवडवण्याची युक्ती
आहे. ( ५ ) मुसलमानी कायदा हिंदू रूढींना मुळींच मान देत नसे, (६)
त्या प्रमाणेच आजच्या सरकारने कावेबाजी आणि मित्रेपणा सोडून करू
लागावे.
असो. धघरमोतराने अस्प्ररयता नष्ट होत नाहीं, अर्से ग्रथकार सांगतात. ६
गरहूस्थ तर अस्पृश्यता हा हिंदघमीवरीलळ डाग आहे, असे म्हणणाऱ्या पंथाऱचे
शक 4. अक ७७. ८0020 ७७- १०% * कालू कळक, क नभ १.» ९» कोळमकरकलर्ा ७ २०१ "कावी
अनव.
१ भारतीय अस्पृशलचा प्रक्ष- वि. रा.
"२९२ _ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
-: आहेत. ग्रंथकार पुढें म्हणतो', “ पूर्वेकडे चीनांत आणि जपानांत. अस्पृब्यता
, अद्यापि रेंगाळत आहे. ब्रह्मदेशांत तर मी खतः शोधून स्पष्ट पाहिली आहे
'पाश्चमेकडे सामान्यतः भूमध्य ससुद्राच्या पूर्वेकडील राष्ट्रांत विशेषतः इख्रा-
. यल लोकांत ही संस्था होती. जेथे जेथे देवपूजकांची आणि पुरोहितांचची
. एक निराळी जात आणि वृत्ति स्थापित झाळी आणि अशी वातिकानें
. राज्यकत्यांच्या आणि त्यांच्या प्रमावळींतील उच्चवर्णीयांच्या रक्ताला, जेथे
- जेथें सोंबळेंपणा उत्पन्न झाला, तेथें तेथें ही संस्था नव्या जुन्या जगाच्या
- इतिहासांत उदयास आली. म्हणून ही संस्था आर्योचेंच अगर कोणा
. एका मानववंशाचें विदिष्ट कृत्य आहे, असें मानण्याचे कारण नाहीं.
. उताऱ्यांतील संदर्भ लक्षांत घेतां, ग्रंथकाराच्या मतार्ने आर्य हे एक वंदा
. असावा असा ध्वनि निघाल्यासारखा दिसतो. तर हाच. ग्रंथकार त्याचच
. अथांत आये हा एक मानववंश नव्हता असं मत देतो आणि तेंच मत
_ बरोबर आहे. दुसरी गोष्ट अशी कीं, अस्पृश्यतेची संस्था वर्णशुद्ध राखण्या-
डू
शं
क
: करितां म्हणजे संकर टाळण्याकरितां उत्पन्न केली गेली, हे. आमचे मत
या ग्रथकाराला मान्य आहेसे दिसते. हें मत इतर ग्रेथकारांनींही मान्य केळे
आहे. ग्रंथकार “ रक्ताला जेथें जेथें सोंवळेंपणा आला? हा शब्दसमुच्चय
ज्या आवेशाने लिहीत आहे, त्यावरून हेवाक्य अत्यंत प्रेमानें उच्चारीत
. असला पाहिजे, ही गोष्ट कोणाच्याही सहज लक्षांत येईल. रक्त सोंवळें केळे
, सर त्यांत चुको काय झाली ? रक्त सोंवळें ठेवावें [किंवा ठेवू नये, जाति-
प
सकर टाळावा किंवा टाळू नये, या प्रश्नाच्या उत्तरावरच ही संस्था रहावी
. किंवा नष्ट व्हावी हा प्रश्न अवलंबून राहील. परंतु हा प्रश्न कोणी सोडवा-
शै
वयाचा £ या प्रश्नाचे उत्तर ज्यांचें ज्ञान वाड्य़याच्या पलीकडे फारसें गेळेळें
दिसत नाहीं, अश्या स्वयंभू समाजसुघारकांनीं सोडवावयाचा नसून संकर-
शास्त्राचा अभ्यास केलेळे सर फ्रेन्सिस गॅ्टेटन, डॉ. हॅर्स्ट, डॉ. गेटैस् ,
डा म क ह ह र य ह लाठ य क जाल क
९ भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न- वि. रा. शिंदे
२ 0प३ा२ंडांग ल 0० 8109१09 0४ पाण, ऐ६पणा ७) फ०ळा' 90व ६-
रप०॥81 १8089 0४ टा)ठणटका
- _ रै अस्पृष्टांचा प्रक्ष- श्री. म. माटे
६.
४ पल्पाड्रात इभ्णापड का) भावप्पाण फर० पपी घणताळा काट.
५ फच 6 0 1115
२ घगल्वाए ७०१ एल, ।
हिंदूः ससमाजरचनादशास्त्र "२९४३
डॉ. डेव्हेनपोर्ट, डॉ. जेनिंग्जे, प्रो. इस्ट, प्रो. जोन्यै, डॉ. बेटसर्ने, डॉ. लोट्सी
मनु, याज्ञवल्क्य वगेरेनीं द्यावयाचे आहे. या लेखकांनीं आपलीं मर्ते बरीच
निःसंदिग्ध भाषेंत दिलीं आहेत. कोणत्याही तऱ्हेचे प्रत्यक्ष प्रयोग करून
: अगर आपोआपच होत असलेल्या प्रयोगांचा अभ्यास करून मते बनवावी
-डागतात. नुसत्या शब्दसिद्धीवरून नव्हे. हें मत मान्य नसठेल्या आमच्यांही
कडील पढाऱ्यांना तीं मते पटतीलच असे नाहीं. आमच्याकडील पुढारी
कांही महात्मे आहेत, कांही कमवीर आहेत अशी स्थिति आहे. तरी पण
सर्वसामान्य वाचचकांकरितां ती मते देतो. “ नेसर्गिक निवड अनेक्र पिढ्या
- चालल्याने त्यांच्यामध्यें जे एक शारीरिक आणि मानसिक गुणांचे यथा-
ग्रमाण मिश्रण झालें असेल, त्याचा नाश करणे याशिवाय कांहीं एक फायदा
-संकराने होणार नाहीं. म्हणून असे एकीकरण करण्याला आमचा विरोध
आहे. ? : आमच्याजवळ जे नियम आहेत त्यावरून कोणत्याही तऱ्हेच्या
दंपती'ची संतति काय तऱ्हेची होईल हें आम्हांला निश्चित तऱ्हेने सांगतां
येईल. उच्चवर्णीयांतच विवाह घडवून आणून उच्चबणीय प्रजा वाढवितां
-येईळ आणि अवरवणीय प्रजेचे उत्पादन टाळतां येईल, परंतु आज जग
अवरबणीयांच्या आधीन असल्यामुळें, पुढे कांही शतके तरी लोक विवा-
हाचे बाबतींत शासनसंस्थेला हात घाळू देणार नाहीत असे वाटते. मग
हा प्रश्न कधीं काळीं सुटणार आहे किंबा फक्त शास्त्रज्ञांच्या दसरींच रद्दा-
णीर १ ) ज्या निबंधांतून वरील उतारा घेतला आहे; तो निबंध जिज्ञासूर्नी
जरूर वाचून पहावा. पुढें तोचच लेखक म्हणतो, “ माझ्या मते सरकारने
श्रेष्ठ कुटुंबांना देणग्या देण्यास सुरवात करावी. म्हणजे श्रेष्ठ स्त्रीपुरुषांमध्ये
. विवाह घडवून आणण्याची शासनसंस्थेने खटपट करावयास पाहिजे आणि
२ घनढहकयएश जा ए०हरण ७० ७पटु७06,
२ ठिजल्टा%] 08553 1300810 ॥७(पा'6.
२ 7णि'०शकायाश 90 ०७७"७७त०ड
४७९७ गल] ला हाता
"६ उण्णण्णळा ०7 'पणिकाटळठा
"६ पणे त ग्पपणा९९तड ७४ पकड छते उग5
। "७ पफ नांप्रा७ ० र्पाठ ७7 ७, ७, 'प्रपक---पपपाळे जे पताळ 24
अे०)४ 1933
क 2० नाड
३९४. हिंदूचे समाजरचनाशास्त्र
'त्या कुटुंबांमर्ध्ये जन्म. पावणाऱ्या प्रत्येक मुलागणिक कांही. तरी आथिक:
मदत त्या कुटुंबांना राजसत्तेकडून मिळावयास पाहिजे. अश्या मुलांना
विश्वविद्यालयामर्ध्ये पाठवून त्यांना भरपूर द्रव्य देऊन त्यांचें शिक्षण कर-
ण्याचीही जबाबदारी राष्ट्रावर राहील, अश्या तऱ्हेने नवीन वर्णव्यवस्था:
(१7००७०४. ) उत्पन्न होईल, ' शास्त्रज्ञांचा श्रेष्ठांची प्रजा वाढवि-
ण्याचा प्रयत्न, आणि हिंदुस्थानांतील ब्राह्मणांना दडपून टाकून अस्पृश्योद्धार
करण्याचा प्रयत्न हे दोनही पाहिलें म्हणजे मनुष्याची मति गुंग झाल्या-
शिवाय रहात नाहीं. असोह डॉ. हस्ट सोंवळ्या रक्ताचा होता खरा.
आज ज्या अमेरिकेतील सुधारणेचा आमच्या इकडे बराच गाजावाजा
होतो; त्या अमेरिकेंत सर्व वस्ति श्रेतवर्णीयांचीचच आहे. परंतु विवाहाच्या
दृष्टीने ते एकवणीय नाहींत. त्यांच्यामध्ये देखीळ रक्ते सोंवळीं ठेवण्याची
जरूरी आहे. आपणांकडे तर मुळांतच विविध वंश आणि विविध उपजाति
आहेत मग आपल्या इकडे रक्ताळा सोंबळेपणा आणावयास नको काय १
'खेतवणीय विवाहाच्या बाबंतींत एकजातीय आहेत किंवा नाहींत या बाबतींत
डॉ. बेटसने् म्हणतो, “ ज्या संकरापासून मुेंये ही जाति उतपन्न होते, ते
निग्नो विविध जातीय आहेत,. इतकेंच नव्हे तर त्यांच्याशी संगत होणारे
शवैतवणीय देखील विविध जातीय आहेत, हा मुद्दा विसरून चालणार नाहीं.
म्हणजे निग्नोंतही विवाहाच्या दृष्टीनें अनेक जाति आणि श्रेतवणींयांतही
.-अनेक जाति. हें आहे तरी काय १ परंतु तसें आहे असे दिसते खरें. त्या-
प्रमाणेच हिंदुस्थानांतही स्थिति आहे आणि म्हणून रक्ते सोंवळीं ठेवण्याची
जरूरीही पण आहे आणि त्याकरितांचच जर अस्पश्यता या तत्त्वाचा अवतार
असेल, तर त्या तत्त्वाचीहि समाजाला जरूरी आहे. रक्ते सोंवळीं न ठेव-
ल्यास त्याचे सावेत़रिक समाजावर काय परिणाम होतात, यासंबंधीं आणखी
एक मत देतों. * संकराने बहुशः एकाच व्यक्तीच्या पिंडामध्यें शारीरिक,
मानसिक आणि भावनात्मक बाबतीमर्ध्ये एक तऱ्हेची अस्थिरता उत्पन्न
होते. त्यामुळें संकरप्रजा भोवतालच्या परिस्थितीशी कधींही समरस होत
नाही. त्याचा परिणाम दुःखाची वाढ हा ठेवळेलाच समजावा. संकराने.
उत्पन्न होणाऱ्या प्रजेमध्ये अस्थिरता आणि असंतोष हे गुण निसर्गतःच.
वडी: 00 क 000004000600000000000000003.000 ले 2000. 0200006231 11
१ १॥७॥१]९३ ७0गलं!]63 0 1000१1३.
हिंदूंचे समाजरचनाशास्त् २३९८.
असतात. अशा. तऱ्हेर्ने सुस्थित नसलेल्या ज्या मानसशक्ति आणि भावना
यांच्यापासून गुन्हेगारी आणि वेड लागणें या तत्त्वांची पैदास होते. अशा
तऱ्हेच्या संकरापासून कांही सामाजिक फायदे होऊं शकतील असे म्हण-
णारांना इतकेंच उत्तर आहे कीं, त्यापासून होणारे बाईट परिणाम हे त्या-
पासून होणाऱ्या फायद्यापेक्षां शातपटीनें जास्त आहेत. र्ते सोवळी न ठेवतां
उत्पन्न झालेल्या प्रजेत श्रेष्ठ गुणयुक्त प्रजा निर्माण होतीळ असें मानणें म्हणजे
मूर्खपणाचा कळस आहे. ? हा ग्रहस्थ इतके कडकडून कां लिहितो १ त्याने
आनुवंश शास्त्राचा पूर्ण अभ्यास करून वरील मत दिलेळें आहे. त्याच्या
मताने रक्ते सोवळीं ठेवणे इष्ट आहे. कमंबीर आण्णासाहेब शिंद्यांना र्ते .
सोंवछीं ठेवण्याची इतकी चीड कां येते हेंच मळा समजत नाहीं. “ जाति-
संकराने शारीर आणि मानस पिंडांत अधोगति होते. एकंदर जगांतील
सुप्रजसबर्धी बोलावयाचे, तर फार दूरची रक्तें असल्यास व्यक्तींनी एक-
सेकाचा विटाळच मानला पाहिजे. असें म्हणतात की, जवळच्या रक्तांनीं
विवाह केल्यास एकादी पिढी चांगळी निर्माण होईल. परंतु वेगवेगळ्या
तऱ्हेने वाढत गेलेल्या वंशांमध्ये मोठ्या प्रमाणावर संकर केल्यास ( म्हणजे
जातिभेद नष्ट केल्यास ) जरूर नसलेले निर्थक प्रश्न उत्पन्न होतील, अशा.
तऱ्हेचा संकर सवेथा त्याज्य आहे. भ्रेष्ठ वंश कनिष्ठठणाला जातात आणि
अवरवर्णीयांतील हलके मानसिक आणि भावनात्मक गुण, चोरय्या वाटेने
थोर गुणांच्या शेजारीं जागा पटकावतात. अद्या तऱ्हेचे संकर जर थांबविले
नाहींत, तर लवकरच हलके गुण सबंध समाजामध्ये पसरतात. असो. अशा.
तऱ्हेची हुर्वी तेवढी शास्त्रीय मर्ते देतां येतील आणि आनुवशाचा अभ्यास
करणाऱ्या पंडितांपैकी कोणीही संकराळा उन्चळून धरणार नाहीं. मग आनु-
वंशाच्या कल्पनेवर रक्तें सोवळी ठेवावयास सांगणारे हे ग्रंथकार इकडील
दुष्ट ब्राहाण मरून तिकडे जन्माला तर आळे नसतीलना !
या अस्पृश्यतानिवारक वीरांच्या ळेखनांतून आणि व्याख्यानांतून दुसरी
एक कल्पना नेहमीं प्रतीत होत असते. ती म्हणजे सामाजिक न्याय आणि.
ल्य ४4%6? एकादा १७ 6.०११॥७४४७॥. &फा, ४७९. १७०१८७४ शकर 5१ उभा
१२ 1). ७, 8. 128ए60100700,
२ घार १०ते पपड००7० 09 ६४७७5.
"९६ हिंदूंचे. समाजरचनांशास्त्र
अन्याय, हिंदूनी अस्पृर्यांवर अघोर अन्याय केला, असेहि कित्येक ठिकाणीं
. 'विधान आढळते. डो. बेटसन् म्हणतो, .“ आनुवंशाच्या तत्त्वाने आपल्या
न्याय व अन्याय या बाबतीतीळ कल्पनामध्यें पुष्कळच. फरकः करावयास
'पाहिजे. न्याय आणि अन्याय हे दोनही. कोणाच्याही मेदूंतून निघणाऱ्या
विचाररूप गोघळावरून ठरबावया'चे नसतात, एवढीच गोष्ट येथे नमूद
करतो. * जातींचे ( 157०5 ) विभक्तीकरण हे श्रेष्ठ संस्कृतीचे लक्षण आहे.
'कोणतीही श्रेष्ठ संस्कात अशा तऱ्हेच्या जाति उत्पन्न केल्याशिवाय टिकणे
शक्य नाहीं. : जुन्या संस्कृतीमध्ये दिसून येणारे सामाजिक थर हे निसगी-
मध्येंच उत्पन्न झाळेळे दिसतात. पुढें या नैसर्गिक जाति मनुष्यानें जाति-
व्यवस्थेने स्थिर केल्या. वंशाचे बाबतीत शुद्ध कश्याला म्हणतात आणि
अशुद्ध कशाला म्हणतात, या बाबतीत हिंडुस्थानामध्ये बरेच गैरसमज
-पसरलेळे दिसतात. |
एवच घमोतराने अस्पृश्यांची अस्पृश्यता नष्ट होते, हा मुद्दाच जेथें
विवाद्य आहे आणि निव्वळ धर्मातर केल्याबरोबर त्यांना स्पृश्यांचे हक्क
प्रास्त होतात, ही गोष्ट जर खरीच नाहीं तर इतर धर्मीयांना जे हक्क दिले
जातात; ते हक्क अस्पृश्यांना मिळावेत या विधानाचा अर्थ तरी काय करा-
वया'चा ! अस्पृर्य धमोतरानें स्पृश्य होत नाहींत, जे कांहीं सुसळमान चुकून
माकून स्थृश्य झाळेळे दिसतात, ते कांहीं धर्मशास्त्राने स्पृरय मानलेले नाहींत.
ते कांहीं तऱ्हेच्या व्यावहारिक कारणामुळें स्पृ्य झाळे असतील, धार्मिक
आर्चार मोडण्याची मानवी मनाची प्रवत्तीच आहे, म्हणजे व्यक्तीच्या
कृतीला धर्मशास्त्र कांही अनुज्ञा देत नसते. व्यक्तीने एक अधर्म केला
म्हणून त्याबरोबर दुसराही अधर्म करावा, हें अनुमान कसं निघते हेंच कळत
नाही, परंतु अश्याच तऱ्हेच्या कल्पना समाजाचे नायकच आज पुढें मांडू
“लागले आहेव, हें आश्चर्यच नव्हे काय १ ळे. क हेका:
पुन्हां धमोतरानें अस्पृशयता नष्ट होत असेल तर तेही बरोबरच आहे.
९ अस्पृष्टांचा प्रक्ष- श्री, म. माटे,
२ र्शशत619 छयल]08 0 ॥0'०कश.
दे सगरकण़ ७0 पपटभाा० 0४ (868,
व््झे समाजरचनाशास्त्र | २९%
अस्पृश्यता ही हिंदुसमाजरचनेतील . पर्दात आहे. खिस्ती अगर सुसल्मानीः भ
नव्हे. ज्याप्रमाणे मुसलमान :अगर खिस्ती समाजांत रूढ असलेले आना र्
हिंदु मनुष्याला लागू करतां येत नाहींत, त्याप्रमाणेच हिंदूचे रूढ आचार
सुसळलमान अगर खिस्ती मनुष्याला लागूं होणे शक्य नाहीं. आज पाहिजे
तर हिंदुसमाजाने .म्हणजे परिस्थित्यनुरूप आचचारांत परिबतेन करावयास
पाहिजे, असे म्हणणाऱ्या समाजनेत्यांनीं सुसळमान अगर ख्तिस्ती हा देखीळ ।
अस्परश््य मानावयास पाहिजे, असा पाहिजे तर नवीन दंडक पाडावा. परंतु
आज असलेला कायदा आणि आच्चार, यांचा विचार करतां असेच दिसते.
कीं, धर्मोतरिताळा हिंदूंचा रूढ आऱ्वार लागूं करणें शक्य नाहीं.
अमुक आर्चार असावा त्याणि असुक आचार नसावा हें ठरवितांना,
प्रमाण व प्रमेय यांची निश्चिती व्हावयास पाहिजे, कारण घर्म म्हणजे एक.
व्यक्तींना पद्धतशीर आचार लाऊन देण्याचा पंथ आहे. इतर ध्येयवादी.
शास्त्राप्रमा्णेच धर्माला ध्येय आणि मार्ग या दोनही गोष्टींचा खल करा-
वयाचा असतो. नाहीतर वेगवेगळी ध्येये आणि वेगवेगळी प्रमाणपद्धति
स्वीकारल्यास ज्याप्रमाणे तत्त्वज्ञानाच्या वेगवेरळ्या पर्त उत्पन्न होतात;
त्याप्रमाणे आचारपद्धतीहि वेगवेगळ्या उत्पन्न होऊ लागतीळ, 'प्रत्यक्षमेक
इतिर्चाबाकाः, प्रत्यक्षानुमाने द्वेप्रमाणे इति काणादाः, प्रत्यक्षानुमानशब्दाः
त्रय: प्रमाणानीति सांख्यकापिलाः, प्रत्यक्षानुमानोपमानराब्दाः चत्वारि
प्रमाणानि इति नैय्यायिकाः, प्रत्यक्षानुमानोपमानशब्दार्थापत्यनुमळन्धयः षट्
प्रमाणानीति मीमांसकाः,? अश्या तऱ्हेने वेगवेगळी प्रमाणसंख्या मानणारे
गाःें क, “ ऱ्चे >... (ग. थौतन्च ९
लोक जगावे चित्र अर्थातच वेगवेगळ्या तर््हेचें रंगविणार, अ
होऊ वजह
यांच्यामध्ये आववारप्रणाळी एकच कशी उत्पन्न होऊं शकेळ १ “ जयो वेदस्य
कतीरः धूर्वभांडनिश्ाचराः ” असें म्हणणारे चाबोक आणि “ धम जिज्ञास-
मनानां प्रमाणं परमं श्रृतिः ' असें म्हणणारा हिंदुसमाज यांच्यामध्ये आचचा-
राचे साम्य होऊ शकेल काय १ म्हणून जगाचा अध्यक्ष ईश्वर आहे, असें.
लूूपपपपपॉएएशऑलॅशशॉशिशशॅशशशशशशलशईलशशणणण
२१ छऊ 87७पण08 00 गोळ ॥॥॥॥७; -१. 07500" सातच 2011080007 ।
0४ 198880७.
“२ सबदक्षनसंमइ.
३ मनुस्म्ति
77०56
गगिशन्णााम सकी
कणण्ल्दकन
"डैर्ट. - हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
मानणारे आणि इंश्वराचें अस्तित्व न मानणारे, यांच्या जगाकडे पहाण्याच्या
दृष्टिकोनांत जगांतील आचचार ठरविण्याचे बाबतीत फरक पडणारच,
जगत् आणि मानव या दोघांचा खभाव आणि परस्परांशी साहचय॑ या दोन'
बांबतीत जर दोन व्यक्तींत मतभिन्नता असेल, तर त्यांच्या नैतिक सूल्यामर्थ्ये
आणि तडुद्सुत आचारपणालीमर्ध्ये फरक पडणारच. या दोर्हीमर्थ्ये
अधरोत्तर व्यक्ति कशी ठरवावयाची १ कारण प्रत्यक्ष प्रमाणवादीने जगत्-
स्वरूप आणि ध्येयस्वरूप मानीळ त्यालाच घरून तो आपले आचार
-ठरविणार,
आजच्या समाजांत पाहिलें तर प्रत्यक्ष प्रमाणावर भर देण्या*ची प्रवृत्ति
- झाळेली दिसते. म्हणून शुद्ध प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय, निव्वळ प्रत्यक्ष
ग्रमाण मानल्यास काय काय अडचणी उत्पन्न होतात, या सवे गोष्टींचा हे
प्रत्यक्ष प्रमाणवादी विचार करतात किंबा कसे, या गोष्टींचा थोडासा
विचार करूं. प्रत्यक्ष ( इंद्रियार्थसंनिकर्षेजन्यं ज्ञाने ) प्रमाण शब्दाचा शास्त्रीय
अर्थ असा होईल कीं, बाह्यजगताचे पंचेंद्रियावर झाळेळे परिणाम म्हणजे
भ्रत्यक्ष. ह्या परिणामाचे बरोबरच हे परिणाम मोजण्याकरितां आपण जे
मोजमापाचे नियम ठरविळे असतील, तेही पण घ्यावे लागतील. एवढीच
गोष्ट करून जर मानव व्यक्ति स्वस्थ बसेळ, तर ती प्रत्यक्ष प्रमाणवादी आहे
अर्से म्हणतां येईल. या प्रत्यक्ष प्रमाणवाद्यांचे कार्य इतर्केच कीं, त्यांनी
- जगांतील सवे अनुभवांची जेत्री करून ठेवावी, इतकेंच करून हा पत्यक्ष
प्रमाणवादी स्वस्थ बसेळ, तर त्याला कोणतेही प्रश्न सोडवावया'चे नाहीत
किंवा जगत् हें कोडेंही नाहीं. कारण जे जै पंचेद्रियांना भासते ते ते तो.
अनुभवितचच आहे. परंतु हा अनुभव शब्दांमध्ये आल्याबरोबर गैरसमज
उत्पन्न होऊं लागतात, आपण ज्यावेळीं बाह्य जगांतील खुर्ची हा शब्द
उच्चारतो, त्या वेळीं आपण बाह्य जगांतील खुर्चीबद्दळह बोलत नसून, आपल्या
इंद्रियांनी ग्रहण केलेल्या संवेदनाबद्दळ बोलत असतो. त्या संवेदना काढून
टाकल्यास खुचींसंबंधीं काय शिछूक रहाते म्हणून सांगतां येईल £ हीच
-गोष्ट एकून एक सर्व प्रत्यक्ष प्रमाणावरून येणाऱ्या कल्पनांना लागू आहे.
१ ७7७76 18 6लं०००७ हगंपष्ट 0४ ११७३ एऐ0800; 160 घक्नापा७ ०. 00७
वूणभं०्का भाणाते ७7300 पणवापष्टप००, |
हिंदूंचे समाजरचनाशास्व ३९९:
:प्रत्यक्ष प्रमाण मानणारांना हें जगत् म्हणजे त्यांच्या पंचेद्रियांना येईल.
तेवढा अनुभव, याच्यापुढे जाऊन . सत्य जग म्हणजे काय; हे सांगणे हँ.
त्यांचे कार्य नव्हे आणि तो त्यांचा अधिकारही नव्हे. जगांतील एकादा:
_ -कोणता अनुभव जर या पंचेंद्रियांच्या संवेदनांत बसत नसेल, तर तो प्रत्यक्ष '
प्रमाणवाद्याला ग्रहीत धरतां येत नाहीं व त्यासुळें त्या पद्धतीमध्ये कोण-
'त्याही तत्त्वज्ञानाला जागा उरत नार्ही. आपण जुने ज्योतिषी म्हणत. असत
त्याप्रमाणे एथ्वी हा जगतार्चा मध्यबिंदू मानळा, अगर नवीन ज्योतिषी
म्हणतात त्याप्रमाणे पएथ्वी ही अस्थिर मानली, तरी हे दोनही सिद्धांत प्रत्यक्ष
प्रमाणाच्या बाहेर जातात. म्हणजे या दोनही बाबतीत आपण प्रत्यक्ष अन-
भविलेल्या स्थितीवरून कांही अनुमान काढीत आहोत. पण अनुमान
म्हणजे कांहीं प्रत्यक्ष प्रमाण नव्हे. कोपर्निकसानें शोध असा कांहींच लाविला
नाहीं, तर त्यानें आपल्या आलेल्या अनुभवार्चा एका विवक्षित पद्धतीने अथे
लावून दाखविला. परतु असा अर्थ लावणें म्हणजे साधुत्व आणि सौंदर्य
या दोन नवीन कल्पनांचा प्रमाणांत समावेश करणें आहे. आमच्या सार-
ख्यांना या कल्पना जरूर मान्य आहेत, परंतु प्रत्यक्ष प्रमाणांच्या गप्पा
झोंकणारांना त्यांचा आश्रय करतां येणार नाहीं.
पर्चेद्रियांनीं प्रतीत होणारें ज्ञान ते प्रत्यक्ष अशी व्याख्या केल्याबरोबर
इंद्रियद्वारे होणारें शान बरोबर अगर चूक हा प्रश्नच उत्पन्न होत नाहीं.
कारण इंद्रियगोचर ज्ञान चूक आहे, असे म्हटल्याबरोबर कोठें तरी हे ज्ञान
ज्यांच्यांशीं पडताळून पहावे असे कांहीं तरी सत्य ज्ञान आहे, असा सिद्धांत
अ्हीत धरावा लागतो. परंतु हें ज्ञान कोठून आलें १ तें ज्ञान व्यक्तीच्या
पंचेद्रियांना होत नसल्यामुळे, म्हणजे त्यांना तें गोचर नसल्यामुळें त्या व्यक्तीला
तं प्रत्यक्ष नव्हे. पॅ्चेद्रियांना होतात त्या संवेदना अथातच बरोबर आहेत,
त्यापासून जीं अनुमाने आपण काढतो ती. अनधिकृत असतात. “ तर्ददीत
तत्मकारकोड्नुभवो यथार्थानुभवः । सा एव प्रमेति उच्यते । ? परंतु येथे
१ ॥॥ ७७०18 5लं९ण०७ टणेप0०्ट 0४ ४७. (2157170,
२ स्वतः प्रमाण मानणारे मीमांसक आणि परतः प्रमाण मानणारे नेय्यायिक
यांच्यामधील वाद पहावा. यं
२ तकसंयइ- अन्नभटू |
४७० . * हिंदूंचे समाजरचताशास्त्र
तंद्वत्व आंधीं ठरवून मग त्यांशी अनुभवाची तुलना -केली., परंतु हं तइत्वः
करस. ठरंविळे १ ज्ञानाची - अश्शी स्थिति क्षसतांना, कांहीं व्यक्तींच्या 'पंन्चेद्रि--
यांनीं गअ्ंहण केलेल्या संवेदना जगांत. प्रमाण कां मानल्या जातात, . याचचा'
विचार करतां अर्से दिसून येते कीं, त्या व्यक्ति आत्त मानल्या गेलेल्या
असतात. त्या व्यक्तींना समाजाळा फसविण्यापासून कांही फायदा नाहीं
आणि कांहीं थोडासा फायदा होत असला, तरी तेवढ्याशा फायद्याकरितां'
त्या समाजाला फसविणार नाहींत, अशी खात्री असते. म्हणून वरील 'चर्चे-
बरून दिसून येइल कीं, प्रत्यक्ष प्रमाणवादी हा देखील अनुमान आणि आतस-
वाक्यं हीं प्रमाणे मानीतऱच असतो. प्रतिपक्षाळा मात्र तींच प्रमाणे वापर-
ण्याची मोकळीक ठेवण्यास तो तयार नसतो एवढेच. “ आसस्तु यथाथ-
वक्ता ? शञाब्द प्रमाण मानावयाचेंच तर कोणाचचा शब्द प्रमाण ६ इबेट
स्पेन्सर किंवा अन्स्टे हेकेल यांच्या शब्दाला जर शब्द म्हणून किंमत, तरं
_ मनु आणि दोकर यांच्या शब्दांना निदान तितके तरी प्रामाण्य कां नसावें!
येथे दोन अडंचणी उंत्पन्न होतात. एक म्हणजे मूळ वक्त्याने आपणाला
झालेले ज्ञान, शब्दांमध्ये बरोबर प्रतीत केळे आहे असे ग्रहीत. धरावें लागते
आणि दुसरे म्हणजे तो शब्द आणि त्या शब्दाधिष्ठित कल्पना अगर प्रक्रिया
आपणाला बरोबर कळली हेंही पण ग्रहीत घरार्वे लागतें, परंतु आज पहावे
तर या दोनही बाबतींत आपणाला क्रांही निश्चय केलेला दिसत नाहीं; त्यामुळे
. प्रामाण्यांचे बाबतींत अनेक 'चमत्कार प्रतीत होऊ लागतात. एकाच ग्रंथांत
एक स्मृति अप्रमाण ठरते, तर त्याच ग्रंथांत कांही पानें गेल्यानतर तीच
स्मति प्रमाण मानली जाते. आज प्रत्यक्ष समाजांत वावरत असलेली अस्प-
ः्यता शब्द प्रमाणांनीं खोडण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणा-
पेक्षां शञाब्द प्रमाण येर्थे जास्त महत्त्वाचे ठरते. अशा तऱ्हेने एकदां चचा
सुरू केंली कीं, जगांतील एकही सिद्धांत स्थिर राहूं शकणार नाही, या बाब-
त्तींत आम'ची पूर्ण खात्री आहे. जिकडे पहार्वे तिकडे अश्याच तऱ्हेचे अना-
घिकृत प्रामाप्य पुढे करून बुद्धिभेद केला जात आहे, त्याचे कारण काय
असेल ते एक परमेश्वरच जाणें !
क
१ धमंरद्दस्य- के, ल, दप्तरी.
_ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र ४०९
उदाहरणाने बोलावयाचे तर आज कांहीं ठेखकांकडून वणोतराचें सम-
थेन केलें जांत आहे. . त्याला प्रत्यक्ष शास्त्रांचा आधार आहे अर्से दाखवि-
ण्याकरितां अगर भासविण्याकरितां ते
६४ वणांतर अगर वर्गातर सिद्धांत सांगतांना, जननशास्त्रांतले कांहीं
_ - _ हानिकारक फुटकळ शब्दही वापरले जातात. ज्या
जननरशास्त्रीय सिद्धांताच्या अनुरोधाने आधु-
निक लेखक वणांतराचें समर्थन करतात ते पुढीलप्रमाणें
( १) स्त्रीपुरुषांत व्यक्ताव्यक्त गुण असतात, पुढें संततीमथ्ये कांही
अव्यक्त गुण व्यक्त होतात आणि कांहीं व्यक्त गुण अव्यक्त होतात. कांही
ठिकाणीं व्यक्ताव्यक्त गुणांचे मिश्रण ( 01९0ता8ह ) मिश्रित गुण उत्पन्न
होतात,
. (२) संततीमध्ये कांही थोडे थोडे फरक (7०71511०00) आपोआप होतात.
- (३) एकाच परिस्थितींत एकादा जाति ठेवल्यास, ती जाति त्या
परिस्थितींत जगण्याला लायक अशी होते. कोणा एका जातीने बौद्धिक
काम करूनच त्यावर निर्वाह करावा इतर काम करूं नये, केल्यास त्या
व्यक्तीला जातीतून हांकळून द्यावे, असा नियम केल्यास ती जाति बुड्धि-
द्दीन.असल्यास कालांतराने बुद्धिवान होईल. बुद्धीचे काम करण्यास अत्यंत
लायक होईल
आतां य़ा तीनही सिद्धांतांचे प्राणिशास्त्रीय ज्ञानाच्या अनुरोधाने परीक्षण
करूं.. प्रथमतः त्यांचे म्हणणे असे की, कांही अव्यक्त गुण व्यक्त होतात.
हे झब्द शास्त्रीय अर्थानें वापरले आहेत अर्से मानल्यास, त्यांच्या वाक्याचे
इंग्रजींत “ 80०९58ए७ 90०01005 १०१६ ? असे भाषांतर होईल.
अव्यक्ताचा व्यक्त, अगर व्यक्ताचा अव्यक्त गुण एकाच पिर्ढीत कसा होऊं
शकेल, ही गोष्ट कळणे फारच कठीण आहे. ही गुणांची उलटापालट काय
पद्धतीर्ने होते, त्याची शास्त्रीय प्रक्रिया या लेखकांनी सांगितल्यास प्राणि-
शास्त्र त्यांचे सदेव कणी राहील. “ अव्यक्त गुण ( 8०6००5४४०७ ) हे व्यक्त
गुणापासून उत्पन्न झाळे असे मानणें ही चूक आहे. अव्यक्त गुण हे व्यक्त
शुणापासून कर्धीही उत्पक्न होत नसतात. ते संकर प्रजेमरध्ये तिरोहितरूपाने
हिं. स. २६
नऱ्कन्ट
४०९ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
चावरत असल्यासुळे ओळखू येत नाहींत इतकेच. ? तरी देखील आमच्या
इकडील शाब्द पंडित सांगणारच को, एका पिढीमध्ये व्यक्त गण अव्यक्त;
होतात आणि अव्यक्त गुण व्यक्त होतात. पुढे मिश्रणयुक्त आनुवंश आणि
करक यांचा विचार करूं. येथे फरक या शब्दाचा आधुनिक समाज-
सुधारक काय अर्थ घेतात तो कळावयास पाहिजे. फरक शब्दाचे (१)
पूर्वी नसळेळे गुण कोणत्याही तऱ्हेचा संकर न होतां उत्पन्न होणें अगर
( २ ) आईबापांच्या पिंडामर्ध्ये जे गुण असतील त्याचच गुणांची संतती-
मध्ये कमी आधिक मेदानें वेगवेगळी मांडणी होणे, असे दोन अर्थ होतात
पाहिळा अर्थ घेतला तर पिंडामध्यें पूर्वी नसळेळे गुण थोडथोडे उत्पन्न होत
जाण्याची प्रक्रिया सृष्टींत होत आहे आणि हे जे कांहीं फरक म्हणून सांगि-
तळे. त्यांच्या गतीचा उत्क्रांतीवर परिणाम होतो, या दोन गोष्टी सिद्ध
व्हावयास पाहिजेत. पहिल्या सुद्यासंबंधी डा. लोटझी म्हणतो, “ डाविनच्या
मनामर्थ्ये या बाबतींत गेंघळ झाळेला दिसतो. यार्चे कारण माझ्यामते आनु-
वंशारने संचारी होणारा फरक ही गोष्ट या सृष्टींत अस्तित्वांतच नाहीं. या
ग्हस्थानें हथुगो डीब्राईस याचाही प्रयोगांचा पूर्णतः परामर्ष घेऊन, फरकाचे
अस्तित्वच नाहीं असाच निष्कषे काढला आहे. अशा तऱ्हेने असिद्ध अश्या
: सिद्धांतांच्या जोराबर वर्णोतरासारखे सवे समाजांत भयेकर खळबळ .उडवून
देणारे सिद्धांत. मांडावया'चे असतील, तर मग समाजशास्त्र हे शास्त्र नसून
अमिरुचीवर अवलंबून रहाणारा एक प्रश्न आहे अर्से ठरू लागेल.
_ पुढें त्यांनीं मांडळेल्या मिश्रणात्मक आनुवंद्याची तीच स्थिति आहे.
त्या बाबतींत आधुनिक शास्त्रज्ञांचा काय निष्कषे आहे तो पुढें देतो.
८ असिद्ध अशी मिश्रणाची कल्पना ग्रहीत धरल्यामुळे, दोन पिढ्यांमध्ये वर-
वर जे फरक भासमान होतात, त्या बाबतींत डार्विनने पुष्कळच कल्पना
पुर्ढे मांडस्या आणि ते फरक उक्रांतीर्चे कारण म्हणून सांगितलें. मुख्यतः
या मिश्रणपद्धतीनें फरकां*ची गति म्हणजे उत्कांतीचे साधन या मताला
फारच जोराचा पांठिंबा मिळाला. परंतु आतां आनुवंश कोणत्या प्रक्रियेने
किण 0000 णक डेड बा
- ९ परणपळण ७7 "०७७ 0ण0१वाळळणय 0४ ०. 2, 15089.
२ ७8 9 रळा18(0प5 ७6०७ (06 ॥706 08 6ए०प(0०७,
1. के सरयेप्ळप 09 पप७७5 र्ग छऱणांवा2काय00 09 ०, 8, 1.005४.
हिंदूंचे समाजरचनादास्त्र छ०ड”
शुंतीत: होतो, ती. प्रक्रिया सांपडली आहे आणि त्यासुळें उत्नांतीमर्ध्ये
या फरकांचे कार्य कांहीही राहिलें नाहीं. थुद्ध वंशावर जे प्रयोग करून
'पाहिळे, त्यांच्या अनुरोधाने मिश्रणात्मक आनुवंद्याला उत्कांतीमर्ध्ये दुय्यम
देखील स्थान देतां येणार नाहीं. जे फरक म्हणून मानले जातात, ते उत्क्रां-
-तीला मदत करीत नाहींत आणि ते ज्या गतीने सृष्टींत उत्पन्न होतात त्या
'गंतीनें त्यांचा उत्क्रांतीच्या रेषेवर कांहीही परिणाम होत नार्ही, ' म्हणून
मिश्रणात्मक आनुवंश हा उत्क्रांतीचे साधन मानतां येत नाहीं, कारण तो
अस्तित्वांतच नाहीं. या शतकाच्या सुरवातीला अश्शा पुष्कळ गोष्टी आढ-
'ळांत आल्या होत्या कीं, त्यावेळीं मिश्रणात्मक आनुवंदा मान्य करणे भागच
होतें. परंतु जास्त शोधाने असे दिसून आलें आहे कीं, ते सर्व परिणाम
अंडेलच्या आनुवंद पद्धतीचींच उदाहरणे आहेत. श्रेतवणीय आणि नौीग्नो
यांच्या प्रजृंत भासमान होणारें वणाचे मिश्रण, हें मेडेळच्या नियमांना सोडून
नाहीं. मुलाटोच्या मुलांत जे फरक दिसतात, त्यांचा अर्थ मेंडेळच्या पद्ध-
'तीनेंच लावणें शक्य आहे. अश्या तऱ्हेने आनुवंश्याच्या सर्व पद्धति त्याज्य
ठरतात आणि नैसर्गिक निवडीची पद्धतीच फक्त सत्य म्हणून शिछक उरते.
अक्या तऱ्हेने मैडेळचा आनुवंश आणि नेसर्गिक निवडीची पद्धति हीच
'सृष्टींत अस्तित्वांत आहे, अशीं मर्ते अनेक अभ्यासकांनी दिलेली आढळ-
. तात. तरी देखीळ फरक आणि मिश्रणात्मक आनुवंशा*ची पद्धति यांर्नी
वणौतर होते, ही कांहींची भुणभुण चाळूचच आहे. वणोतरवाद्यांचा तिसरा
सिद्धांत असा कीं, एकादी जाति जर सारखी बुद्धिप्रधान गुणांचे बाबतींत
निवड करीत गेली, तर ती जाति कालांतराने अत्यंत बुद्धिमान होईल.
नैसर्गिक निवडीच्या तत्त्वावर हा सिद्धांत अत्यंत बरोबर आहे. परंतु मुळां-
तःच बुद्धि किंवा इतर कोणताही गुण नसलेल्या जातीत त्याच गुणांची
निवड करावयाची असे ठरविल्यास, जातींत तो गुण उत्पन्न होण्याच्या
ऐवजीं ती जातीच नष्ट होण्याचा संभव जास्त. डॉ. ह्स्टच्या मताने जे
शेंकडा ८० सर्वेसाघारण लोक, ज्यांच्यापासून श्रेष्ठ प्रजा उत्पन्न होणें
अशक्य आहे असें तो म्हणतो, त्या प्रजेमध्ये निवड करीत गेल्यास देखीळ
श्रेष्ठ प्रजा उत्पन्न होईल अर्से मानणे धाडसाचे आहे. निवडीने नसलेळे
4 र दळयन्धळ्ा पढळत ग॑ढनरमा०० ७४ ह. 8. एक. (1160४ 80)९०७४०॥० 5४ 5. &.. 1715107.
> झि खट
४०४: हिंदूचें समाजरचनाशास्त्र
गुण उंत्पन्न होत नाहीत, तर असलेले गुण झुद्ध होत जातात. .अशा तर्हेने:
आधुनिक समाजसुधारणावाद्यांनी आनुवंशासंबंधीं गहीत. धरलेले सर्वच:
सिद्धांत चूक आहेत आणि या उपटसुंभ सिद्धांताच्या आघारावर हिंदूंची:
जातिरचना आज बदलावया*ची आहे. या चुकीच्या गहीत कुत्यावर उभार-
लेले सिद्धांत बरोबर कसे येणार ती गोष्ट आम्हां प्राकृत जनांना कळतं
नाहीं. ' परंतु' संततीमध्ये ज्याअर्थी थोडेफार फरक होतात. त्याअर्थी
क्षचित् प्रसंगीं जन्मामुळे असवर्ण परंतु गुणामुळे सवण, अशा स््नीपुरुषांचा,
विवाह अनिष्ट नाहीं ' अशीं जीं विद्दत्ताप्रचुर वाक्ये विखुरलेली सांपडतात
त्यांचा अर्थ कसा करावयार्चा १ परंतु संततीमध्ये ज्याअर्थी थोडे थोडे फरक.
पडत जातात, हा सिद्धांत जर मुळांत चूक आहे, तर तो सिद्धांत गहीत
घरून काढलेलीं अनुमाने, अथातच अग्राह्य आहेत व त्या पद्धतीने केलेली
समाजरचना हा एक लेखकांच्या कल्पनांचा खेळ आहे. पुर्ढे तेच लेखक.
म्हणतात, “ म्हणून त्या विवाहास-असवर्ण विवाहास--जरा हलक्या दर्जाचा:
मानणें जरूर आहे. ? परंतु असें कां £ जर हलक्या दर्जांचा विवाह माना-
वयाऱचा, तर अद्या हलक्या विवाह्वांना अनुमती आपण होऊन कां द्यावी ९
परंतु, मनुष्य एकदां तर्कट रचू लागला म्हणजे तो काय अनुमाने काढील:
तें सांगतांच येणार नाहीं. पुढे तेच ग्रंथकार सांगतात कीं, अशा. तऱ्हेचा:
विवाह म्हणजे असवर्ण विवाह नव्हेच सुळी, कारण वधुवर हे गुणाने मुळी
एकच वणाचे आहेत. परंतु सवीत फारच मोठा चमत्कार त्यांनीं यापुढेंच
केळेला आहे, “ परस्परामिलाष हाही एक सहशात्वाचा पुरावा आहे. ' कारण
£ समानशीले व्यसनेषु सख्यम् ? हा नियम प्रसिद्धच आहे. मात अमिलाष
झुद्ध पाहिजे. म्हणजे केवळ द्रव्यामुळे अगर सोंदर्यामुळें उत्पन्न झाळेला आमि-
लाष नसावा तर तो केवळ चारित्रयामुळेचच उत्पन्न झालेला असावा. परंतु
चचारिन्य आणि अभिलाष समजण्यास वराचे आणि वधूने वय मोठें असलें
पाहिजे. ? हा उतारा अव्बलपासून अखेरपर्यंत मूखंपणाने भरलेला आहे.
एवढी टीका यावर पुरे आहे
हिंदुधमशास्त्रकारांनीं सांस्कृतिक वणेव्यवस्था आणि आनुवंशिक जातीय
व्यवंस्था:यांचा समन्वय घाळून, समाजरचना उत्पन्न करण्याकरितां कोण-
१ थमरहस्य- के. ल. दप्तरी
हिंदूचे समाजरचनाशास्त्र ४०%
ह कोणत्या गोष्टी विचारांत घेतल्या होत्या,
'६५ सवणे आणि सजाति आणि त्या आधुनिक शास्त्रांच्या चौकर्टीत
कितपत बसू शकतात, याचा आतां विचार
-करूं. हिंदुसमाज या दोनही पद्धतींची व्यवस्था म्हणजे मानवप्राण्याच्या
,बिभागणीचे तत्त्व ग्रहीत धरूनच आपल्या कार्याला प्रवृत्त झाळा आहे.
सर्व मानव कांही समान नाहींत. अशा तऱ्हेची विभागणी होऊ शकते,
ही गोष्ट आधुनिक शास्त्रांना मान्य आहे, हें आम्ही पूर्वीच दाखविलें आहे.
अक्षया तऱ्हेने एकवंशीय लोकांमध्ये देखील अधरोत्तर व्यक्ति असते आणि
हिंदुस्थानांत तर विविधवंशीय लोक अस्तित्वांत होते आणि आहेत ! त्यामुळें
'हिंदुसमाजश्यास्त्रश्ञांपुढें अत्यंत बिकट प्रश्न होता. म्हणून हिंदूंना द्विविध
विभागणी करावी लागली. संस्काराने वर्णव्यवस्था करावी ठलागळी आणि
-वंशानें जातिव्यवस्था करावी लागली, अश्शा रीतीर्ने वेगवेगळ्या बंशांमर्ध्ये
ही जातिव्यवस्था आणि वर्णव्यवस्था फैलावली. वर्ण हे संस्कारावरून ठरले
.तर जाति या जन्मावरून ठरल्या, उदाहरणाथ, बंगाल्यांतील ब्राह्मण आणि
महाराष्ट्रांतील ब्राह्मण हे वर्णाने एक परंतु जातीने एक नव्हेत. कोणताही
भूमिखेड घेतळा तरी तेथें संस्कारयुक्त ब्राह्मण असणार'च. परंतु त्यांची
जातीय विभिन्नता ओळखावयास पाहिजे म्हणून ती तशी ओळखली गेली.
अशी व्यवस्था झाल्यानंतर पुढें सुप्रजेच्या दृष्टीने त्या रचनेचा विचार
करावा लागला. परंतु सुप्रजेचा विचार म्हणजे प्राणिशास्त्रीयदृष्टया विवा-
हित अगर अविवाद्वित स्त्रीपुरुषांच्या संततीचचा विचार.
आम्ही पूर्वी सांगितलेंच आहे कीं, कुठंबव्यवस्था ही काळद्षट्या मान-
बार्शी समव्यात्त आहे. परंतु वाड्ययाचा आणि सामाजिक चालीरीतींचा
-अभ्यास करणारे पंडीत असे सांगतात कीं, एक काळ असा होता कीं, त्यावेळी
मानवामध्ये विवाह ही संस्था अस्तित्वांतच नव्हती. तें बंधन आर्यवाड्यया-
वरून पहातां असे दिसते कीं, श्वेतकेतू नांवाच्या कोणा सद्गरहस्थाने उसन्न
केळे आणि खुळा समाज त्या पोराचे ऐकूं लागला. परंतु सर्वसाधारण मनुष्य-
समाज अका स्थितींत कधींच नसावा, ही गोष्ट आम्हीं मार्गे सांगितलीच
आहे, येथे विवाह शब्दाच्या अथोत गोंघळ होतो अर्से आम्हांठा वाटते. विवाइ-
संस्था नव्हती याचा अर्थ कोणीही वयांत आलेली स्त्री कोणाही प्रौढ पुरुषार्शी
७०६ हिदृंचें -समाजरचनाशास्त्र
-अनियंत्रित तऱ्हेने संगत होत असे असा' अर्थ होतो. तसा अथे होतो अर्से
म्हणणारांचा सुख्य सुद्दा असा कीं, सुख्यतः मंनुष्य हा समाजप्रिय- प्राणी
आहे, तो तसा नसता तर संस्कृति आणि प्रगति या दोन स्थितीची राक्य-
ताच उत्पन्न होत नाहीं, कारण या दोनही स्थिति अनेक लोकांच्या. मेदूं-
तून उत्पन्न होणाऱ्या कल्पनांचें एकीकरण झाल्याशिवाय प्रतीत होऊ शकत
नाहींत, या. सर्वे गोष्टी ग्हीत धरल्या तरी स्त्रीपुरुषसंबंधांचे बाबतींत निर्य-
कण ठेवल्याने संस्कृति अगर प्रगति यांना अडथळा येण्याचे कांहीं कारण
दिसत नाहीं. ऐतिहासिक काळांत तर कुटुंबे निश्चित होती आणि आजही.
आहेत, परंतु त्यामुळें संस्कृतीची गति थांबल्याचें आढळून येत नाहीं
८. _ खरी गोष्ट अशी आहे काँ, ढाखो वषाचा मनुष्यप्राण्याचा इतिहास
आपणांस अज्ञात आहे. त्या काळासंबंधीं कांहीं कल्पना ग्रहीत घरून आपण'
अनुमाने काढीत असतो. परंतु त्या कल्पनाच मुळांत खऱ्या नसल्या, तर
आपलीं अनुमाने अथीतच. असिद्ध ठरणार. येथें ग्रहीत कृत्य असे आहे
कीं, समाज अविवाहाच्या स्थितींतून विवाहाच्या स्थितीला जातात. परंतु
आजच्या युरोपकडे जर बारकाईनें पाहिलें, तर ते समाज -हे समाज.
शीरसलामत बाहेर पडल्यास -वैवाहिक निबंधाच्या स्थितींतून अविवाहाच्या
स्थितींत गेळे असें नाहीं का म्हणतां येणार ? सुख्य मुद्दा समाज कोणत्या
स्थितींत होता हा नसून, राष्ट्रांच्या अगर समाजांच्या रक्षणाकरितां तो
कोणत्या स्थितींत असावा हा आहे
__ पृष्ठवंशयुक्त प्राण्यांमध्ये मनुष्यप्राण्याची गणना होते. त्या वगीत मनुष्य
हा एकटाच प्राणी असा आहे कीं, ज्याची संतति जन्मापासून पुढे कांही
वर्षैपर्येत दुबळ स्थितींत असते. या दुर्बळ आणि परावलंबी संततीला, सबळ
' आणि स्वावलंबी करावयाचे तर कांही कालपयेत त्या संततीची जोपासना
करण्याकडे मातेचे पूण लक्ष असावयास पाहिजे. हैं लक्ष द्यावयाचे तर
_अंज्ञोत्पादनाची कांही तरी नियमित व्यवस्था असावयास पाहिजे. म्हणून त्यांचे
| भरणपोषण करणारा एकादा नियमित पुरुष ठरून गेला असला पाहिजे
१ 'ब्यार्साठय ते शिळ १००७१ ७४ ४०७ घा; परणपणच्क.
कर "1571771920
र ढा घणणपाण एत लादता
हिंदूचे. समाजरचनाशास्त्र, ७०७
समाजांत होणाऱ्या सर्वे सुलांचे संगीपने करण्याची . जबाबदारी . मध्यवर्ति
>यासनसंस्थेवरच रहावी, ही शक्कल विसाव्या शतकांतील आहे.आणि त्या
पद्धतीचे समाजावर होणारे परिणाम अजून दिसावयाचे आहेत. मानव-
आण्याची ही दुर्बळ संतति एकाखाली एक वाढत जाणारी रोपीटोपी मिळून
होत असते. या सवोर्चे रक्षण संवर्धन व्हावयाचे तर त्याची कांहीं. तरी
स्थायि व्यवस्था असावयास पाहिजे. या सवोच्या रक्षणपोषणाचा भार वाह-
णारी स्त्री ही शक्य तेवढी एका. स्थानाला जखडलेली असून द्वव्यार्जनाच्या
कष्टातून मोकळी असावयास पाहिजे, तशी स्थिति येण्यास स्रीपुरुषसंबंधांचचे
कांहीं तरी नियंत्रण असावयास पाहिजे. म्हणून आम्ही म्हणतो कीं, कुडुंब-
युक्त समाज नव्हते ही स्थिति मानवकोटांत अशक्य आहे. | |
विवाह आपण सभजतों त्या अर्थाने नसळा, तरी स्रीपुरुषसंबंधांचे नियम
सवेकाळीं आणि सर्वे ठिकाणींच असलेले दिसून येतात. एकाद्या समाजा-
सर्ध्ये एकादी स्त्री सर्वे भावांशीं लग्न करीळ, तर दुसऱ्या समाजामध्ये एक
पुरुष सर्वे बहीणींशीं लभ करील. परंतु या सर्व स्थिति कांहीतरी नियमांना
'रूनच आहेत. येथें . स्रीपुरुषसंभोग कांही अनिर्बध आणि अनियंत्रित
नाहीं. स्त्रीपुरुषसंबंधाला एकाद्या गटर्ने नियम लाऊन देणें म्हणजेचच
विवाहसंस्था उत्पन्न करणे होय. आयोनीं ही पद्धति, मनुष्यप्राण्याच्या
दु्बेलळ व परावलंबी संततीचा विचार करतां, अत्यंत हितकारक आहे. असें
ज्यहीत धरूनच समाजरचनेला सुरुवात केळी आणि विवाहाचे नियम
स्आणि मर्यादा घातल्या. र. >. जी.
. * प्रथमतः सवर्ण आणि सजाति हा विचार डोळ्यापुढे येऊं लागला. येथें
सवर्ण आणि सजाति हे शब्द समव्यास नाहींत. वर्ण हा शब्द 8भा फड
स्याहे आणि जाति या त्यांतील 99०५७३ आहेत. सजाति म्हणजे जन्माच्या
तत्त्वावर बनविलेल्या संघांचे घटक जेर्थे जेथे सवण मातापित्यांपासून झाठेलीं
संतति असें म्हटलें आहे; तेथ तेथे त्याच वसतिस्थानांतील सवर्ण असां
अर्थ घ्यावयाचा आहे. सवण मातापित्यांपासून झाळेली जी संतति त्या संत-
लीस त्या जातीर्चे असे म्हणावें ( सर्व वर्णेधु तुल्यासु पत्नीष्वक्षतयोनिषु ।
सआानूलोम्येन संभूता ज्ञात्या ज्ञेयास्त एव ते ॥ मनु. सवणेभ्यः सवर्णासुजा-
संतेहि सजातयः । अनिंदेषु विवाहेघु पुत्राः संतानवर्धनाः ॥ याशवल्क्य ),
म्य दक
वि 73 “%,- ७
मातापिता तल्य वर्ण असल्यास संतति त्यां जातीची. एकाद्या पुरूषार्न आप-
स्याशीं . सवण नसलेली, परंतु त्या वणाच्या शेजारच्याच खालच्या
चर्णांची स्री केल्यास त्या दांपत्याला जी. संतति होईल, ती पित्याच्या सहद
मानावी, सजाति नव्हे. म्हणजे येथे कांहीं सहा ब्राह्मण, सहद्य क्षत्रिय वगेरे
उत्पन्न होतीळ व त्यांच्या नांबांनीं समाजांत ओळखंले जातील, परंतु ते
आनुवंशाच्या दृष्टीने पित्यांशीं सजाति नव्हेत. परंतु एकादा पुरुष जर दोन
चणौच्या अंतराने विवाह करील, तर त्या दांपत्याला झाळेली संतति ही
सजातीही नव्हे, आणि सहशही नव्हे; तर संकर मानावी आणि त्या प्रजेला
वेगळी नांवे देणेच इष्ट, समाजशास्त्रशांना समाजामध्ये फार मोठा आणि
प्राणिशास्त्रदृष्टया हीन असा जो वर्ग, ज्यांच्यापासून श्रेष्ठ प्रजा उत्पन्न होणे
. शक्य नाहीं असे डॉ. हस्ट म्हणतो, आणि ज्याला आपण ससुच्चयाने शद्ध
असें. नांब दिलेलें आहे, त्या वगोपासून श्रेष्ठांचं रक्त सोंबळें ठेवावयाचे होते.
त्याकरितां च्यूद्राविवाह त्यांनी निषिद्ध मानळा ( न ब्राह्मणक्षत्रिययोरापद्य-
पिहि . वर्ततोः । करिंमश्रिर्दापे बृत्तान्ते झूद्रा भार्यापदिद्यते ॥ हीन जाति-
स्त्रिय मोहादुद्हन्तो द्विजातयः । कुलान्येव नयंत्याहु ससंतानानि गूद्रताम_ ।।
शूद्रावेदी पतत्यत्रेरतर्यतनयस्यच । शोनकस्थ सुतोत्पचत्यातदपत्यतया भ्रगोः ।।
शद्रांशयनमारोप्य ब्राह्मणो यात्यधोगतिं । जनयित्वा सुतं तस्यां ब्राह्मण्यादेव
हीयते ।॥। दैवपित्र्यातिथेयानि तत्मधानानि यस्यतु । नाभ्षेति पितृदेवास्तन्नच
स्वर्ग स गच्छति ।॥ ब्ृषलळी फेनपीतस्य निःश्वासोपहतस्यच । तस्यां चैव प्रसूतस्य
निष्कृतिनविधीयते || मनु. यदुच्यते द्विजातीनां कषूद्राद्वारोपसंग्रहः नेतन्मम
मतं । याज्ञवल्क्य ), यांत ब्राह्मण क्षत्रियांनीं शूद्र स्त्रीचे ठिकार्णी संतति
उत्पन्न करूं नये असे सांगितलेळें आहे. त्या नियमांना कठोरपणा येण्या-
करितां ' ब्राह्मण अधोगतीला जाईल, तो ब्राह्मण्यापासून , पतित होईल, तो
स्वगौळा जाणार नाहीं ' वगैरे एकाहून एक कडक शिक्षा सांगितलेल्या
म्हेत, ज्येकान्तरवर्णांचे विवाह मान्य केल्यास क्षत्रियापासून खालील सर्व
[द्रप्राय होईल. म्हणून मुख्यतः ब्राह्मण क्षत्रियांना द्यूद्र स््रोविवाहाच्या
आपांत्तपासून मोकळे ठेवावयास पाहिजे. परंतु एका जरी तरैवर्णिकाला शूद्र-
०>.. २ ज्लौष्वनन्तरजातास द्विजेरत्पादितान्सुतान् । सद्शान् एव तान् आहुः मातृदोष-
विमार्हितानू ॥मलुस्मूते... . ।
हिंदूच समाजरचनाशास्त्र ४०९
विवाहाची परवानगी ठेवळी, तरी शूद्वप्राय गुण उगीचच श्रेष्ठ प्रजंत मिसळू
लागतील. म्हणून त्रैवर्णिकांचे शद्वास्तरियांशीं विवाह बंद करणेच हितकारक
होय. आणि म्हणूनच समाजझास्त्रश्ञांना तसा दंडक घालणें भाग पडलें,
ही सर्व अनुलोम विवाहपद्धति म्हणजे बरच्या थरांतीळ पुरुषार्ने खालच्या
थरांतील स्त्रीशी विवाह केला तरी हरकत नाहीं अशी होय. मल म्हणतो,
£ सवणोग्रे दिजातीनां प्रशास्ता दारकर्मणि । कामतः तु प्रदृत्तानां इमाः स्युः
क्रमशो वराः ॥ शृद्रैव भायी क्ूद्रस्य साच स्वाच विशः स्मृतते । तेच स्वा
ऱयेव राज्ञः च ताः च स्वा चाग्रजन्मनः ॥ )
या पुढें संततीची व्यवस्था कद्यी होत जाईल याचा विर्चार करू.
स्मृतिकारांनी जो विचार सांगितळेला आहे, तो '* विन्नास्वेष विधिः
स्मृतः ? म्हणजे विवाहित स्त्रीपुरुषांच्या संततीसंबंधीं सांगितलेला आहे.
अविवादितापासून होणारी संतत्ति समाजांत शैकडे वारीने किती होती त्या- :
संबधी माहिती सांपडत नाहीं म्हणून त्यासंबंधी फारसा विचार नको. विवा-
हितांत व्यमिचार होऊन फार मोठ्या प्रमाणावर संकर होत असंतील, ही
कल्पना देखीळ बालविवाह ज्या समाजांत रूढ होते, धर्मांची ज्या समाजा-
वर सत्ता होती, आणि ज्या समाजांतील कामशास्त्रावरीळ लळेखकदेखीरु “एषा
'समवाये पूर्वः पूर्वो' गरीयान् ? घर्म, अर्थ आणि काम है उतरत्या प्रणालीने
*एकमेकाहून कनिष्ठ मानीत जावे अर्से सांगतात, त्या समाजामर्थ्ये मानवी
'ैतिकमूल्यांचा विचार करतां टिकू शकत नाहीं. म्हणून सर्व संततीचा
विचार करावयाचा तो विवाहिताच्या संततीचा करावयास पाहिजे. आतां
आपण अर्से समजू कीं, एकाद्या काळीं शंभर जाह्मण असे होते की, त्यांनी
चारही वर्णांच्या स्त्रिया केल्या. म्हणजे येर्थे एका ब्राह्मण वर्णापासून . क्षत्रिय
स्त्रियांना होणारी शांभर कुटुंबे उत्पन्न झालीं आणि ती जातीतः कोण होर्ती
"हे मातापितरांना माहीत आहेच. पुढें त्यांचे वांशिकसामर्थ्ये घेऊन विवा-
हादि संस्कार त्यांच्यांतच नियमित केल्यास पहिल्या पिढीचा हा संकर कांही
. पेपेढ्यांत प्राणिद्यास्राच्या' नियमार्ने एक वेगळा'च गट होऊन जातिखरूम
0000000000 मातत माला उ डी
१ कामसूत्र” वात्स्यायन«
२ परणेपधय 0४ 00७७9 ७ 0णापेपडळर्पिठा 0 उ. 2. 1.05..
2१७ हिंदूंचे ससाजरचनाशास्त्र
.बनला.' हा' गट॑ सहजच वेगळा ओळखतां येईल. रा. विठ्ठळ रामजी' शिंदे
म्हणतात त्याप्रमाणे सवच आज दिसणारे गट संकरजाति नसतीलं,- परत.
आंम्ही वर सांगितल्यामप्रमा्ण जर समाजव्यवस्था रांखिली गेली, तर जातींचा
म्हृणजे गटांचा पसारा किती वाढू शकेल त्याचें गणित करून पाहिलें तर
कांही 'वाईंट नाहीं. तें गणित आम्ही पुढें देणार आहोत. अशा तऱ्हेने
पाहिल्या पिढीला अथात स्त्रिया मिळाल्यास एकंदर बारा जाति उसन्न होणे
शक्य आहे. 'म्हणजे सहा अनुलोम संकर आणि सहा प्रतिलोम संकर !
परंतु यांतील सहा अनुलोम संकरच हिंदू लोक संस्काराला लायक समजतं.
असत. प्रतिळोम संकर असंस्कृत म्हणजे पर्यायाने शूद्र रद्दात. परंतु ते
मूळच्या शुद्ध शूद्र गटांत अंतभूत करणे शक्यच नव्हते. “ सजोतिजातन्त-
रजाः षट्सुता द्विजघमिणः । श्यूद्राणां तु सधर्माण: सर्वेब्पध्वंसजाः स्मृता:||?
. प्रतिलोम संकर सामाजिकदृष्ट्या अग्राह्य कां मानावेत यार्ची कारणे आम्ही
पूर्वी दिलींच आहे. प्रातिळोम संकर हिंदुशासत्रकार हलके मानीत यालय
कारण ते संतति पुरुषप्रधान मानीत हें असावे असें * अंनार्यायां ससुत्पन्नो
आाह्मणात्तु यहच्छया । ब्राह्मण्यामप्यनायात्षु श्रेयस्त्व केचिचेत् भवेत् ॥
जातो नायांमनायोयां आरयादार्यो भवेद्गुणेः ! जातो5प्यनारयादायीयामनार्य
इति निश्चयः । मनु ), त्यांच्या या मानण्याला सत्यसृष्टींत अगदींच पुरावा
सांपडत नाहीं असे नाहीं, या बाबतीत खालील प्रयोग करून पहातां
येईल. .एक कोणता तरी मेंडेलच्या पद्धतीनें संक्रांत होणारा गुण निवडून
तो गुण असलेला नर आणि नसलेली मादी यांना होणाऱ्या संततोची तो
शुण असणारी मादी आणि नसणारा नर, यांच्या संततीशीं तुलना करून
शुणसंक्रांति पुरुष प्रधान आहे किंवा स्त्री प्चान आहे ते ठैरबावयास पाहिजे
अशा. तऱ्हेचा एक प्रयोग पुढे दिल्याप्रमाणे सांपडतो. “' एका. बिस
कानाच्या मेंढ्यांच्या कान असलेल्या मेढीपासून झालेल्या संततीमर्थ्ये पांच
मेंढरे आंखुड कानाची झालीं तर बिनकानाच्या मैढीला कणेयुक्त मेंढ्या
टच ००७०१-००१ 0४७०७६७ आकिळात ्यसलाकमरा/२७०000 २. . "कळ कॉक 0 पणी
क
९२ भारतीय अस्पृर्यतेचा प्रश्न
२ मनुस्मृति.
२ मनुस्माति.
झनकूनंरपला ०: ७ ७60, 1 (616105 0४ 05800002७0 (1805010..
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र शश
पावून झालेल्या. संततीमर्थ्ये फक्त एक मेंढरूं आंखुड कानार्चे झालें. ” “-
अद्या . तऱ्हेने नव्या बारा आणि पूर्वीच्या चार अश्या एकंदर सोळा
जाति झाल्या. पैकी सहा जाति सुरवातीलाच संस्कारहीन ठरल्या. या
जातींच्या . लोकसंख्या अर्थातच अक्शा तऱ्हेचे विवाह जितके होतील त्या
प्रमाणावर अवलंबून रहातील. अद्या तऱहेने या वैदिक सोळा जाति आणि
इतर अवैदिक गट हे हिंदुस्थानच्या भूर्मीत प्रतीत होऊं लागले. हा जन्माला
घरून विचचार झाला. त्याबरोबरच संस्कारहेतुक विचार होणेही आवद्य-
कच आहे. एकाच घराण्यांतील दोन पुरूषांची प्रजोत्पादक घटक म्हणून
लायकी सारखी असते, परंतु समाजामध्ये सुसंस्कृत आणि असंस्कृत या.
दोघांनाही समानस्थान प्रास होर्णे शक्य नाहीं. अगदी विश्वविद्याल्याची
पदवी हें संस्कारांचे ओबडधोबड स्वरूप मानलें, तरी पदवीधर असलेल्या
आणि नसलेल्या सख्या भावांना देखील समाजांत सारखे स्थान कोणीही
देणार नाहीं. म्हणून ज्या संस्कारांनी आणि आचारांनीं व्यक्तीचे शील
बनविण्यार्चा प्रयत्न करीत असत, ते जे पाळीत आणि जे पाळीत नसत
त्या दोघांना शास्त्रकारांनी समान मानले नाहींत, तर त्यांची कांही 'चूक
नव्हे. जे चुकून किंवा अडचचणीसुळें असंस्कृत राहिळे, त्यांना संस्कार लावून
पुन्हां समाजांत घेण्याची व्यवस्था होती. परंतु जे संस्काराला जाणून बुजून
त्यार होत नसत, त्यांना विभक्त करणेच इष्ट होते. अद्या लोकांच्या संत-
तीऱची देखील वेगळी नांवें देऊन व्यवस्था केठेली आढळते. चार चार
हजार वषौचे देखील संस्कार किती लवकर नष्ट होतात, याचें. सृष्टींतीळ :
एक उदाहरण आम्ही पूर्वी दिळेलेंच आहे 'दविजातयः ' सवणांसु जनयन्त्य-
त्रतांस्तुतान् । . तान् सावितरिपरिश्रष्टान्वात्यानिति विनिर्दिशोत् ॥ नरात्यासु
जायते विप्रात्पापात्मा भूर्जकंटकः । आवन्त्यवाटधानो'च पुष्पधः शैख एवच॥]
मनु. अश्या तऱ्हेने हेंही पण वेगळे गट पडले. काका
'कार्ही पिढ्या जरी ही व्यवस्था टिकली, तरी हे गट आपआपल्या सुपी-
कतेच्या प्रमाणांत कमी जास्त होत जातील. आतां कांही काळाने ही
व्यबस्था' त्यावेळीं तर्कतीर्थ, महात्मा वगेरे समाजसुधारक नांवाच्या प्राणि-
१ छाः९०११2 ७७0७४३ 8060 09 उ०प0०) 0 160170010४ 1921.
२ मनुस्मृति. क
'$१९
हड समाजरचनाशास्त्र
बगला नापसंत होऊन त्यांनीं आंतरजातीय बिवाह सुरू केले, परंतु जाति-
-ज्ञान: कांहीं सुटलें नाहीं, तर या पंघरा जातींपासून साध्या व्यवस्थेने 15 9,
.म्हणजे १५ > १४ - २१० इतक्या जाति तयार होतील. या सर्वीची
: परिगणना करणे कोणाही स्मृतिकाराला शक्य नव्हते. पुढे या जाति जर
.आपले विवाहसंबंध “ व्यवहारो मिथस्तेषां विवाहः सहृदौःसह? असे ठेवतील
'.तर त्यापासून आम्ही मागे दिलेल्या जे. पी. लोटझी यांच्या प्राणिशास्त्रीय
क क. ०
“आहेत. परंतु
* . नियमानुसार त्या रोटीबंद, बेटीबंद, चिरेबंद जाति तयार होतील आणि
.त्यामध्ये सुप्रजाशास्त्राच्या दृष्टीने वाईट .असें कांहींच नाहीं, त्यांचें रक्षण
करणें हेंच कार्य होते. जातिघमें तयार झाल्यावर त्यांचें मिश्रण करणें
"यालाच वर्णसंकराः असे म्हणतात. संकराची कल्पना मनु पुढीलप्रमाणे देतो
व्यमिचारेण वणांनां अवेद्या वेदनेन च । स्वकर्मणश्व त्यागेन जायन्ते
>बर्णसंकराः || ? म्हणजे पहिळा वणे व्यमिचार म्हणजे 07058 अथवा ॥7-
*0ता28201, दुसरा अवेद्यावेदन म्हणजे “णडक्राहपांपा!फ आणि
तिसरा कर्मत्याग असें तीन तऱ्हेचे संकर आहेत. सकर्म त्यागरूप वृत्ति-
“संकरा*चे समाजावर काय परिणाम होतात, त्यांचें बणेन आम्ही पूर्वीच केलें
आहे. त्याप्रमाणेंच इतर संकर त्याज्य हेंही दर्शविळेंच आहे. परंतु . येर्थे
'हिंडुसमाजशास्त्रदृष्टया अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उत्पन्न होतो. तो म्हणजे
- वणसंकर या व्यक्ति आहेत कीं कल्पना आहे
: ' व्र दिलेल्या मनूच्या कछोकांमध्ये वणसंकर या व्यक्ति म्हणजे प्रत्यक्ष प्रजा
: दोषेरेतेःः कुलध्नानां वणसंकरकारकेः ।
उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलघर्माः च शाश्वताः ॥ !
*। येथे वर्णसंकर ही कल्पना दिसते. म्हणजे स्त्रीपुरुष संबंध झाल्याबरोबर संतति
।-होबो अगर न होवो, त्या स्त्रीच्या रक्तांत फरक पडलाऱच ! म्हणजे पुरुष
। 'पिंडाचा स्त्रोर्पिडावर अत्यंत जबरदस्त परिणाम होतो असे मानावयास
“पाहिजे. तसे ते हिंदुसमाजशास्त्रकारांनीं मानलें असावे असे दिसर्ते. “ याइ-
२ भगवद्ीता.
हिंदूचे ससाजरचनाशास्त्र शड
स्गुणेन भत्ता स्री संयुज्येत यथाविथ्वि ताहग्गुणा सा भवति समुद्रेणेव निम्नगा || *
मनु. यासंबंधीं पुढील चर्चा फार उद्बोधक आहे. 'मनुष्यारचे रेत स्रीपिंडा--
अर्ध्ये प्रवेश करते आणि त्या पिंडामर्ध्येंच फरक घडवून आणते ही गोष्ट
कांही खोटी नाहीं. स्त्रिया पुरुषांच्या रेतांतून होमन म्हणा, कांही जीवन-
प्रद उत्तेजक द्रव्य म्हणा घेतात आणि त्यापासून त्यांच्या पिंडाला पोषक
अशीं द्रस्ये मिळतात. ' आमच्याकडे अलीकडे जाति आणि संकर यांची
बरीच चर्चा केलेली दिसते. परंतु त्यामरथ्ये संकर शब्दाचा नक्की अर्थ काय:
मानतात याचा कोणीही खुलासा केलेला दिसत नाहीं, रा. मोहनदास कर--
मऱचेंद गांधी यांर्नी केसरीपत्नाच्या संपादक वगीपैकीं एका ग्रहस्थाला दिलेल्या .
मुलाखतीत संकर शब्दाची जी व्याख्या केली, ती कोणत्याही ज्ञात शास्त्राला ,
मान्य नाहीं. ही व्याख्या प्रसिद्ध झाल्याबरोबर आनुवंशाचचा अभ्यास कर-
ण्याच्या ज्या ज्ञात अश्या चार पद्धति ( त्या आम्ही मार्गे दिल्याच आहेत )
त्यांपैकी कोणत्या पद्धतीला धरून ही व्याख्या आपण करतां अशी आम्ही
त्यांना पत्र पाठवून एच्छा केली. बायबलमय अंतःकरण झालेल्या त्या जींवा- .
त्म्यार्ने अर्थातच कांहीही उत्तर दिलें नाहीं. बरोबरच आहे ज्या मुक्त
जीवाचे प्रत्यक्ष परमेश्वरांशी संभाषण, त्याला प्राकूत अश्या शास्त्रांची जरू- .
रीच काय ( निस्त्रेगुण्ये पथि विचरतां को विधिः को निषेधः ) अगर ( मिद्यते .
हृदयग्रंथिः छिद्मते सवे संशय: ) ) | |
अशा तऱ्हेने विविध कारणांनी जाति नांवाचे गट पडत गेळे आणि :
आज दिसणारा जातियुक्त पसारा उत्पन्न झाला, आज दिसणाऱ्या गटांची
नांवे वेगवेगळ्या कारणावरून अलेली दिसतात, कांही धेद्यावरून आलेली
दिसतात जर्से चांभार, रंगारी, सुतार वगेरे. परंतु येथे देखील तो गट
आर्धीचच अस्तित्वांत असून पुर्ढे घेद्यावरून त्यांचें नामाभिधान पडलें. कांही
भौगोलिक परिस्थितीवरून आळेली दिसते जर्से पठाणी, कोंकणस्य, देशस्थ
वगेरे. परंतु या नांबांचा देखीळ अर्थ लावतांना फार काळजी घ्यावयास
पाहिजे, नाहीतर कोकणस्थ म्हणजे जर कोंकणांत रहाणारा तर त्या निय-
मार्ने कायस्थ राब्दाचा अर्थ काय लावावा £ कांडी वंशपरंपरेने चाळत
१ 'णाळ०णड एणए९त घाण 0०0डा ०५७ ७०. 862065 70 181 ४ र छकळाळळ फण्ठारठते गा गळा ०86820 0 ०80 09 उपि र
1700७१1०81 उ०प॥७] 1922; (०90769060० 0४ ७1.७ उ(णू8&, |
वळन
४१९४ हिंदूर्चे ससमाजरचनाशास्त्र
आलेली दिसतात जसें' “ मूर्घावसिक्त उफ. ब्राह्मणजातीय-या जातीला सध्यां.
-खानदेद्यांत ब्राह्कणजाई या प्राकृत नांवानें ओळखतात. आणि ब्राह्मण ब
झूद्रा यांच्यापासून झाळेल्या पाराव जातीला खानदेशांत पारसई हे प्राकृत,
नांव आहे. बाणभटद्टानें आपल्या हषेचरित्रांत आपल्या पारशव भ्रात्याचा;
केलेला उललेख सवे प्रसिद्धचच आहे ? दक्षिणेतील द्रवीड जातीमध्ये कांही
त्या त्या जातींच्या देवकावरून आलेलीं आहेत. अशा तऱ्हेने या जाति हिंदु-
समाजांत दिसतात आणि त्यांचें एकीकरण झालें तर हिंदुसमाज समर्थ.
होईल असे कित्येकांचे म्हणणें आहे त्याचा विचार करूं,
हिंदूंनी जी समाजरचना केली, तिचें ध्येय हिंसाप्रिय सृष्टीमध्ये भोव-
तारली पसरळेळे समाज आणि संस्कृति जितका काळ टिकाव धरूं शकतात
त्यापेक्षां जास्त काळ त्याचच नामरूपाने रगिळक रहावयाचे हे होते आणि:
आहे. कांही लोक पुनः पुनः सांगतात कीं, अशा तऱ्हेने जगणे हे मरण्या-
सारखेच आहे. परंतु येथे उत्तर इतकेच की, आपल्या कल्पना म्हणज्ञे.
कांहीं सृष्टीचे नियम नव्हेत, सृष्टीमध्ये यावच्छक्य जगण्याचा प्रयत्न. करणे
हेचच ध्येय प्रतीत झालेलें दिसते. येथे अशा तऱ्हेने जगणे, तशा तऱ्हेने
जगणे असे प्रश्न घुसडणे हा वैयक्तिक अमिरूचीचा प्रश्न आहे. आणि वेय--
क्तिक अमिरूचीला धरून वैयक्तिक ध्येये ठरविणे, ही गोष्ट गैरलागू आहे.
कासवापेक्षां ससा होणे हे ध्येय श्रेष्ठ असेल, परंतु मृतसश्शापेक्षां जिवत
कासवच श्रेष्ठ. मनु' म्हणतो
सर्वेस्थास्यतु सर्गस्य गुप्त्य्थ स महाद्युतिः ।
मुख बाहूरुपजानां पएथक्कर्मोण्य कल्पयत् ॥
त्याप्रमाणे व्यवस्था चाळलीही होती. समुद्राच्या तळाशी असून देखील व
सर्व बाजुनी लाटा आदळत असून देखील, आपला स्वभावघर्म न सोड-
णाऱ्या मैनाकपर्वताप्रमाणे हिंदुसमाज हजारों वर्षे अढळ असा उभा होता.
तौ समाज असंघटित आहे, हीन आहे, दुर्बळ आहे अशा तऱ्हेच्या छंका
"कोंगालाही येत नव्हत्या. परंतु अद्या तऱ्हेच्या शंका आतां येऊं लागल्या
१ राधामाधवावेलासःचंपू- वि. का. राजवाडे.
२ मतस्मृति.
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र ४१५
आहेत. हिंदुसमाज असंघटित आहे. कशावरून तर मसल्म्हन समाज त्या
समाजावर आक्रमण करतो. आक्रमण करतो म्हणजे काय तर देवळें फोडतो
आणि स्त्रिया पळवून नेतो. परंतु नऊशे वर्षे सुसळमान समाज हेच सदु-
द्योग करीत असून, हिंदुसमाज त्या समाजापुढे बांकला नाहीं, हें जर ऐति-
ह्ासिक सत्य आहे, तर इतका चिवटपणा आणणारे कोणतें तत्त्व हिंदूंच्या
समाजस्चर्नत आहे ते शोधून काढावयास पाहिजे. हिंदुसमाज दुर्बळ आहे
कशावरून अहो हिंदूंच्या दारिद्याकडे पहा, त्यांच्यांतीळ वालम्त्यूचे प्रमाणा-
कडे पहा, त्यांच्यातील कोवळ्या बयाच्या मातांकडे पहा, अक्षया तऱ्हेची
अर्थद्यून्य टीका कानावर येऊं लागते. परंतु या सर्वे भानगडीचा आणि
समाजाच्या दुर्बलत्वाचा अथोअर्थी संबंध काय, त्याचा फारसा बोध होत
नाही. या सवे स्थितीच्या व्याख्या करून त्याचा अन्बय ( ११७९४०१ ्ठा
8४70011013 3 व्यतिरेकानं ( र्था७6010त ठा तातीहाः61106 3 सिद्धि
करून दाखविल्यास मग कांही तरी विचार करतां येईल, आज पाहिलें तर
सुधारणेच्या नांवार्ने ज्या लोकांनीं जपमाळ घेतली आहे, त्यांच्यापुढे कोण-
तेंही तत्त्व नाही, शास्त्र नाही फक्त स्वराज्य हा शब्द आहे आणि कोण-
तीही तिरस्करणीय गोष्ट व्यक्तीकडून करून घ्यावयाची असल्यास तो शब्द
उ्यारणे पुरें आहे.
राजकीय स्वातंत्रय समाजरक्षणालला लागणारी इतर साधने नसल्यास
कितपत हितावह होईल. यार्चाही पूर्ण विन्चार व्हावयास पाहिजे, राजकीय
स्वातंत्र्य हेंच घ्येय असावें असे देशभक्त लोक देखील म्हणतील असे आम्हांला
वाटत नार्ही. राजकीय स्वातंत्र्य ह॑दुसऱ्या कोणत्या तरी एकाद्या ध्येयाचे
साधन असणार, पारतंत्र्यांतही ते व्येसय सिद्ध होत असेल तर! परंतु हे ध्येय
तरी कोणर्त १ प्रगति ! या शब्दांतून काय अर्थ निघतो त्याची सांगोपांग
चर्चा आम्ही पूर्वी केलीच आहे. छाननी करीत आपण गेलीं म्हणजे हिंसाप्रिय
सृष्टीमध्ये संस्कुतीर्चे म्हणजे घमार्चे रक्षण करणे, हेंच ध्येय फक्त शिललूक
रहार्ते. मग ज्यावेळीं समाज समर्थ करण्याकरितां अनेकांकडून अनेक
युक्त्या सुचविल्या जातात, त्यावेळीं त्या युक्त्या जेथे जेथे उपयोगांत
आणल्या गेल्या, तेर्थे तेथे समाज समर्थ झाला, ही गोष्ट सिद्ध व्हाव-.
यास पाहिजे. नाहीं तर कालच्या स्टथितीपेक्षां आजची स्थिति बरी अर्स
४१६ ह्द्चिं समाजरचनाशास्त्र
म्हणण्याला आपल्या कल्पनेच्या बाहेर पुरावाच रहाणार नाहीं म्हणून
: शास्त्रीय पद्धतीर्ने बोलळणाराला कोठून निघालो, कोठें जावयाचे आणि त्या
दोन बिंदूंमधीळ गति मोजण्याचा मानदंड कोणता या गोष्टी आधीं
निश्चित कराव्या लागतात, आणि मग सुंधारणेची भाषा बोलावयाची असते
आमचे म्हणणें एक अत्यंत सोपें उदाहरण घेऊन विशद करूं. समजा
. अंद्ी स्थिति आढळून आली कीं, गिरणीमध्यें काम करणाऱ्या स्त्रियांच्या
मुलांमध्ये बालमृत्युंची संख्या जास्त प्रमाणांत असते, तर आमच्या इक-
डील सुधारकांच्या मताने विवाहित स्त्रियांना कामा*ची बंदी करावी लागेल
परंतु बालमृत्यूर्चे प्रमाण आणि काम करणें यांचें साहचर्य, त्या दोहोंत
कार्यकारण भाव दर्षीवीत असेलच असें नव्हे. जर कार्यकारणभाव नसेल
' तंर या स्थितींत सुधारणा केल्याने परिणामांत फरक कसा पडणार ! आता
अक्या स्थितीचा गणितागत पद्धतीर्ने अभ्यास करण्याचा रीति शोधल्या
गेल्या आहेत. या पद्धतीने अभ्यास कराबयार्चा तर एकादी स्थिति दुसऱ्या
_ एकाद्या स्थितीवर पूणीशाने अवलंबून असेळ, तर त्या स्थितीला १००
मार्क द्यावयाचे. त्यांना कोइफिदान्य ऑफ कोरिलेशन्स असे म्हणतात.
हे वेगवेगळे कोइफिशन्टस् काढूंन त्यावरून कारणांच्या अधरोत्तर व्यक्तींची
मीमांसा करावया*ची असते. हे सर्वे कोइफिशन्टस् काढून त्यांची ' नुसती
बेरीज करून ती दोभर होत नाहीं, कारण ते व्हेक्टर क्कांटिटीजू असतात
अंशा तऱ्हेने अभ्यास करतां असे दिसून आले को, बालम्गत्यूचा आयांच्या
गिरणींत काम करण्याशी संबंध फक्त होंकडा दहा इतकाच असतो. पुढें
असें दिसून येते कीं, बालमृत्युंचा संबंध मातांच्या वयांशीं शेकडा परा
इतक्या प्रमाणांत असतो. मग स्त्रियांना कोणत्या वयांत संतति व्हावी !
त्याच्यापूर्वी अगर पुढें होऊं नये, असा निबेध घालून तो कायद्याच्या ञोरा-
वर अमलांत आणणे इष्ट होईल, असे समाजसुधारकांना वाटतें काय ! पुढें
. असें दिसून येतें कीं, बापाचा धंदा कोणताही असो, त्याचा बालमृत्यूशी
ग्रंमाण शेंकडा वीस इतका असतो, तर कायद्यार्ने धंदे बांधून द्यावयास
पाहिजेत. परंतु हीच हितकारक गोष्टं जातिभेद आणि लोकमत्त यांनीं 'घड-
वून आणल्याबरोबर त्याच जातिभेदाविरुद्ध गर्वगवा करण्यास ओआमचे'समाज-
ण्ऱ्र 7280001608 09 1911 126७1:500 द सळ व |
हिंदूचे समाजरचनालजास्त्र 2१७
सुधारक तयारच ! पुढें सांगावयाचे तर आई बाहेर जाऊन धंदा करत !कवा
नाहीं, ही गोष्ट बहुतांशी बापाच्या धंद्यावर अवलंबून असते. पुढे आईच्या
अन्नाचा बालमृत्यूंच्या प्रमाणांशी शेंकडा वीस असा संबंध असतो. त्य
. बरोबरच आयांची दारुवाजीची संवय वगेरे गोष्टींचा वाल्म्ग्त्यूशीं संबंध
असतो. आयांच्या अन्नापेक्षांही सुलळाचें अन्न या वावतींत जास्त महत्त्वाचे
आहे. आईच्या कामापेक्षा घराचा स्वच्छपणा हाही जास्त महत्त्वाचा आहे.
पुन्हां मूळ अंगावर पिते किंवा वाटलीने पिते हेंही पहावयास पाहिजे. वा
शिवाय अशा पुष्कळ गोष्टी आहेत कीं, ज्या वालम्त्दूंचे कारण म्हणून
सांगणें शाक्य आहे. ती
परंतु ही सर्वेच कारणे-प्रधान कारणें-म्हणून सांगणे शाक्य आहे काय
)$
मिस् एल्डरटन हीने केलेल्या अभ्यासावरून असें दिसून आले काँ; वाळ
मृत्यूच्या अनेक कोरणांपैकीं सुख्य कारण वंश हें आहे. वापात्गा पुरेसे द्रव्य
मिळविण्याची लायकी असेल, तर मातेला थोडीद्यी भर घालण्याकरिता
घराबाहेर काम करण्याकरितां जाण्याऱची कांहीं जरूर भासणार नाही, असले
प्रश्न कांही व्यक्तींनी दिलेलीं मतें सरकारी अहवालांत गोळा करून, त्यांच्या
आधारावर कायदे करून सुटणे शक्य नाहीं असे ञाम्हाला वाटते. आम्ह
ण १. आण
पुढें मांडळेल्या प्रश्नाइतका वरून सोपा दिसणारा दुसरा कोणतादी पक्ष दाख-
वितां येणे शक्य नाहीं. मग ते प्रश्न तरी मतांची जंत्री करून करस सुटतील २
अद्या तऱ्हेचे सामाजिक प्रश्न बादविवाद पडतीर्ने सोडवावयाचे नसतात.
दोन स्थितीर्चे साहचर्य कांही त्यांच्यामधील कार्यकारण भाव दाखवीत
नाहीं. आणि “ कारणे यज्ञात्वा अनारंमः प्रतीकारस्य * आसच्चा सुद्दा असा
आहे कीं, कार्यकारण भाव शोधून काढल्या शिवाय केलेली कोणतीहि
सुघारणा टिकाऊं होत नाहीं. कारण शोधून काढल्यानंतर मग आपण
आपला उत्साह, बुद्धिमत्ता, शक्ति, द्रव्य वगैरेंचा उपयोग ती गोष्ट घडवून
आणण्याकडे जरूर करावा, तरच समाजाचें कल्याण होईल.
वेगवेगळ्या जातींच्या एकीकरणाचा जो प्रश्न पुढें येतो; त्याचा आतां
विचार करू. पहिली पद्धति म्हणजे वेगवेगळे जे जातींचे गट पडलेले
आहेत, त्या सवीची एकाच गटांत परिगणना करून एकंदर समाजांत जाति-
भेद कमी आहेत असें दाखविर्णे, ह्या पद्धतीचा अवलंब पूर्वीच्या समाज-
हिं. स. २७
व्य हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
-जत्यांनीं आणि आजचे खानेसुमारीचे 'अहबाल लिहिणारे.जे ळेखक त्यांनी
' केळेला आढे. त्यामुळें समाजांतील संघांची संख्या कमी . झालेली, दिसेल
. आत कांडी शका नाहीं, परंतु नंतर उपसंघ जर आहेत, तेबढेच.. राहिले तर
.एकंदर समाजशास्त्राच्या दृष्टीने फरक काय पडला, तें सांगणेंच कठीण आहे.
समजा उद्या टिंदू म्हणून मानलेल्या यच्चयावत् स्रीपुरुषांना यज्ञोपवीत
देऊन आह्मण केळे म्हणजे दिंडुसमाज एक नासधारण करणाय, झाला
' आणि सवौचची परिगणना खानेसुमारींत ह्मण या नांवानेच झाली, तरीही
. आमच्या समाजसुधारकांच्या पुढें असलेला प्रश्न सुटला असे आम्हाला वायत
नाहीं. नुस्ते नामाभिधान बदलल्याने समाजांतील लोकसंख्येची लायकी
, अगर नालायकी या दोन्हींहीमध्ये फरक मुळींच पडणार नाहीं. आणि आज
. दिसतात तसेच वर्गही पुढें रहातील, आह्षण हे एकच नामामिमान धारण
. करणाऱ्या कितितरी जाति आज कित्येक शतके हिंदुस्थानांत. आहेत. परंतु
त्यांच्यामध्ये गुणधर्मांच्या दृष्टीने समानता उप्पन्न झालेली नाही, होणार
' नाहीं 'आणि होऊंही नये.
| दुसरी पद्धति म्हणजे जननार्ने किंबा संस्काराने एकरूप जॉति बनवि-
. ण्याची-या पडतीमध्यें किती अडचणींचा विचार करावा लागतो, त्याचे
स्य म
दिग्दर्शन आम्ही पूर्वी केळेंच आहे. प्रजा
साधारण आधुनिक धर्म वगेरे एकून एक गोष्टींचा विचार करावा
छागतो. देशाधर्माचा विचार करावयाचा तर बंगाली ब्राह्मण, काइमीरांतीळ
ब्राह्मण, संयुक्तप्रांतांतीळ ब्राह्मण; मराठा ब्राह्मण आणि मद्रासी ब्राह्मण यांचें
- विवाहाने एकोकरण होणारही नाहीं आणि होणें इष्टही नाहीं. यां सुद्याची चचा
पूर्वी येऊन गेळेलीच आहे. है सर्व शब्दार्थाने सवणे असले तरी जात्यथोन
: सवण नाहींत, आणि त्यांच्या संकराने इष्ट हेतु सिद्ध होईल असे वाटत
_ नाही. स॒प्रजोत्पादन तर राहोच परंतु आंज ज्याकरितां एवढा कंठशोष
गाग्याभा लयात अवा चाप त. आहे, तै स्वराज्य तरी अशा संकराने मिळे काय : म्हणून पथ
वकक ीद आडात आतका 25 अडत वाडा आ
* :- ५ औ. भारकर'विठोवा जाधव यांनीं वरिष्ठ कायदेमंडळात आणलेला : कायदा,
९:
& ६१. ४
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र ११९:
मतः हिंदुस्थानांचे लोकसंख्येच्या दृष्टीने विभाग करावयास पाहिजेत. ते!
मुख्य विभाग घेऊन मग त्यांतील जाति उपजातींचा विचार आला.
जातींचा विनचार करतां असे दिसून येते की, वेगळ्या थरांत रहाणाऱ्या एक-
वंशीय प्रजेने अगर एकाच थरांत रहाणाऱ्या भिन्नवंशीय प्रजेने संकर प्रजा
उत्पन्न करणे, हें समाजाच्या आत्येतिक हिताच्या दृष्टीने विचार केला असतां
अग्राह्य आहे. म्हणून आमचे म्हणणें असे की, आंतरश्रेणी विवाह जुने
शोास्त्रीलोक मानतात त्याप्रमाणेच निषिद्ध मानावयास पाहिजेत. उपजातींच्या
एकीकरणानें समाजाचे हित होईल असें मानण्याळा शास्त्रीयदृष्टया तरी
कांहीं कारण सांगतां येणार नाही.
पुढे असा प्रश्न उत्पन्न होतो कीं, धंद्याने बांधून टाकिळेल्या या जाति-
संस्थेमध्ये अवरवणीयाने कतृत्ववान असला, तरीही उच्च वणोत कधींच
प्रथेश करूं नये काय ९ तुसच्या धमंग्रंथांतेन संकर आणि वणोंतर या
दोदोंचेही पुष्कळ दाखले सांपडतात, तेव्हां तुमचेच वमंग्रेथ तुम्हांला मान्य
नाहींत अर्से ठरते. प्रतिलोम विवाह अग्राह्य कां, याची भेसूर चचचो पूर्वी
केलीन्च आहि. असदणे विवाह होत असत असें म्हणणारांना देस्वील प्रतिलोम
विवाहाची उदाहरणें येवढ्या मोठ्या वाड्य़यावरून सांगतां आलीं नाहीत.
येथें वणेजाति विचारासंबंधीं निश्चित मत सांगण्यापूर्वी इतरां नीं जातिसंस्थेचा
चिचचार कसा काय केला आहे, त्याचा विचार करूं. हिंदुस्थानांत जाति
नांवाचा गट पडण्याला प्रकृति आणि संस्कार अश्या दोहो'चीही योगपद्याने
जरूर लागत असते. म्हणजे प्रजा प्राणिशास्त्राचे नियम पाळून उत्पन्न झाल्या
पाहिजेत आणि त्या प्रजांच्या ज्या कांहीं गुणांचा उत्कषे करावयाचा असेल,
त्या उत्कपोला लायक अशी परिस्थिति स्थिर रहाण्याकरितां त्या गटांच्या
चाळीरीति म्हणजे संस्कार यांचें स्थिरीकरण व्हावयाला पाहिजे. म्हणून
मानवाच्या आयुष्यांतीळ एकूण एक हालचालीचे स्थिरीकरण करण्याकरितां
त्याचे आचार धर्मबड करावे लागतात; कोणत्याही तऱ्हेच्या प्रजेचे श्रेष्ठ गुण
प्रवीत व्हावे अशी इच्छा असल्यास, हीच .पद्धति - स्वीकारावी . लागते..
प्रो. इस्ट म्हणतो, * 309ळा. 070817088 7601765 0७67 107660पक्या
व पश000000 ९४९२000९२९? ९२)॥00?९२?२0णां0ऑशॅशॅशशशणएशशशशशणणणणणप
१ बनारस येथील शास्त्रीषरिषद्....
करट.
४२० हिंदूर्चे ससमाजरचनाशात्र
हा 08 शी 1718081106, 1 07१67 10 18158 1४6 "लाळ 1)0(6९11-
गळा 707 800०0प09पा डा यादया, उघ. 76वपा७85 ४१06६८००१८/१४८१/
०75072९2८० ७०%७७८०७/४०% 11 11७ 860010 1158181106, 11 07१617
$0 76 80 शाएया०पणारश्ा) य शप्ाला 10656 ७०७॥॥811711605.
०६३५ 0९ 708120१. “ जातींच्या द्विविध हेतूर्चे वर्णन यापेक्षां जास्त चांगल्या.
तऱ्हेने कोणी कट्टर सनातनी देखील करील असे आम्हाला वाटत नाहीं. परंतु.
जाति या गटाचे पाश्चात्य विद्दान आणि त्यांचे अनुयायी पोवीत्य विद्वान
यांनीं केलेलं वर्णन पाहिल्यास त्यांमध्ये आनुबंशाच्या नियमांशीं या गटांचा
कांहीं संबंध असेळ अशी अंधुक कल्पना देखीळ त्यांना आलेली दिसत
नाहीं. त्यांची - म्हणजे पाश्चात्यांची - संस्काति ही पोवोत्य संस्कृतीप्रमाणे
प्राणिशास्त्रावर उभारळेली नाहीं. त्यासुळें या पद्धतीमध्ये प्राणिशास्त्राचे कांही.
नियम असतील, ही कल्पनाच त्यांच्या डोक्यांत प्रवेश करूं शेकत नाहीं.
मग अन्नपानाबद्दळ या लोकांत जे संस्कार आणि नियम आले, ते कोठून
आले असा प्रश्न उतपन्न झाल्याबरोबर त्यांचा मेंदू बोठून रहातो की, ते
रानटी लोकांच्या जादूच्या कल्पनेमधून शिरले असावेत. अश्या तऱ्हेने सर्वच
कल्पना आपल्या ठरीव ठशाच्या पद्धतीनें बसविण्याऱचे त्यांचे प्रयत्न बालिश
आणि हास्यास्पद असतात. तीच स्थिति जातिसंस्थेच्या ज्या अनेक उपपत्ति
त्यांनीं लाविल्या आहेत त्यांच्या बाबतींत झालेली दिसते. कांही कुटुंबे
निवडून त्यांचा इतरांशीं विवाहसंबंध तोडून टाकून त्यांच्यामथ्येच एका-
तऱ्हेने निवड होत गेल्यास त्यांची एक जाति (07००तांयड प्प5 ) बनते,
हीं कल्पना या ग्हस्थांच्या डोळ्यापुढेंच येऊं शकत नाहीं. जातींच्या उत्स-
त्तीसंबंधीं पुढील कांहीं कल्पना मांडल्या गेळेल्या दिसतात.
यांपैकीं बहुतेक कल्पनांमध्ये जातिव्यवस्थेचा विचार आनुवंश्याच्या.
आधाराशिवाय केळेळा दिसतो. हे सर्व विवेचक लोक समाजशास्त्रज्ञ आहेत
असेही सांगितलें जातें. परंतु या सर्व कल्पना सांगून देखील आजच्या
जातिमेदाची उपपत्ति लागत नाहीं ते वेगळेच. त्यामध्यें पाश्चात्य पद्धतीनें
शिकलेला कां असेना लेखक हिंदू असला तर त्याच्या ग्रंथांत माल जाति-
_ ३ ळात ७ &०७८७% ७ ७ आ ळक शिण १ ११७2 ४; 20055-009१53 07 घा. 1श, एवडा,
चे. ळा पे पाळा ७7 8600090 5प्र556],
दिंदूचे समाजरचनाशाख ४२१९
भेदाच्या मुळांशी, वांशिक गुणांचा कांहीं तरी संबंध असावा, असे उल्ले
सांपडतात. परंतु इतर प्रत्यक्षापेक्षां कल्पनांतच फार गुरफटलेळे दिसतात.
नेस्फील्ड, डाइलमन वगेरे मंडळी म्हणतात जाति ह्या धंद्यावरून पडल्या
असल्या पाहिजेत. परंतु ज्या समाजामध्ये व्यक्तीचा अगर कुटुंबांचा गट
ही एक जाति ठरून त्या गटाला वेगळा धंदा लावून दिला गेळेला असवी
त्या समाजामध्ये जाति आणि धंदा हे समव्यातच रहाणार आणि कारण
कोणतें आणि कार्य कोणते याचा नेहमींच गोंधळ होणार. अक्या दोनही
तऱ्हांनी जेथे अर्थ लागर्णे शाक्य आहे, तेथें पूर्वपरंपरेने चाळत आळेला अर्थ
लावर्णेंच इष्ट-जञास्त इष्ट-होय ! परंपरेने चाळत आलेल्या सर्वच गोष्टी अवि- .
'धसनीय आहेत असे कोणी म्हणतीळ असें बाटत नाहीं. सुतार हें जातीचें
नांव पडले, तें ती जाति सुताराचा धंदा करीत असे म्हणून नव्हे, तर प्रथ-
मच एक व्यक्तिसघ तयार झाला होता व त्या गटाला अर्थशास्त्रीय विभा-
गर्णीत सुताराचचा धंदा लावून दिला, असा या प्रक्रियेचा अथे आहे. जाति
सृष्टींत उत्पन्न होते आणि तिची व्यवस्था समाजांत संस्काराने करावयाऱ्ची
असते. त्यांतच अर्थशास्त्रीय विभागणी वेते. परंतु पाश्चात्यपंडितांना आन
बंशार्चे निवम, त्यासुळें स्टींत होणारे एक जातीय व्यक्तींचे गट, गुणांचे
शुद्धाशुद्धत्व या गोष्टींबद्दल मेंडेलच्या उदयापूर्वी फार झालें तर गाल्टनच्या
उदयापूर्वा कल्पनाच नसल्यामुळें ते अथोतच वेगवेगळ्या कल्पनाच पुढें
मांडणार, त्यांनीं अशी एक कल्पना मांडली आहे कीं, घातुमय उपकरणे
न वापरणाऱ्या जाति सवात हलक्या, त्यावर धातुमय उपकरणे बापरणाऱ्या
जातींचा थर आणि सवोत श्रेष्ठ बौद्धिक कार्मे करणाऱ्या जाति. परंतु ही
पद्धति कांही हिंदुसमाजांतील जातींच्या उत्पत्तीचें कारण सांगू हाकत नाहीं.
दुसरे ग्रहस्थ इबेटसन् असे सांगतात कीं, टोळी (71005), धंदे आणि
धार्मिक कल्पना या तीहींच्या समुच्चयानें जातिभेदाची उपपत्ति लावणे शक्य
आहे. म्हणजे जंगली टोळ्या हिंदुलोक जसजशा आत्मसात करीत गेले, तस-
तशा त्या टोळ्या जाति बनत गेल्या, ही धघर्मप्रसाराची पद्धति हिंदूंनी निश्चित
अवलंबिली होती. परंतु याचा अर्थ असाच होत नाहीं कां, कीं अज्या
तऱ्हेने धर्मप्रसार करण्यापूर्वीच जाति हा गट सिद्ध झाला होता १ आज इंग्रज
१ 1७180 2070050999 0४ 88005)7071511715.
४२२ हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
देखीळ हिंदुस्थानांत जाति म्हणून वावरत आहेत ही गोष्ट ते विसरतात १
६ नाकाने कांदे सोलणारे आणि जातिमेदाला हसणारे इंग्रज. हिंडुस्थानांत
जाति म्हणूनच राहिळे आहेत. जे कोणते नवे गट येतील. त्यांना हिंदुसमा-
जाने प्रवेश दिला, परंतु त्यांना पूर्वीच्या गटांत ढवळाढवळ करूं दिली नाहीं.
त्यामुळें पुष्कळ राष्ट्रजातिपुढें हिंदु जाति झाल्या असतील. या सर्व कल्प-
नांचा समुच्चय गटांची संख्या वाढवू शकेळ, परंतु त्यामुळें विवाह आणि
अन्न यांनीं बडध अश्या जातिसंस्थेची उपपत्ति लागत नाही.
कांही लोक एका वंद्यांत उत्पन्न झालेली लोकसंख्या म्हणजे जाति असें
सांगंतात अश्शी. कल्पना पुढें मानिळी गेळी. परंतु एकाच जातींत अनेक
गोवे असतात, ही गोष्ट लक्षांत घेतल्यास ही कल्पनाही फारशी टिकत
नाहीं. अनेकांनीं वण आणि जाति या विभिन्न कल्पनांचा गौंधळ-करून
जातिसंस्थेची उपपत्ति लावण्याचे प्रयत्न केळे. त्या प्रयत्नांमध्ये अथातच
चार वर्ण वेगवेगळे कल्पून त्यापासून जातीचें जाळें विणून दाखविण्याचा
प्रयत्न. झाला. वर्ण हा वंशाचा फरक दाखवीत असेल, परंतु रंगदायक जे
जीवन गोलक (४००७) मानवपिंडांत दिसून येतात, त्यावरून कातडीचा
रंग. जातिनिदर्ांक असेळ असें नक्की सांगतां येईलच असे नाही. पुन्हां
भिन्नवंशांचे लोक एकाच वसतिस्थानांत राहू लागल्यास, त्यांच्या संकराने
शास्त्रीयदृष्टया मनृष्यप्राण्याची व्यवस्था लावण्याची माहिती नसल्यास,
जातिसंस्थेसारखी संस्था उत्पन्न होणें शक्य नाहीं. आज अमेरिकेमध्ये
पुष्कळ तऱ्हेचे संकर चालले आहेत, परंतु शास्त्रोय पद्धतीने त्या गटांची
कोणी व्यवस्था लावल्याचे प्रतीत होत नाहीं. अश्या तऱ्हेचे गट तयार
, करण्याळा आनुवंश पद्धतीची उत्तम माहिती पाहिजे म्हणजे आनुवंश आणि.
५ संस्कार या जोड गोळीने वेगवेगळे मानवसंघ कसे उत्पन्न होतात, ही गोष्ट
लक्षांत. येईल, कांहीं लोक म्हणतात जाति आणि वंश हे शब्द समव्यात
नाहींत, परंतु ते समव्यास आहेत असें विधान जातिभेदाच्या पुरस्कर्त्यानीं
कधींही केलेळें. नाही. ह १
__ या वंश शब्दासंबर्धी बरेच गेरसमज पसरलेले आहेत, असे मानवसम्ब-
जाच्या: अभ्यासकांची मते वाचून आम्हांला वाटते. तोलनिक भाषाशास्त्र, .
मस्तिष्कमापनशास्त्र वगेरे शास्त्रांच्या आघारानें कल्पिळेळे वंश आणि..आनु-
हिंदूचे .समाजरचनाशास्त्र ४्र३ः
वंशाच्या पद्धतीने तयार होणाऱ्या जाति यो कांहीं..समव्याप्त नव्हेत. मानव. |
शास्त्रज्ञांनी कल्पिलेळे मूळ वंश हे..तर वेगळे. आहेतच, परंतु जीवशास्त्र
दृष्ट्या त्यापैकी प्रत्येक एक . जाति (७7०९वाफ४ प्या) आहेत किंवा
नाहींत हे सांगणे सोपे नाहीं. प्राणिशास्त्रदृष्ट्या एक जाति आणि विजातीय.
कशाला म्हणावे, आनुवंशांत जातिगुण कशाला म्हणतात, ते जातिऱुण
एकमेकाकडे अदळाबहळ. होण्यासारखे आहेत किंवा नाहींत, वगेरे प्रश्नांचा
निश्चय न झाल्यास त्यांचें, एकजातीयत्व सिद्ध होणार नाही. आपण एक.
प्रत्यक्ष उदाहरण घेऊं. . दुधाळ गाईम्हशींचा वंश आणि मांसलमांतोत्पादक. :
गाईम्हशींचा बंश. गाई दुधाळ. असोत अगर मांसोत्पादक असोत, तेथें |
गाई हा तर सामान्य वंशच्च आहे कीं नाहीं १ परंतु आनुवंराशास्त्रज्ञांच्या
मताने हे वंश एक नाहींत, आणि त्यांचा संकर झाला तर त्यांपैकी एक
अगर दोन्हीही गुण नष्ट होण्याचा संभव आहे असें ते सांगतात. कोणीहि.
गाईम्ह्शींची वाढ करूं इठिणारी व्यक्ति त्यांचा संकर व्हावा असें म्हण-
णार नाहीं. डॉ. बेटसन् म्हणतो, “ आपणाला वनस्पतिवर्ग आणि. प्राणिवर्ग:
यांची जी माहिती आहे त्यावरून अर्से दिसून येतें की, आनुवंशांमध्ये असेः
कांहीं गुण आहेत कीं, त्यांचे योगपद्याने एकाच व्यक्तीमध्ये अस्तित्व.
अशक्य आहे. उदाहरणार्थ, मांसोत्पादक जनावरांमध्ये दुधाळ जनावरे असत;
नाहीत. दूध आणि मांस हे विरोधी गुण आहेत. आणि ते एक करण्याचा;
प्रयत्न केल्यास, एक अगर दोन्ही गुण नष्ट होण्याचा संभव आहे. पुन्हां
अर्सेही दिसर्ते की, ही गुणविभागणी नेसर्गिक घटनेच्या पायावर अवलंबून:
आहे. अशा तऱ्हेने कोणते गुण एका ठिकाणीं राहू शकत नाहींत आणि:
कोणते गुण योगपद्यार्ने वास करतात, याच्या. मयौदा बरोबर कळल्यास'
प्राणिशास्त्रीय जातीचें मूळ .सखरूप काय. असेल त्याचा बोध होऊं शकेल.
इतक्या खोलांत न शिरतां चार अगर पांच वंश मानणारे शास्त्रज्ञ देखील
त्यांचे वंशधम शाश्वत आणि न बदलणारे आहेत अर्सेच मानंतात.
आनुवंशाच्या नियमार्ने जाति . तयार. होऊन ती सामाजिक. नियमाने.
_ १ भातहीड ७०0105 0 1676१19. | । न
२ र्व 1000109) पित 07 अ &ाणपा प्रभत; फिळणिलाळा
31111ए8) 1929, क । |
मळ
४२४ . हिंदूंचे समाजरचनाशास््र
स्थिर केल्याकारणानें जातिसंस्था ही जगाळा सुप्रजाश्याज्माचा प्रयोग म्हणून
आदडी घ्यावयासारखी आहे. मनु प्राणिद्यास्रीय नियम किती बरोबर
सांगतो हें पाहिळें म्हणजे सुप्रजाशास्त्रावर बोलण्याचा त्याचा केवढा अधि-
कार आहे ही गोष्ट आपोआप दिसून येईल, ' श्ूद्रायां ब्राह्मणाजातः श्रेय-
साचेत्मजायते । अश्रेयान् भरेयसीं जातिं गच्छत्याससमाद्युगात् ॥ शूद्रो ब्राह्मण-
तामेति ब्राह्मणश्वैतिशञूद्रतां । क्षत्रियाजातमेवं ठु विद्राद्वेश्यात्तथेवच | " मनु-
त्यावरील भाष्यकार पुढीलप्रमाणे अर्थ सांगतात. शूद्र कन्येला जाह्मणा-
पासून कन्या झाली, तिळा पुन्हां आह्णापासून कन्या झाली अर्से सात
पिढ्या चाळल्यास सातव्या पिढींतीळ कन्या ब्राह्मण होते. याप्रमाणेच ब्राह्म-
णाचा शूद्र आणि क्षू्राचा आह्मण होतो आणि त्याप्रमाणें क्षत्रिय आणि
घेर्य समजावे. यावर आधुनिक पंडितांनी केलेलीं भाष्ये वाचळीं म्हणजे अक्कळ
गुंग होऊन जाते. त्या अर्थशून्य बडबडीपैकी कांहीं निवडक वाक्यें देतो.
६ यावरून त्यावेळच्या वणेव्यवस्थेच्या कल्पना किती अनैतिहासिक, अस्वा-
भाविक, एकांगी आणि डोईजड झाल्या होत्या हे उघड आहे. अक्ा रीतीनें
चहूंकडे वणीऱचा संकर होऊन, वर्णेबाह्य अस्पृश्य जातीशिवाय झड जाति
कोठेंच उरळी नाही, असा ह्या भयंकर तोडग्याचा खरा अर्थ आहे, हया
स्मृतिकारांच्या लक्षांत आलेळें नाही , ' स्मृतिकारांच्या पुष्कळच गोष्टी
लक्षांत आल्या नव्हत्या, परंतु या लेखकाच्या लक्षांत कोणत्या गोष्टी आल्या
आहेत ते समजणे बरेंच कठीण आहे. प्राणिशास्त्रांत छद जाति कशाला
म्हणतात याचें गाढ अज्ञान या वाक्यांत दिसून येते. मनूर्न अत्यंत बरोबर
अशी पद्धति दिळेळी आहे. समजा दोन परस्पर विभिन्न गुण धारण कर-
णाऱ्या दोन विभिन्न प्रजा आहेत. त्यांतील एक गुण ठेऊन दुसरा गुण
नष्ट करावयाचा आहे, तर येथे कोणत्या पद्धतीचा अबलंब करावा * एक
बुद्धियुक्त वंश आहे आणि दुसरा निबुद्ध वंश आहे. त्या समाजामध्ये
निडुद्ार्चे प्रमाण शेकडेवारीर्न कमी करावयार्चे आहे. अगर बुद्धिवंताऱचे
ग्रमाण कमी करावयाचे आहे, यांपैकी एक प्रश्न समाजशास्त्रज्ञापुढें आहे.
मेंडेलच्या आनुवंश पद्धतीनें पाहिळें तर संततीमध्ये पितरांच्या गुणांचची
वेगवेगळी मांडणी होईल, परंतु नवीन गुण कांही उत्पन्न होणा उत्पन्न होणार नाहींत.
१ भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, वि. रा. शिदे,
हिंदूर्चे समाजरचनाशास्त्र ५२५
येथे नियम काय सांगावा १ एक म्हणजे आम्ही मार्गे सांगितल्याप्रमाणे
धंद्यांची विभागणी करून आपणाला नको ती प्रजा हळूं हळूं नष्ट करावयाची
अथवा सुप्रजञाशास्त्राच्या नियमांचा उपयोग करावयाऱ्चा, |
पाश्चात्य प्राणिशास्त्राच्या नियमाने कांही शुण झत्यक्ष प्रभावी आणि
कांही गुण तिरोहित असतात. म्हणजे या दोन गुणांना घारण करणाऱ्या
व्यक्तींचा संबंध झाल्यास संततीमध्यें पहिला गुण जास्त प्रमाणांत उतरतो.
अशा तऱ्हेने दुसरा गुण प्रजेतून सुळींच नष्ट करावयाचा असल्यास, पिढ्यान-
पिढ्या संततीर्चा पाहिल्याच गुणांशी संबंध आणावा लागतो. आणि अक्ा
तऱ्हेने करीत गेल्यास आठव्या पिढीळा आपला उद्दिष्ट हेठु सिद्ध होतो. “ ज्या
मेंडेलियन लोकसंख्येमध्ये प्रत्येक पिढीला संख्येची दुप्पट बाढ होते, आणि
ज्यामध्ये प्रत्यक्ष गुण हा आपणांशीं समान अक्ष तिरोहित गुणापेक्षां दुप्पट
झपाट्याने वाढत जातो, त्या लोकसंख्येमध्ये प्रत्यक्ष गुण हा आठव्या
पिढीला नष्ट होतो व तिरोहित गुण नष्ट होण्याळा अकरा पिढ्या लागताच.
मग सारख्या सात पिढ्या, एका जातीच्या पुरुषांशी अश्या तऱ्हेने उत्पन्न
झालेल्या स्त्रियांचा संबंध होत गेल्यास, सातव्या पिढीला स्त्रीगुण नष्ट होईल
असे सांगणाऱ्या मनूर्ने अस्वाभाविक तें काय केलें १ परंतु आधुनिक पंडि-
ताचा स्वभाव शब्दाचा अर्थ, सृष्टींत दिसून येणारे नियम असा नसून,
त्यांच्या मेंदूतून निघालेल्या शाकळा असा आहे. इतक्या चिकाटीने ते गुण
कोणी उत्पन्न करील किंवा नाहीं, हा प्रश्न व्यवहाराचा आहे. परंतु ऐति-
हासिक काळांत, मनूने स्पष्ट नियम दिला असूनही, हे प्रयोग करून
पाहिळे नव्हतेच्च, अश्या तऱ्हेचे विधान सर्व इतिहासज्ञच करूं शकेल. ह्या
समाजपद्धतीमर्ध्ये, एकादे वेळीं कांही गुण उत्पन्न करण्याची जरूरी वाटल्यास,
एकांगी ब डोईजड तरी काय आहे ! परंतु अशीं विधाने सांपडतात खर्री !
ग्रंथकार पुर्ढे खुलासा करतात, ' पुरुष म्हणजे बीज, स्त्री म्हणजे कतर,
बीजालार्च सर्वे महत्त्व क्षेत्रा कांहींच नाही, अशी ही एकांगी उपपत्ति
आहे. ? पुरुषप्रधान संतति मानण्याकडे स्मृतिकारांचा कळ ॒ कां झाला
१ पक्क कवे पण 0४ जढाळ; प४3वे ४७७ ६०७ ७४ 8. उ.
हतठाणा03, |
२ भारतीय अस्पृश्यतेचा प्रक्ष, वि. रा. शिदे-
>
४२६ . हिंदूंचे ससाजरचनाशास्त्र
असावा याचें कारण आम्हीं मार्गे प्रयोग देऊन. सांगितलेंच आहे. परतु'
स्मृतिकार क्षेत्राला महत्त्व कांहीच नाहीं असे मानीत, हे॑आधुनिक पंडि-
तांचें सत्य आहे; स्मृतिप्रणीत नव्हे. | की,
८ बीजमेके प्रशेसन्ति क्षेत्रमन्ये मनीषिणः ।
बीजक्षेत्रे तथेवान्ये तत्रेषा ठु व्यवस्थिती: |
अक्षेत्रे बीजमुत्पन्ने अन्तरेब विनश्यति।
_ अबीजकमपि क्षेत्र केवल स्थंडिलं भवेत् ॥ ? .
या -झोकावरून मनु क्षेत्राला कांहींच महत्त्व देत नव्हता, असें दिसतें काय १
मनूळा सुबीज आणि सुक्षेत्र या दोहोंचाही जरूरी भासते मग आधुनिक
पोडित कांहींही लिहोत ! .
८ सुब्रीजं चेव सुक्षेत्रे जातं संपद्यते यथा ।
तथार्यांजातमार्यायां सर्वे संस्कारमहति ॥ मनु
परंतु “ समग्र ग्रंथ पाहिल्याविना ? अर्थ लावण्याची पद्धत आधुनिकांनीं
कां सोडावी १ | |
जातिसंस्था सृष्टीच्या नियमांना घरून आहे असे दाखविलें, तरी ती
समाजरचनाचच श्रेष्ठ ठरते असें नाहीं, असें कांही आधुनिक पंडितांचे म्हणणें
पडते. त्यांचे म्हणणें असे कीं, सष्टिनियमांत दिसून न येणाऱ्या कितीतरी:
गोष्टी आपण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरूषार्थ कल्पून,
त्यांच्या आधाराने आपल्या समाजव्यवस्थेमध्ये अंतभूत करून घेतल्या आहे-
तच. त्या बाबतींत जर मनुष्यम्राण्यानें आपळें कोदल्य लढवून समाजरचना
केली, तर प्रजोत्पादनाच्या म्हणजे जातिमेदाच्या बाबतींत देखील मनुष्याला
कौशल्याने नियम बसविण्याची परवानगी असावी. हिंदूंच्या आचारांमध्यें
जे कांहीं उपवास आणि सण सांगितठेळे आहेत, ते कांही सष्टिनियमांतः
दिसून येत नाहींत. उपवास म्हणजे मुळींच न खार्णे, आणि सण म्हणजे.
जरूरीपेक्षा जास्त खार्णे या दोनही स्थितीर्चे समर्थन, सृष्टीचे नियम ' दाख-
वून करतां येणार नाहीं. अशा तऱ्हेर्ने अनंत विषय धघर्मोीत रूढ झालेले
९२ मनुस्मृति.
> मनुस्मति.
हिंदूचे समाजरचनाशास्त्र . ४२७
दिसतात, त्यांचा सष्टिनियमांशीं संबंध दाखवितां येईल काय १ हिंडुधर्मा-
मर्ध्ये मोक्ष म्हणून जी कल्पना आहे, ती सृष्टीच्या कोणत्याही नियमाने सिध
करून दाखविणे शक्य नाहीं. व्याक्त मृत झाल्यानंतर पुनर्जन्म घेऊन, पुन्हां
अवतीणे होते या वडबडीला ब्रिद्वानांनीं लिहिळेली पुस्तके आणि त्यांतील
परंपरागत बडवड या पलीकडे काडीचा देखील आधार नाहीं. सद्गुणांरचें फळ
सत् आणि डुसुणांचे फळ असत् ही दंतकथा आहे. कारण सृष्टींत त्से घडलेले
दिसत नाही. ज्या सृष्टीमध्ये जातिसंस्था आहे अर्से आपण म्हणतां त्या सुष्टीमध्यें
नैतिक हक कोणालाच नाहींत. सृष्टींत हक म्हणजे पशूंचे हक, सृष्टींत बळी तो
कान पिळी. नीतिकल्पना म्हणून ज्यांना म्हणतात, त्या फक्त मानवी कल्पना
असून प्रत्यक्ष सृष्टीत त्यांना अस्तित्व नाहीं. म्हणून सृष्टिनियमाविरुद्ध अस-
ठेलीं जीं ठुमचीं नैतिक मूल्ये त्यांचा सष्टिनियमाविरुद्ध विजय होणें शक्य
नाहीं. म्हणून नैतिकमूल्याबद्दढ वडवड करूं नका. या बाबतीत जहाल
पाश्चात्यांची मर्ते काय आहेत, तीं आम्ही पूर्वी दिळींच आहेतः.
अशा तर्हेचे आक्षेप येतात ही गोष्ट निश्चित असल्याकारणारनेच आम्हीं
शास्त्रांची विभागणी, त्यांचे आधिकार आणि प्रामाण्यबाद याची पूर्वीच
थोडीशी चर्चा करून ठेविली आहे. हें प्रत्यक्ष शास्त्र म्हणून जें कांहीं पॉडेत
पुढे मांडतात, ते प्रत्यक्ष नसते तर कांही अनुभवावरून त्यांनीं काढलेली
अनुमाने असतात. त्यांना ज्या गोष्टी प्रत्यक्षानें सिद्ध करणें अशक्य आहे
ही गोष्ट माहीत असते, त्या स्थिति ते ग्रहीत कृत्यांत दडपून देतात. मनुष्य
'ज्या शक्तींचा परिणाम आहे त्यांना त्या कोणीकडे जात आहेत, ही गोष्ट
माहीत नाहीं हें कशावरून १ मनुष्य तर राहूं द्याच अगदीं आद्य ज्या जीव-
जाति (९ ५14 ) त्या कोणत्या शक्तींचा परिणाम आहेत, ही गोष्ट मि.
बरट्रॉड रसेळ आणि आधुनिक पंडित सांगू शकतील काय ? परंतु असे सुख्य
मुद्दे सोडून, बाकीची अघळपघळ व्याख्याने देत सुटणे, हेंच तर बुद्धिप्रामाण्य-
वादार्चे आद्य लक्षण आहे. आम्ही म्हणतो कीं, जीवजाति उत्क्रांत वगेरे
२ चावांकदर्शन- सर्वदशैनसंग्रह |
२.3. 0७९0005 ४0०00७0) 07 1300008ते 585561; 1800081165 160पा0७,
७४1. स. घडा; हा सवे उतारा आमच्या प्रस्तुत गंथांत पान ५१ वर दिला,
आहे.
शर्ट हिंदूंचे समाजरचनाशास्त्र
'कांही होत नसून परमेश्वराने उत्पन्न केली आणि परमेश्वराला आपलें
थ्येय नक्की ठाऊक आहे. येथे दोनही नुसत्या प्रत्यक्षांनीं असिद्ध असे सत्प-
तिपक्ष आहेत आणि म्हणून त्यावरून निणीयक नीतिनियमांची प्रतीति
होणे अशक्य आहे. मानवाच्या सर्व कतृत्वार्चे आदिकारण परमाणूंचें संघ-
टन विघटन ही गोष्ट खरी कशांबरून १ परमाणूंच्या नुसत्या संघटन विघ-
टनानें कांहींच उत्पन्न होत नाहीं, येवढीच सूचना येथे देऊन ठेवतो. सूर्य-
'माठेचा अंत होणार ही गोष्ट खरी कशावरून, तर सूर्यमाळेचा जीवनदाता
'जो सूर्य तो.लवकरच थंड होऊन, ( मृत -- अंड > मार्तेड ) असलेल्या
'जीवजाति नष्ट होणार, हें तरी खरें कशावरून १ तर सूर्य सारखा उष्णता
"बाहेर टाकीत आहे असें थर्मोडायनामिक्स सांगते. फारच चांगळे ! अर्से जर
डी
'थरमोडायनामिक्स सांगते आणि जगभर उष्णतेचा सारखा व्ययच जर चाल-
'ेला आहे, तर मूळांतच ही उष्णता कोठून आली त्याचाही शास्त्राने खुलासा
_ करावयास पाहिजे, ज्या तऱ्हेने उष्णता प्रथम उत्पन्न झाली, त्या तऱ्हेने ती
पुन्हांही उत्पन्न होईल. परंतु तुम्हांला ती प्रथम कशी उत्पन्न झाली, याचा
खुलासा न करतां आल्यास, सृष्टीतील अ्धाचा म्हणजे व्ययाचा नियम घेऊन,
चय कसा झाला हें न सांगतांच, आपणाला सृष्टीच्या सर्व नियमांचे ज्ञान
'झाळे अशा थापा मारीत सुटतां ! असो. या प्रत्यक्षप्रमाणवाद्यांची एकूणएक
तत्वे अशीच विरघळून जाणारी आहेत. आम्हीं पूर्वी सांगितल्याप्रमार्णे हे
प्रत्यक्षप्रमाणवादी अनुमान, आसवाक्यादि प्रमाणांचा उपयोग करीत अस-
"तात. फक्त त्यांच्या प्रतिपक्षालळा ते तश्ी सवळत देणार नाहींत. येथें
'आम्ही हिंदूंच्या षड्दर्शनांची मीमांसा करून, आचारधमाच्या आणि
'समाजशास्त्राच्या बाबतींत मीमांसकच कां श्रेष्ठ मानावे, याची चचा केली
असती, परंतु ग्रंथविस्तार फार होईल.
खरी गोष्ट अशी आहे कीं,प्रत्यक्ष (इंद्रियार्थसंनिकर्षंजन्यं ज्ञान) शास्त्रे अनु-
_ भव घेणारी जी व्याक्ते तिच्यासंबंधीं कांहीं सांगू शकत नाहींत. आकाशा-
'कडे दुर्बिण लावून पाहिल्यास आकाश्यांतील तारकांचे ज्ञान होईल, परंतु
'डु्बिणीच्या दुसऱ्या टोकांशीं असलेली जी नेत्रांची शक्ति, ती कोठून आली
याचें स्वान होणार नाहीं. म्हणजे अनुभव घेणाऱ्या व्यक्तीला स्वतःसंबंधी
ं्हींच कळत नाहीं. शास्त्रज्ञांनी सांगितळेळा कार्यकारणसंबंध हाही पण
वर कयी रण्य डर कभसाकत टफानकणपानर्गभरयामतसकतकका त 9:४१ (४०
हिंदूंचे समाजरचनाशास्त्र ४२९.
नेतिक नियम ठरविण्याला निरुपयोगी आहे. तार्किकदृष्ट्या जर कार्यका--
रण भाव खरा असेल, तर ज्यावेळीं कर्धी जगाऱची उत्पत्ति झाली, त्यावेळीं.
सुरू झालेली कार्यपरंपरा चाळू आहे आणि तीमध्ये खंड पडणें शक्य नाहीं.
परंतु मनुष्याला रोजचा जीवनक्रम "चालविण्याळा कांहीं तरी नियमावलीची
जरूरी आहे आणि त्या दृष्टीने “ न हि ज्ञानेन सह पवित्रमिह विद्यते र हे.
जरी खरें असलें तरी ज्ञानाची भूक गौण आहे. एकाद्या व्यक्तीला, एकाद्या:
साध्या क्रियेची किंमत, ही जगांतील सव ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ठरेळ, म्हणून नुसत्या
बौद्धिक नियमापेक्षा आणखी कांहीं तरी आचाराचे नियम मानवाच्या पुढे
असावयास पाहिजेत. यालाच नीतिशास्त्रामध्ये नैतिक मूल्ये ( ४७७० £
ए७]ए005 ) असे म्हणतात. कार्यकारण भाव हा शास्त्रांचा नियम असेल,
तर निश्चित कतब्य ( नियतं कुरु कम त्व॑ कमेज्यायो ह्यकर्मणैः ) हा आचचा-
राचा नियम असावयास पाहिजे, येथे बुद्धिपेक्षां शील प्रधान आणि शास्त्रीय
ज्ञानापेक्षां श्रद्धा श्रेष्ठ ' (श्रद्धीवांळभते ज्ञानं तत्सरः संयतेद्रियः । ज्ञानं लब्ध्वा-
परां शांति न च्विरिणाधिगच्छति ), आम्ही ज्यावेळीं धार्मिक श्रद्धा हा शब्द
वापरतो त्यावेळीं घार्गिक श्रद्धा हाच त्याचा अथ घ्यावयाचा असतो, मग
थम आणि प्रत्यक्ष शास्त्रे यांचा संबंध तरी काय? या प्रश्नाची येथे पूर्ण-
त्वाने चचा करणें स्थलाभावास्तव शक्य नाहीं. जोपर्यंत, सर्वे शास्त्रीय ज्ञानाचे
मूळतत्त्व जे बाह्य जगतांत म्हणजे इंद्रियगोच्चर जगतांत मानलेली कार्य-
कारण भावाची अविच्छिन्न परंपरा, तिला धर्माने विराध केला नाहीं तोप-.
थत आंतर जगांतील अनुभूतीसंबंधीं बोलण्याची शासत्राला आणि शास्त्र- :
८ करा
क - 37२.
ज्ञांना कांहीही जरूर नाहीं. अध्यात्मांतून धर्माचे कोणतेही स्वरूप प्रतीत :
होबी, ती गोष्ट प्रत्यक्ष शास्त्रांच्या कक्षेत येऊ शकत नाहीं. प्रत्यक्ष शास्त्रही
मयोदित आहेत. त्यांचा त्यांच्या क्षेत्रामध्ये घम उपयोग करीतच असतो.
येर्थे हेंही सांगेतळें पाहिजे कीं, निराशावाद, अज्ञेयवाद आणखी इतर कोण-
तेही वाद, जे जिवाची जीव म्हणून असलेली किंमत कमी करीत असतील
ते घर्मतत्त्वां्शी विसंगत आहेत. मानवी विनचार एकदां कवडीमोळ ठर-
१ भगवद्वीता.
२ हा ५ल80०९ एलघड 0४%. 0160718
न भगव (ता, इ
प्न
४२० हिंदूंचे समाजरचनांशास्त्र
ल्यानेतर, तेचच मानवी विचार सर्व ज्ञान, सर्व कला, सर्व धर्म यांचा पाया
असल्याकारणाने, या सर्व बाबतींतील ज्ञानाचे. अधिष्ठानच. नष्ट होते. म्हणून
सर्व शास्त्रज्ञांनी धमांच्या बाबतीत जो नास्तिकवाद बळावू पहात आहे, त्याला
आपल्या शास्त्राचे हित पहाण्याच्या दृष्टीने तरी जोराचा विरोध करावयास पाहिजे
आम्ही मार्गे आगुस्त वेजमान, मॅक्स ऐक वगैरे पहिल्या प्रतीच्या शास्त्र-
ज्ञांच्या मार्पेत सांगितलेंच आहे की, धर्म आणि प्रत्यक्ष शास्त्रे यांच्यामर्थ्ये
खरोखरच विरोध नसून. ते दोनही एकमेकांचे पूरक आहेत. खोळ विचार
केल्यास प्रत्येकाच्या लक्षांत येईल कीं, आपल्यामध्ये श्रद्धा नांवाचे ज ऐक
थरार्मिक तत्त्व आहे, त्याचा विकास करावयास पाहिजे. तरच मनुष्यशरीरां-
तील सवे शाक्ते विसंवादी न होतां उपयोगांत आणतां येतील, . बारकाईने
पाहिल्यास असे दिसून येईल कीं, जगांतीळ बहुतेक थोर आणि कतृत्ववान
पुरुषांची अंतःकरणे श्रद्धायुक्त अश्लींच होतीं. अश्या तऱ्हेने बुद्धि आणि श्रद्धा
या जोडगोळीनेच मनुष्याला नीतिश्ास््रख्सी फल प्रात झाळेळें आहे. शास्त्र
सत्यश्रीति वाढवते आणि अश्या तऱ्हेने जगांतील नैतिक मूल्ये घेऊन त्याला
उजळा देते. शास्र भौतिक आणि मानसिक जगाची व्यवस्था लावण्याचा
भ्रयत्न करीत आहे. मानवाची सत्यप्रीति वाढत आहे, परंतु ज्ञानाची प्रत्येक
पायरी मानवी जीविताचचें रहस्य हें रहस्य रहाते असे दाखवित आहे. म्हणून
मनप्याला श्रद्धामय होणेंच भाग आहे ' श्रद्धामयोड्यं पुरुषः यो यच्छूडः स
छ्ब्स
असो. प्रत्यक्ष शास्त्रांनी जगाचा जितपत बोध होतो; त्यावरून ती जे
नियम काढतात, ते नियम आपल्या धार्मिक श्रद्धेश्ी विरुद्ध नसल्यास त्यांचा
यावच्छक्य उपयोग समाजरचना करणाराने
६७ धर्म ही प्रत्यक्षाची आपल्या पद्धतींत करून घ्यावयास पाहिजे
कसोटी परंतु यावरून असा अर्थ सिद्ध होत नाही को,
सर्व समाजरचनेमध्ये एकूण एक .सवे बाव-
लीत बोलण्याचा प्रत्यक्ष शास्त्रांना अधिकार आहे. ज्याप्रमाणे श्रद्धामय धमाने
१ भगवद्गीता
२ आणे शाख्रोपदेशे च धमशास्त्रविरोधिना। यस्तर्कणानुसंधत्ते स धर्मे वेद नेतर
मनु. |: र रि
हिंदूचे समाजरचनाशास्त्र ४३१
आपला प्रांत सोडून, मत्यक्ष सृष्टीचे बाबतीत ढवळाढवळ करूं नये, त्याम्र-
'मार्णेच कार्यकारण भावाच्या प्रणालीने जखडलेल्या प्रत्यक्ष शास्त्रांनी देखीळू
अरद्धाप्रचान धमाचे बाबतीत उगीच जांवई शोध लाऊं नयेत.. यावरून
दिसेल कीं, मानवाची विभागणी, त्याचें विवाहार्चे वय, त्याची खानपानाची
पद्धति वगैरे व्यावहारिक गोष्टींचा विचार करतांना प्रत्यक्ष शास्त्रांचा विचार
करावा ळागेल, परंत नैतिक ध्येये ठरवितांना श्रद्धामय धसशास्त्र हेंच श्रेष्ठ
” होय. धमद्यास्त्रामध्ये देखील हिंदुघर्मशास्त्र श्रेष्ठ होय. कारण, तै प्रत्यक्ष
जगत् आणि विचारकतृक जगत् या दोहोंचाही समन्वयाने विचार करत.
आतांपर्यंत समाजरचनेचा विःचार संस्कृतीचे उदयास्त प्राधान्याने वंशांच्या
लायकीवर अवलंबून असतात म्हणून प्राणिशास्त्ररृष्टया केला.
__ त्यामध्ये आपण असा निष्कर्ष काढला की,
६८ संस्कार समाज हा जातिसंघटित असावयास पाहिजे
आणि जननाला जरूर असणारे घटक स्त्री
आणि पुरुष हे एकाच गटांतील असावयास पाहिजेत. येथपर्यंत प्रकृतीचा
विचार प्राधान्याने झाला. आतां थोडक्यांत संस्काराचा म्हणजे आचारार्चा
विचार करूं. आचारांचा पूर्णत्वाने विचार आम्ही “ आचारपरिवर्वनाच्या
मर्यादा ? नांवाचा एक स्वतंत्र ग्रंथ लिहून करणारा आहोत. कांहीं संस्कार
& . -.“ कुर
व्यक्तींवर व्हावयाचे असतात. त्या संस्कारांचे कारण नूतन जन्मलेली व्यक्ति |
संघांत सामील ( 38००81 8910101 ) करून घेतली, असें दर्शविणे इत-
केंच असतें. परंतु हिंदुघमामर्व्ये प्रत्येक संस्काराबरोबर विवक्षित आचार
पाळावयाचे असतात. म्हणून आचारांच्या बाबतींत 'विवाह्य; अविवाह्य;
स्परर्य, अस्प्रर्य; भक्ष्य, अभक्ष्य; पेय, अपेय; वगैरे अनंत गोष्टींचा विचार
करावया'चा असतो. णी नड अ
हिंदुघमंशास्त्रदृष्टया अश्या तऱ्हेचे सोळा संस्कार आहेत. ते सर्वच
. व्यक्तींना आणि सर्व जातींना सारखेच नाहींत. ते जातिमिन्नत्वामुळें मिन्न
, अहेत. मुख्यतः त्रैवर्णिकांवर ते जास्त कसोशीने पाळण्याची जंबाबदारी
आहे. शूद्रालाही संस्कार आहित. हे संस्कार आणि तदुद्भूत आर्चार लाव-
ण्यामथ्ये मनोभूमिका तयार करण्याचा प्रयत्न आहे. येथे मानसशांसत्राच्या
४४२ . हिंदूंचे समाजरचनाशास््र
दोनही पद्धतींचा उपथोग केळेला दिसतो. व्यक्तींचे अगर जातींचे गुण
मनःपरथक्करण ( ?57०००७०॥७]ए&ं3) शास्त्राघारें समजावून घेऊन त्यांच
शिक्षण “ इंद्रियांना वळण ? लावणें ( 38श७पां०्प्पंर्ओ ) या शास्त्राधार
वेळू दिसते. यामध्ये स्वयंसूचनेचा ( 4-प05प४४७801 ) संबंध
असेल अर्से वाटतें. परंतु हा सुद्दा म्हणून आम्हीं पुढें मांडीत नार्ही. त्यांत
कांहीं प्रधान आणि कांहीं गौण आहेत. परंतु प्रधान संस्कार तरी प्रत्येक
हिंदूचे व्हावयास पाहिजेत. |
शूद्रांना मुळींच संस्कार नाहींत, अशा ज्या कल्पना आज चहूकडे
पसरविल्या गेल्या आहेत, त्यांचा शक्य तेवढा निषेध व्हावयास पाहिजे,
झट्ग त्यांना लावून दिठेळे धम किंवा आचार पाळीत नाहींत म्हणून त्यांना
आचार'च नाहींत अर्से कसे म्हणतां येईळ ! एकंदर सोळा संकारांपैकी गर्मा-
धान, पुंसवन, अनवलोमन, सीमंतोन्नयन; जातकर्म, नामकमं, निष्कमण,.
: अन्नप्रादान आणि विवाह वगैरे दहा संस्कार शूद्रांनीं करावे अशा तऱ्हेची
चचर्ने धर्मग्रंथांत सांपडतात. शद अतिश्चूद्रांची बाजू घेऊन हिंदुंघमो-
वबरीळ डाग धुऊन काढणारे पुढारी या संस्कारांचें पुनरुजीवन करावयास
. तयार आहेत; अगर त्यांना ज्ूद्राला इतके संस्कार असतात, हें माहीत आहे
अर्से देखील आम्हाला वाटत नाहीं. ज्याप्रमाणे त्याला संस्कार आहेत
त्याप्रमाणेंच त्याला आचारधमैही आहे. “ अहिंसासत्यास्तेयशोचेंद्रिय
निग्रहदानशमदमक्षमादयः श्द्रादिसर्वसाधारणधर्माः परपदप्रापकाः,
. हिंसा न करणें, खरें बोलणें, चोरी न करणें, शुद्धता राखणे, इोद्रेयानिम्रह,
_ दान करणे, दुसर्याचा अपराध विसरणे वगेरे शूद्र आणि इतर लोक यांचे
. सर्वसाधारण धर्म असून ते परमेश्वराची प्रासत्ति करून देणारे आहेत.
पडके
यांपैकी प्रत्येक घर्म पाळण्याचा जर शूद्राने निश्चय केला तर त्याला विरोध
कोण करील १ परंतु आपल्या हातून आचार घडेना आणि धमश्यास्त्राळा
शिव्या हासडाव्या असाच थोडासा प्रकार चाळलेला आहे. हिंदुस्थानच्या
लोकसंख्येमर्थ्ये आयबेरिअन अगर मेडिटरेनिअन वंशाचे लोक आहेत असे
. म्हणतात. च्हणताते. या वंशाचे लोक यूरोपमध्येहि आहेत. तेथें त्यांची पुढीलप्रमाण यूरोपमर्थ्येहि आहेत. तेर्थे त्यांची पुढीलप्रमाणे
शै घमोसवू. य |
२ एकण 9 पघळळ, शग. 1- 1931.
हिंदूचे. समाजरचनाशास्त्र ४३३
स्थिति आहे. “ हे वंद आपल्यामध्ये अगंदीं हृलळक््या थरांत दिसतात,
त्यांच्यामर्थ्ये कर्तृत्वाला लागणारे उत्साह, चिकाटी वगैरे गुण मुळीच
- दिसून येत नाहींत. मुख्यतः ते गलिच्छ वस्तिकडे ( 51प0&) ओढले
जातात. समाजाचा खाळ्चा थर म्हणून कालक्रमणा करतात. यांच्यावर
बाह्य निर्यचण नसल्यास ते फार झपाय्यानें प्रजोत्पादन करतात. त्यांना
त्यांच्यावर दडपण असेळ तरच सुधारलेल्या संवयी 3ेवतां येतात. परंतु
त्यांच्यावरील नियंत्रण नाहींसे झाल्याबरोबर ते आपल्या पूर्वपदावर जातात.
शिक्षणाने त्यांच्यामधील दोप घालविणे शक्य नाहीं.” आपल्यामध्ये जर यां
खमावाचे लोक असतीळ, तर त्यांच्याकडून शौचचाचार कसे पाळून घ्याव-
या'चे? वर दिलेल्या यादींत प्रत्येक धर्म असाच आहे को, त्या प्रत्येकाबद्दळ
अर्सेच म्हणण्यार्चा प्रसंग येईल, वंशांचे गुण घालविणे शक्य नसल्यामुळे
त्यांचा उपयोग करून घ्यावयाचा असतो आणि तीच गोष्ट हिंदुसमाज-
शात्नकारांनी करून घेतली. एकादा वर्ग हिंसाग्रिय असेळ, तर त्याला
अहिंसा शिकवीत न बसतां त्यांचा युद्धांत क्षत्रिय म्हणून उपयोग
करून घ्यावया'चा.
शूद्ांच्या द्दा संस्कारांत इतर सहा संस्कार मिळविले म्हणजे द्विजातींचे
संस्कार होतात. त्यामध्ये उपनयन - बतग्रहणकाळ आणि सोडमुंज
म्हणजे वतसमासिकाळ हे दोन फार महत्त्वाचे आहेत. सर्वाचा मुख्य
संस्कार समंत्रक असो अगर अमंत्रक असो, विवाह हाच होय. त्याच्या
आठ पदडधति आहेत आणि त्या जातींच्या खभावधर्मोना धरून लाऊन
दिळेल्या आहेत. ब्राह्मणाच्या विद्याव्यासंगी स्वभावाला स्त्री मिळविण्याकरतां
खटपट करावया'ची नाहीं, तर क्षत्रियाला गांधर्व आणि राक्षस हे विवाह
सांगितळेळे आहेत. ते क्षत्रियस्वभावाळा धरूनच आहेत, ही गोष्ट सहज
लक्षांत येईल. स्मृतिकारांनीं प्रत्येक ठिकाणीं मानवीस्वभावाचें पू्णजान
दाखविलें आहे.
क 0000406004 कड बाल डी
पवाविविशल्शजजजजजयजजबबजजजय्ब अब
१.8 39?0०चपपलर० ०७७ गणवेश 1७76वेर र ७४ यी. ४७०08:
वाभात्याष्र्ण णाळतीरातत ७४ कारण, |
रे शय घपणडपख 07 एकून हाला याकड; पपा० ९7७७७ 10105
0४ पलक पब; पव र्य ७ ६५ 09 52००७७७ छावा ळत,
हं. स, २८
सुप्रजेचा विचार केल्यानंतर पहिळी गोष्ट जी पाहिली पाहिजे म्हणून
आम्हीं सांगितळें, ती म्हणजे व्यक्ति ज्या परिस्थितींत उदयास यावयाची दो
परिस्थति स्थिर असावयास पाहिजे, नंतर त्या पिंडाचची तो एका विवक्षित
प्रणालींत उपयुक्त होईळ, अशी व्यवस्था करावयान्ची असते. ती गोष्ट
_ शिक्षणाने होईल असे अलिकडील पंडित मानतात. प्राचीन देखीळ ततच
मानीत. परंतु प्राचीनांचा आणि आधुनिकांचा शिक्षण शब्दाचा अर्थ एक
. नाहीं. आजच्या शिक्षणार्चे ब्रीदवाक्य मानवांतीळ गुणांना संधी द्या असे
_ आहे. प्रांचीनांच्या मरते कुमरडतीचे नियंत्रण आणि सुप्रवृत्तींची जोपासना
. अर्से शिक्षणाचे द्विविध कार्य आहे. आधुनिकांच्या मते थोडेसे पुस्तकी
जान आणि थोडेसे पंर्चेद्रियांचें शिक्षण यांनीं मानव लायक बनेल असे
आहे. प्राचीनांच्या मर्ते ज्या ज्या स्थितींचा व्यक्तीच्या शरीरावर आणि
-मनावर परिणाम होतो, त्या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन ळायकी उत्पन्न करा-
वयाची आहे. अवाचीनांच्या मरते वासना पूर्ण करण्याचें साघन जी बाह्य
परिस्थिति तीवर ताबा मिळवावया'चा आहे. प्राचीनांच्या मरते सर्व सुखदुःखाचे
मूळ ज्या वासना त्यावर विजय मिळवून दुःखाचे स्वरूपच कमी कराव-
याचे आहे. अर्वाचीनांच्या मताचे परिणाम जे व्हावयाचे तेचच होत आहेत.
प्राचीनांच्या मताऱचे पारेणाम क्राय होत ते आजं सांगतां येणार नाहीं.
प्राचीनांच्या मर्ते व्या सुदृढ बनवावयाची आहे. अर्वाचीनांच्या मतें
परिस्थिति हीनबळ करावयाची आहे. प्राचीनांच्या मर्ते परिस्थिति कठोर
करून तीमध्ये जगण्याला ळायक असें वंदा निर्माण करावयाचे आहेत.
आधुनिकांच्या मते परिस्थिति हीनबळ करून जीवनार्थ कल्हाचें तत्त्वच
उडवून लावाबयार्चे आहे. आधुनिकांच्या शिंक्षणाचचा परिणाम म्हणजे
. समाजांत गुन्हेगारी फार झपाऱ्यारने वाढते. शिक्षणा'चे रोजचे व्यावहारिक
परिणामही फारच सुंदर होतात. ५ कध त चा
खरी गोष्ट अशी आहे कीं, आज प्रत्येक मुलाला आपल्या परंपरागत
_| स्थितीबद्दह असमाधान उत्पन्न होऊन, त्याळा योग्य असेल तेवढेच काम
0. पंतचळ्या ठी -- ७ 8108008 0. 7000870058 01 68१प०७70 107 खि. यत,
पिवळा, ठाण ७0ते 5०णंळा, ७00४706093 ७४ एज, 38%!
पवे ण पगळ्यातयती 09 फाय(०७११.
हिंदूचे समाजरचनाशास्त्र ४३५
न करतां दुसरी कामे करण्याची प्रवृत्ति मात्र वाढत चालली आहे. प्रत्ये-
काला बुद्धिप्रधान धंद्यामध्ये जागा मिळणे शक्य नाहीं, आणि प्रत्येक र, ट,
फ शिकलेल्याला काबाडकष्टाची ( ०५००प8] 18&90प7 ) लाज वाटू लागली.
कोणालाही काबाडकष्ट करण्याची जरूरी नाही, इतकी जरी यांत्रिक प्ररगीत
झाली तरी समाज प्रत्येकाला कोठून काम देणार ! सुशिक्षित लोकांन्ची
शिक्षणाची कल्पना म्हणजे तासचे तास चित्रकला, वादन वगेरेमध्ये खच
करावयाचे, शाळा, कॉलेजमध्ये नाटकें करावयाची, फारच झाळें तर नवं-
नही करावयाचे. परंतु स्त्रीपुरुषसंबंधासंबंधीं सत्यज्ञान, निकोप ग्रकति
ठेवणाऱ्या संवयी ( ज्ञान नव्हे संवयी ), अन्नपानाचे विचार, काटकसरीर्ने
कुटुंबाचा गाडा हांकण्याची माहिती, शिद्युसंगोपन या व इतर अद्याच
कुटुंबसरक्षक संवयी आणि शान यांबद्दल भोपळ्या एवढें पूज्य, अशा
तऱ्हेच्या शिक्षणाने व्यक्तीला वरवर उजळा आल्यासारखा वाटतो. परंतु
व्यावहारिक आयुष्यामध्ये त्यांने मदत होण्याऐवजी अडथळाच थेतो.
आपल्या बापाच्या सामाजिक स्थितीबद्दल लाज वारणें हा ज्या शिक्षणाचा
परिणाम, ते शिक्षणच नाही नाहीं त्या अर्थशून्य चळवळीचे आद्यकारण
आहे. परंतु आधुनिकांचा अश्या तऱ्हेच्या शिक्षणाकडे कल आहे खरा !
आणि त्याचे परिणाम जे व्हावयाचे ते होत आहेत आणि होतील्ही. |
प्राचीनांच्या शिक्षणविषयक आणि संस्कारविषयक कल्पना अशा नव्हत्या.
त्यांना नुसती नैतिक मूर्ल्ये सांगावयाची नसून तीं मूल्ये प्रत्ये आचाराे
हार्डीमार्सी खिळवून टाकावयाऱचीं होती. नेतिक आचारांचे बाबतीत मनुष्य
हा स्वतंल कर्ता आहे, ही गोष्ट त्यांना मान्य नव्हती.
“ अथ केन प्रयुक्तोब्यं पापं चरति पुरुषः ।
अनिच्छन् अपि वार्ष्णेय बलादिव नियोजिताः ।॥ ?
त्या प्रश्नाचे उत्तर
“ काम एष क्रोध एष रजोगुण समुद्धवः ।
महादानो महापाप्मा विद्धथेनमिहद वैरिणम् ॥ २
१ ठळवकपळशव उभीहड७3 संबंधी डॉ. पावलाव यांचे नियम पहा.
२ भगवद्वीता.
४३१६ हिंदूंचे समाजरचनारशास्त्र
म्हणजे कामक्रोधादि गुणांचे नियंत्रण शिक्षणांत यावयास पाहिजे
. जानामिधर्मे न च मे प्रवृत्तिः जानाम्यधर्म न च मे निवृत्तिः
केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियक्तो$स्मि तथा करोमि ॥
येथें ज्ञान आणि प्रवृत्ति यांच्यामध्ये विरोध दाखवून ज्ञानाला प्रवृत्षिपुढे
वाकावे लागते असा निर्णय दिला आहे. तसाच निणये
६ सहा चेष्ठते स्वस्याः प्रकृतेज्ञीनवानपि ।
. प्रकृति यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥
या अहोकांत दिळेला आहे. पिंडगत गुणाला लायक अशी क्रिया मानवाला
टळतं नाहीं असेंही मत सांपडतें क धा
यदहंकार माश्रित्य न योत्से इति मन्यसे ।
मिथ्येष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति ।॥
स्वभावजेन कोंतेय निबद्धः खेन कमणा ।
कर्त नेच्छसि यन्मोहात्करिष्यस्यवशो5पितत् ।)
। कती नौतैक आर्चरणाला स्वतेत्र नाहीं, हे मत आधुनिक मानस शास्त्रज्ञांना
. देखील मान्य होत चालले आहे. मानवाचे हेतु शोधण्याच्या भानगडींत
पड्टं नये, कारण ते फारसे समाजपोषक नसतोत. आचारानें त्याची क्रिया
समाजपोषक बनविणें येवडेंच समाज नेत्यांचे काम आहे. साधु पदवीला
पोहोचलेल्या तुकारामाने आचचारांचे बाबतीत
८ घडळें वळण इंद्रियां सकळा । भाव तो निराळा अंतरीचा ॥
असेंच मत दिलेलें आहे.
__. यावर अलीकडील विद्वान असा आक्षेप आणतात कीं, कामादि विका-
रांना फार नियंत्रण (7097055107 ) घातल्यास मानवी मनामर्ध्ये विसंगति
१ छळळष्ट ०प्फफशश७ 0४ 3 चया'ते पलाळ्यात6.
२ मद्दाभारत
दे भगवद्ठीता. .
- ४ रिप पाठपट्टा) ०पा७11 10. 0600६8१ सजाह्यातश
"जू 2००६7 8110 100818 ७१ 1॥6ली 0610
हिंदूंचे समाजरचनाशास्त्रं ४३७
उत्पन्न होऊन मनाचा तोल जातो. येर्थे हे लोक मानवी मन जन्सतंः सस-
तोळ असते, अशी गोष्ट ग्रहीत घरतात तीच असिद्ध आहे... त्यांचे आद्य-
गुरू जे फ्रायड, जुंग, अंडलर यांनीं ही गोष्ट सिद्ध केळेळी माझ्या अव-
ळोकनांत नाहीं. “ ॥॥७ ए९्हाययया९्ट ला ठ्या४पििक १168 6
500101:088.00 0 जाणला. र्
अशा तऱहेने विविध वंश, विविध संस्कृति, विविध ध्येये अश्या समा-
जाची त्यांना व्यवस्था करावयाची होती. विविधे वंशाच्या स्थितिकरतां
आनुवंशोद्धव जातीय विभागणी केली. त्यांना संस्कार लावण्याकरतां आणि
रोजच्या व्यवहाराकरिता लौकिक ( 50०१151 ), वैदिक ( छलसा ती )
आणि आध्यात्मिक ( 89171४"91 ) अशी ज्ञानाची अत्यंत शास्रीय विभा-
मणी केली. त्या ज्ञानाचा अत्यंय शास्त्रीय पद्धतीने अधिकारभेदार्ने प्रसार
केला. सुप्रजेकरितां आनुवंशाचे नियम पाळळे, उदरभरणाकरितां जावींना
धंदे लाऊन देवून जीवनार्थ कालहाचा उपशम केला, त्याबरोबरच गट
सुद्दढ करण्याकरितां त्या गटान्तगेत जीवनार्थ कलह ठेवला. नेतिक मल्य
हार्डीमार्सी खिळार्वी म्हणून आर्चार आणि संस्कार लाऊन दिले. ग्रेथाची
थोडक्यांत पद्ाणी पुढीलप्रमाणे सांगतां येईल,
( १) विचारकतृक आध्यात्मिक जगत् आणि वस्तुगत बाह्य जगत्
यांनची क्षेत्रे भिन्न आहेत.
( २ ) विचारकतूक विभागणी, संस्कार दशक बण आणि प्रात्यक्षिक
विभागणी, आनुवंशिक जाती. |
(३ ) वर्ण हा मोठा गट ( ४००५७ ), तदंतर्गत जाति हा लहान गट
( ग०0टलड )-
(४ ) विचारकर्तृुक जगांत नेतिक मूल्ये तयार होतात आणि तै
ध्येय ठेऊन बाह्य जगतांत आचार उत्पन्न होतात.
( ५ ) प्रगति वगेरे सवे आभास असून वंदापरंपरा संस्कृतिरक्षण हेंच
संस्कृतीर्चे आद्य ध्येय आहे. |
१ 88 ७0 7७७७० उग 580७४6 50060४ 0४ र्थछाचा०फ ७४.
२ 10७७ ७1090000 0४ छिळया७ातायाळ. .
रे छलळ्पासी० ०ण]ल्यर ७9 16556. |
2३८ हिंदूचे समाजरचनाशास्त्र
(६ ) हा समाज प्रत्यक्षप्रमाणे लाऊन पाहिल्यास जास्त सुखी ठरतो.
- अश्या तऱ्हेचा हा समाज आहे आणि त्यामध्ये खळबळ सुरू झाली
आहे. त्याच्या रक्षणार्थ परमेश्वर आपणांस मदत देईल, परंतु आपण हलले
पाहिजे म्हणजे
६ विधि समयनियोगाहीसिसंहार जिहयं ।
शिथिलमसुमगाघे मममापत्पयोधो ॥
रिपुतिमिरमुदस्योदीयमानं दिनादो ।
दिनकृतमिव लक्ष्मीःत्वां समभ्येतु भूयः ।॥
हें व्यासवचन आपल्याही बाबतीत खरें ठरेल,
१ किरातार्जुनीयम् भारवी.
310102131४.
आम्ही प्रस्तुत ग्रंथाच्या पान सोळावर जी शास्त्रांची वर्गवारी केली
आहे त्या वर्गवारीला घरून पुढील यादी तयार केली आहे.
| व्याकरण
अष्टाध्यायी-कोम॒दी
3४७0018 01 380 (जाळाणणाळा ७7 8. फर. उलणळाए9
ह. (ठाव १0 ए७ 70008 0 1)"60ता चा 18112११४68 59 एकात
प्राकृत भाषांर्चे व्याकरण--हेमऱ्चंद्र
मीमांसा
पूर्वमीमांसा-जिमिनि
गशाबरभाष्य
80 ०. ताका 1200108159 07 3. शे. 1)85डशण8
न्यायशास्त्र
टण 00७ 0 ०ाट ७7 ४8०0०8 ७पळ शा 80. 98 3750169, 130580.
त पर्ल, 1.0076, १४1] हाट.
है. ६6५-७०० ण 1080757 8. प. ४4७1006
तकसंग्रह-अन्नेभट्ट
तर्कमापा--केशवमिश्र
ही0018500 0४ . 3. शा
गणित
०0२8 फत जच्छटिच्ा टकोटणाप8 00 90५ शगश'
१६०१३ पक्षाहण9 १७0०१४७४10 तताऊ, 1901, 1911, 1929, 1987
3७७7006 ७. ७9७ छत १९७७७8 ७9 एपलळश8फां
इाणत108 1 88०8 50 -0लपडडार्थी
5085015010) 8४९७४९७ 0४ 1612
[1ा0-0000 0 १8॥0100901081 8901801018 18 00 किट
द्
७०७०७8 0 ञिकषण७७ ०8 9 82
5811800091 ॥॥७७॥०१ ४ ४011५
3७१४७८७1 ०७०० ७५7 6. 8. 10687९0076
एगाला०७०(8 0 5508068 97 उिल्णा8
१॥९तभाछात ७00०0 9 ७ जपाशभ्त ७७१७७०० (उलं9०७8 1908)
5४ ७. घ. ७8!
8706068प9ि९०0ळी. पिीपटाा0& 10. उक झल उतक्रपिलाठकपींठछा 038९988प€
( द€080188 1910 ) किष्टीणटीगा
6:01:
७७७१७ 18 इलंटाठ९९ एगंप३2्ट ७४ ११७४ कार
ए२७प7७ ० ७७0 एतएडा०टका फळात ७४ 87 3700प2 पतत हॉल
१॥५४४४8010058 प४७058€ ७४ 32 ग&ण88 368108
एफक्लाण ७७15७४ 3807 010600 110१8९2
प्राह०ाप
")ल७लाण8 ४0त 191 51 ७८ 8०१" ७७७76 0४ ७७७०७
११७७ छत छायिवर्णा68 ०881880801 0४ ०१
1.९०प7865 00 पाळा 0४ ॥॥1०8०018
पफशी8०008 00 ७९ ४60० पण9ि०ण उप फणका08 09 3ेपा€
12188 00 808 ७715७2 ७0७९7 1 10078 09 13880
309 जि ठिळाळाक 37 ३3850
१ ७ऊळ५ जल उक्त 1॥शकाप08 0४ १७०1201706.
१ 0७१071त४8 01७६००५ ० वाळ एज. 1 0४ 5880500
(0 लात घाला ण ा०णवाळ 0४ ४. 3. ठण
पका पाऊण ण ताळ ७7 ४. &. ञाणांण
५) 70108 10 फएाताछ ७9 प. 3. 806
राघामाधवविलासनचंपू-राजवाडे
त ाल९५ए ण पपा%९0 णफाठळाछट 0५ घा
९७५७” अंत ल ७७8 ळण ७४ पतिला डल
.९0॥0॥1165
गण१७8 ल 6टणलणांठ ॥०७0ळार 097 000पणा8 8 8क्षाय
१ फडण ५ ण छ्यालपा० तेठणं पल 09 जा१९ ६०त काड
ठर
पता ए९७०४ ० ०७७७०४७ 9 70. 8. एर (&॥ ळत्रळळा र्लाळ ४५
१1७7०५ 18119010७5 )
0111007108 णा 09०2 6०0000ठप य छातत पछडा0) ७9 झाल्य>त०
१1) १0१४ पर्[0 08 एवा छाव. 68प58ड ली छि कापत 0 02
100085 00 तका डिप
7. 08880 00 0७ 1000128 0 0101950100 5४ पर्द, छे. ४ र्ा8
पजजाप छि) 0४०७1७0, ७४ (900-38एएत ७8
उ>०)प१ 701 1070016800 0४ 136प87
ग्र8छघ४5 00 ताळा एल पा२0ीांलठाा ७97 पडताळणे 300098
२21०1९8 56९ ळ0ता ०8 597 &18त एवा
३>11०॥०७ 9 ॥०1 टका ९७00०00 ७7 ग. 85. शालणउळ
(301100 0 ॥०10८७1 8ठठाठापे ४ 0४ 8. उ. लकण |
गला ०108 00९000१108 9४ ञ्थिा्ाण छत
(5 ी”0का ७५ 1९७. ४४७7४७
३१ ०७ हा छोट 00तप०७ ० 18007 57. शाहा
०७ 0 पपा तछएल०0पण0९ ली पिळा परका €लळा9 ००७७४४
एगो कोणा छणशका ७0 पर ण 3िपप8की0ीठ, जर्ळणल०8 12099,
11101 0१७ |
मारतीय अथशास्त्र- काळे आणि कर्वे
अथंश्ास्त्र- कोबग्ल्य
शा 001. 0000-10-98 हणित8 0०प2्टाण णात ७0808 ७४ ७. 10. घ.
(7010 |
११. 1001111001 ७०0६08 एपत8 ४0 8००11 डाण 00 8089प
गाततप03ा छा 7670100100 090 00०0१०४७७8
००115
अथेशास्त्र- कोटिल्य
फएाला० ७8 ०. ॥०॥७०३ ७४ ७0७७11
७७९॥॥॥॥॥७० ७४ 1७0
एप्प 0ा२ताठ ७त. 10106०8 00 फालाा&
ग० प५०४९8 00. (अ०एसपा तहात ७0. 71100४8'
(1085000070 ०019108 ४ -छ8ारए
७08 0 णे 08०८ णल. ७४ 1-88000
31818 99 शाहला
गूण) 076 ०७ 8६७९ 0४ ४11100200४
ह '0७00७्ॉट्या
58068 0७. ए00७8॥ 0४ 1281010607
उत0&0ए91 7808058 00४ ७०७7859. (0118108
फलक १881101868 171 'प”08 57 8०११६११
पूगू:8 9888117018 र्क 706 00 र्ता हला (जतका |
हक ७७ 0एत€8 ठा 0090 ( 08000 1 7900191155 800ए91 102
५7 817 370007 526010
ग) तत 08885 01 उल्लाशका. ७7४ 918160
६001080 ०७ पेला ७४ 128100
(१8318 8110 88606 171 एताळ 0४ ७यपा४6
011 ॥॥18 86600 10878 80९ 850 पोळछााए एणशपाण€४ &एधय
[088 रक 8 7९8110 110110881018 67९0 0 8पण07087178 छळ |
70०प8 78९90१617 छ००पत ०००४0 ए६०0प७ 0९0४प७8 ४००8 10 वरि
8७7. ]070४1171088,
5७०७) 60001010४४ ०. एता 57. 88122
(089४68 8700 प715608 0! 8. पाता ७४ प्रपापा७500.
(58७65 छत एक 1800080 70९8 ताटप 0४ 0710007600
11010॥ाल्8)
४2० 6870100100 0५7 0197106
गूण 811108), ण0रत 59 (एजकाण018
'ठालत्डा0) 0838 ल 0प१1ा8ा0 १७78 0४ उ९०0०1028
न0768प02 9त ०0०0७8९ताया2्ट 9४ ७६४६ 800 उळला88
1286508616 0 ७8171 ७४7 12870" 01097168
छ९३2्डण रज 118 8900608 00 1281 ए"1१1 (0157168
१७०1801005 0 ताणा 88 &0त फा्णा55 पएतदडा तळण ९७0०100
)80णागण (0101917168
पघ७ा€९त(अ ७9 प्र णा०2णाडलण ( 10) 0070710७08 0 ठतशण हटाश0 06 ,
(ज्ा60०् 116000 ०. ॥७४(पाका 50९०0 ७7४ 5. &, एला 8
(ज९06108 ७४ 1380800007 त. 01856९0 .
तह 8 ७88 0 ॥86ताप 0४ 086800
प्
है उप0०पए०ाला 0 300९ छपत ण पशालवााण ७४ एि्ढठततर
फलप्ीला ७४ ण१९छा8 0 ७५४७00८७७० ७४ 1050
४०100 ७४ 1.ल$प
१ प0ल्काळीला 0 एए७ नित 5७60 7 शाहा
(९0-18 ७0 शळहाणळेशीती
गगह 18818 9706001012 90४ ७1॥७1॥॥॥8७५
पूण ४७७0 ७ 1185४ पडा 69
पणा 9 ए0( &टा९8 150 प७7७8 0 ताळ) ७9 घरपण
पाहिज ०9 लपला ७४ उयघवटटाटा
पर्लनालर्टा कात 5861005 1 ( 0प0108 ल 300१600 8ल७ा०€
त 00०0तप0९०७0) 10 ॥70 डा पिता ला ढगाला ०2४प ७7 12०१७९8७९7
७01 पिर्टाल 7 60०७०१ 0४ (७७88
०१४०91 1385185 0 प्ल९तत 9 09४ मळा2कछात
षलातला8ाण 9४ १2008
ततला ७० र्ल णि उणा ळे पाला ला ०00४९६७७४॥ 0४
पू) प01
पठत ७. 'लाळा'टाा 11 ४०१७७७ ७0 ?2871
पलळल्पा9 1 ॥0 0. णि ४70०९७ ४08९000 ७0 12लख ०७561
छळ कात ७०ण०्टण ( एटा ) ७४ 08707-8580006108
जउिजण०४९१ ० १९0 0७४ 286
उणातप ल वळणील्छी एणिणड ( उल्पापणळा ल ०86९ताएए 1919) 5४
जे. 1. एए७फा80
पूपू, ॥॥07९0 २१९२008 पकेर्पिला 57 उल्टा .
पृग,0 5ळपाण ७. छपाणछा 1106001150108 ( (रऐपर्ळ€त ७४. छे. फि.
९818९8 _) 1205501)
९00१०15 -- ०0९७108
ह "ण येण ११०१08 र्जा 900001४ |
व -- उठणार ( ऐएनस्व उ वाहिला णा)
११ "ण 3७१७००९ |
शहा ता ॥एण3००२0ाळत छे 9 फाडत. एण3१पा२20११ ला ( उिलंढा०6:
1908 ) ७४ एपडाकए |
दु .
ाल०्टण दाते टपट्शाट$
जापडशाय०8 07 09717-38७प्पले88
फपाण2817108 ( 58107 ) 9४ 128811 1128
एेपत0त518॥ १6200 1806१17 (९:17: ) (00८
एपप७ा8त8काप शण पड ७0 3 पफछालठाड (क्षा
गाठवप्पण 68 उ0 ॥प०णक्या 1800100188 09४ तण फ्काठां8 जक्ची00
पपा 111080115511068 07 ता प ०8 (291500
'पह९ट6वण पत एपड७08 5४ ७७188
'ए66016-001711त6त0885, 18 ०७७प583 त. ७9०88११ ७0॥0९8 07. ज०वतछ'त
प 18010 ७99 (० १तछा्त
पाडालण जल पप्णागाड25 ६ ताशिंणा ला 508 १७07७ 00७९0४
11 प78 छत. तपपा'8 ७४ 817 पळालाह (810१ |
फाणशणाा०ड 80 0006९7 601158 ७४ ७. ह. लाळ
उपक पतफर&त5 5४ ७. ख. 1)प४१७16
एर€७त 107 'एपड6प1ठ ॥र्थठणा) ७ >याच 11601970
१२७0081 1116 ताणा ऐ७ ४७७00०१ ल ञिलहाणठ8 ७४ 12९81'800
36096 छाव [90कण872०&€ ०. एपटकाटड 00 ?69180101
१०)७7फाप5णय 80 008त1681 7027688 0४ 2887800
पिळापा8 &8तत पापा 5४ 2?687501 छत तहा
गप) णो्टाा 0 9० प७1 ठता 099 266'उण0
पृपा06"७०10515, पहाती ७0 छाणा7000१0१0१ 00 26७500
(ज००पपतस०टीर ल पपल ०8 ७४ ?817500
शिण छा ञला088501610838 10 31171
4100116 पाश 57 7?लण810७ &0त उृलेण800
3९87९४७४00. लज॑. शा& शर्ऊ (5 छक्का 3) छपरा 7७ए९फ.) 0४
मपफ९601 811
गाता लावा पायत 7 श80680
पपणणका) शीठाला०ण छपत 180४818 ज॑ 10101126008 ७४ (उ०११७त
७७० लख इलालि”२09 प ४80१ 0 ७००860 86७08 0५ पिहला
पपहभाा ०8] ४७80111780100॥ 10 एएपटत 88168 00 1७प्टार्
"हखं88, (806008 81त 1810110 0४ ९४०7500 हे. जा
काखा €त 1800 57 1588000000
िप४0॥105 1४ पिला
प्या प्लीळ० ७9४ प ७७वहलत
?5पली००१५१
गु जिलशा0९९ ल त ९07 9४ कतार |
1.0 टप0९8 01. 0५एलाठकााछाए७ड छत ल0९ला ०0७8 07 परपत
0001६, ७6४०००६ 99 एिला)लपइचा
ल्क ७९०७७ ९३२ ताता (0 09107 ] ७9 आळात्त
2800०0०0४४ छा 107818 5४ पिळकीहात
निह पाठ्प्रा 0056 5 पणाळछावला
२७श्लालठालटण व ठत्यण 8 0४ ऐप ७७७000४
मिर्लाजव्श णात तप णाळी भीालिशाठा ७7 पण 0002
७)0"5 00 ४४०५०७०७1५ ५1७8 0४ ०००९४
1>8५९०१०७०१॥५७1१8 10 टोछडडयालला) 57 ल78९6€0
२२०७००1७1४ ०७) ४1७00१ 0४ उसी816817
न०0१॥॥०॥०४५ 0५ ९७०)
७७५ ॥॥४णा० 0० ७0त 1158 1688000 ४0 88 ७४ प्र ७882४
शण तता" जा ७ णि (00० 0 कचराण्पलश8 5 एछाडला
ऐ॥३५७)॥-७॥४७(१ 1५ 1.0"
२६१०1००४४५ ७४ उ॥108
(॥ए00०प8 7९५0१७० होण०पात 781867 ० 08 जण जा &ाशणणाच
टप, ७॥७॥॥ उण, 4ताला, ००७8, एला, 86त€', ञाटोर8 कात
000024:
"हला ० 0१1१७8 एत 1600 0४ &7 ता पपतल
विट०ण0 009 0७ टजात 000१ 7०1७४85 ७५४ 12७007
9९४0102९४१
पू) 1 7”8ठिछपा'0 009 8०9४0००087.158 7७0४ २१७,
पळ. 8 ढाणश्तला ( ९889४७) 5४ (छिरकरधिण 900 3िटणण 0558
उर्दपचा छट ७7 पिलाला एाठाल! |
3णता08 १ ४४०००६४ ० 5 ( एन. १ ] 5४ 'घ.%ए०९००७ 5
पा छपत शण छा ७४५ ाघळाठला 111115
30७] 1७ ०१) ७५ घटत
टॅ
पपछशप9) 16 01 007 ठणण फ5008 0४ छाळ्या
१ ७90० ठा ७च7णाक्ड ( 8888४8 ) या एतत 57 हश
5९ छत 7087688 ( 8 0910907 ) धा. €. 2, लाडा
387१81 (ऐप७8010१॥ ७9 फ०7€
फालपाल ठा पर्थठ्वेहात ७771820 57 ऑिणाटा-ा.9ए6
'कामसूच ण ७ ००००७१७" ण यशोधर-बात्स्यायन
१६77198 ६॥त ०78 9 छेण58हा
5९6 उ तशणकाणां० 8०्लंठ०2४ 07 ५. $ फळळटा
वै. डळ ली तपपणेछेत 000719४680 श&&0०काटार
०१०8168 1 "६ 09 81806
मपाडाता एर प फण 07 डाळश
मणाहा, ि8 पपप ठञ0050016४0 57 फार ७
फळा 97 13818४7
$०९०1०५१०१! व्याप थाळा
अटकेपार-फडके
अमरकोर--अमरसिंह
निबंध-आगरकर
बिल छात 0००वशाय फ०्ाव ७7०७808 ७४ 10660 1०8
(१780060 8९88878 5४7 1288६ 171276
गैण क्ष शते 8 67085-008१5 5४ ए४९४६
है. हपता लेता ९७0 पड ए1118
-"8590 0 उिठळांळा ७५डा808 ७07 115
(76७7 1110858100 ४ 7४था
ऐतरेयब्राह्षण --- पता 60 ४7 गवळण पकळा2
ञ्ञव्ग्वेद
'आपस्तंब धमसूत्र
फण्झेपिश् 0011050009 57 टळण 15
"'एभावळ& 57 एनल्ाटा1
८०३ 19०प्पांगाठय 57 खाच्या
९
५९11120101 त ताछला858, 8 टघााड85 बणत. ठप7685:) छाप. ठिश*
पत 907 0७00९067
रमुवेदा-कालिदास
शाकुंतल-कालिदास
जानकीहरण-्कुमारदास
मनुस्मृतीवरील टीका-कुछूक
सकाळ पत्रांतील ठेख-डॉ. खेर
[७ 100 13101९2
1१९०७ 1५४ (7८00४0 881९
पार्घा०४ ० 1)080019819879 0४ 128116
घैमेस्वरूपनि्णय-कोकजे
१ [जहा 0008 9. ठणाणा छाापए 09४ 126 (२पा7०8
1१५४ 3५ (५108901)10
फटकळ लेख-मो. क. गांधी
[कालाळा, 0 एणीशा ७9४ (७009861.
[1181 द0७॥४1८! 10) (७०णा)११्ट
[५.५५ 1)४ (ठा तञा10)
[1५॥१॥॥॥१॥५॥ (0 ७७1८७8 09४ (7९00
गोतम धमसूत्र
ऱवाबीक दरशीन
क ताही, पी एयए०0४७ 09४ 1. 2. ठउळळड
डर ( पीओांछालत ३ ७९ उ०पा008) 3) ७9 आ. 2. उळष्यड
पतन ण शाप 051087191)06 ७४ ०७००७४
[त ७७ला-७ ७॥1७०९७ (१91007 ) ७४ ७५. शे. उ०्कां
१ ० फवणाठण७07०0) ७५एत88 छपर्ति9 ( 0७007 0४ ७. ४३. ळण
जातिमेदाचे इष्टानिष्टल्य ( लेखमाला केसरी )-गो. म. जोशी
स्त्रियांचे हक्क ( लेखमाला केसरी )-गो. म. जोशी
शिक्षण ( ळेखमाला केसरी )-गो. म. जोशी
ठा ल शट ७४ ९. म. ऐ॥. उ०५. १
[७!:७॥ ७1 ॥1000.0४0 ( उठला 01 ॥॥७॥॥1४४6 ३) ७४ फिक्ाणाावडचाा कीड
गू [५010 र
१०
१./”१०७0०0०0०8७ ७ 186 5लं९006 50अं%8 ७४ 1.०७10816
प लह 500७16 907 (8708
गए लाटा, जी ७ 17४७0४ 00 1.०
पाप, टपणा छते हशा 0४ 12पपटछ
गू1)8 50058 ७ १७६6 5५ 102०0०6ए8४१
गाथा[-- तुकारास
९101176007 171 १101९00 कता ७99 क (2. 1290
धमरेहस्य-के. ल. दसरी
१ 01800 09 एपताळण ७0110४लातश 5४ 12982४8
घमशास्त्रमथन- दिवेकर |
धर्मसिंधु
अस्पएरयतानिवारण ( संस्कृत )- धुव
नारदस्मृति ( वणळध्त 0४ 2. ४. एक० )
वेणीसंहार- भडनारायण
111 -00117185 ७9 १1७.8४०0७७८
गाशा ०0 10015 5४ १२1१७७2528
९५60686102 0 ॥॥0"'918 50 ॥२1७&०06
पहा 7९०0॥"7"6€106 59 १1॥७(28८06
गुणणउ 8988 42857७0७0७ 0४ एराढ2हटा8
धार्मिक ग्रंथाच्या प्रस्तावना- म, म. पाठक
महिग्रस्ताच-- पुष्पदंत
छाजणा-७88 प हायतपक७85 (७७७ उग ०७ ण्णणाचा लचा
7उ>8पा 3?७%86008 न
नवयुगधमे आणि इतर ग्रंथ-फडके
कै छापत जे फि२ २-२ काय पकणथाात त ९१७७ "कवा! ७7 एपी
, क फेलणाणा८१्टाण 7 0011178
(1101711571. 50लण०2शप ७7 पटणा
3900०89] १8085 97 768616780100 ७४ प्लवक
(०-शतपल्किखा छत फपडश०8 09 उकळा
अंबेतेप९७ 101, खाया8 90 50लछा 7087888 ७४ 138216४
रॅज€्ट्या्यत 8 1656 ए७7 0४ 1300-51
११
पला 90 दतपल्ष्ाला ७7 उि्ाकात
इषे-वरित-- बाणभडू
३०71501600 0 (01100 ७0 13४700 |
(11 तल न 0!त 8 फाापात्£60ए 13५700
विक्रमांकदेवऱचारेत-- बिल्हण
1, 12)8000009016 60860४9७00 19 808008 00 '3ळा5्टा&
ळल छत 5०ठल७ए 507 उिल्ल0
२2७७०8 छात:०1७०8 ४ 138४0९०
उटा ५ 9४00 ७00९%०६४०॥०७९७४ ७४ 7137801680
४१७४ ८० ७७७ फणी 00 331क्रर्गर्णाणात
बौधायन घमसूत्र
पुण0ठाण जे 1९58 लळा 0४ 1300010800.
भगवद्गीता
मालतीमाधव-- मवभूति
तीन शातर्के- भतृहरी
भारतचचंपू
किराताजझुनीयम-- भारवि
प्रातिमा-- भास
प्रा ७9 4१७०७02160
पट कात शिठतढा-प01त ७000९०४ 00 शिकट>0पटका
एए७॥०009७ ए७४७7७ ७00 0७00081 6608४ 0४ ऐशढा2>0पटटका.
मनुस्मृति- एताालत 0४ ४. अ. शिकावा
काव्यप्रकारश-- मम्मट
पॅचमहाकाव्यावरीळ टीका- मछीनाथ
१०७०९5४000 117 8७४७४७९ 80९७४४ 0४ [७1110008४४
महामारत
माघवानिदान (वैद्यक )
शारीरस्थान ( सुश्रुत )
अष्टांगहुद्य- वाग्मट
अस्पृष्टांचा प्रश्ष- माटे
१५
मार्केडेयपुराण
एलणला880 ४011516081 800007४ ७४ ४
ठउण1प१0०0 ण श0"80 ७५४ 1१४111)
पा811[871%711070) 0४ ४;
लत 07 थाळा
उ5०'8१. 9008 0 ७6 888 ( 560868 ) 0४ १10710 (:14
0108 50 ४००१6
00 18 0४ शाय 8
गृ1-8 11छपए7€ ण 0080 00४ ',॥&७ल०प७लीं
उठ 58०068 ४ कपा १७6 १४७४॥०७७४8७॥/
याऱवल्क्यस्मृति
थोगसूत्र-पतजलि
१०९७ 0४ 41888
(0०00१ &७त 8९1. 0४ 58800811
01 हतपल्याल ७9 फए88भा 1067079700
उलहा्ातीट ठप्फाठ०ट 5४ छिप88611 3075600
पप ज॑ ह8लशा०2 07 फपडड€) ेटाकच्याते
8 ६५९ ४1:0/1 ७011020000 0४ 158061॥81001811118
दासबोध आणि मनाचे कछोक-रामदास
राघामाधवविलासचंपू-राजवाडे
॥॥७प7एत०0 लज 50080 ७४ शरण फ0००१ 198806
ठउळ्नळा (ळा २२8िकलळं ७7 :50प88689प
४70०8 ल ४४6, १7४8586 ६ त १७९8७७ 0४ 15011९8101.
गूगूट6 10810) 8700 ०1४6786 59 10१86
एकर ० ७९४७11७ 9 110१82
1३७००१० ६0व ०७6७0 न०ताड 090 110१88
पर्ण७6त800 90 3०
गुण छे 0 किड ७97 ०पथा
गग) 1600० ७ ४१०670 ४१०प 09 र्यतत58
(€ळ080101॥:86 00७0082608 ७४ 1१580
७० कां 58 6 00७७९0 ०. 8 शेणात 57 र्1)।व०पांळ
ब. डिण९५ ल पपग०ण0€का ए१00काड ७४ 1९टात्
र १३
(00 0त8ळी 7181 0४५ 1000107050
प601918 ७3806९0 ७४ ला 0”"080
3प0 0015118 0 ४०ज8
उण 601.90 88818 60७०060600 ४7 एशपतटा
वसिष्ठ धमसूत्र
उ8धतकप 10 7०४४४५ ७४ ४९००१
18 पता ठा1170१? ७४ ए९ए०वक्करली
पएलळणीांलळ ठल॑०ण00ळी 1त298 0907 १९७४८08 रॉर
पूण ए॥१४३17 8९४ ७४ ९0०1160698
मुद्राराक्षस-विश्ाखदत्त
तता 0 १७8०९6९ 00 झाला ७४ ए. छत शितह, एएप्0ि२8ा0
शारीरक भाष्य-श्रीमच्छंकराचचार्य
गीताभाष्य री
मोहमुद्गर- न
38९60 0 ०॥७00प8शेकार ७9 3009
"चणा छा 0० ७४ 3080
॥॥5. फएफछााल्ा 8 0270058001 ७0 809980
भारतीय अस्पृश्यतेऱचा प्रश्न-दिंदे
हैतला०8 ७४ 9101890
सनातनधमप्रदीप
ए१०)००(--१$४० ल ललाट (“0000071088
जातिभेदावरील निबंध (केसरी)-सावरकर
उिपणणतप0 ( तव्षर्णचत जे ढभा8प8 जा एता ४9 1981 )
सुभाषितरत्न भांडागार
01०5 1) 5तणाटार
गू) 719701: 00०. ढणट्पाड ७7 ञ०्वतक्वात
7२०१०७ ७६६१॥७॥ ७४॥॥॥८७0॥ ,, ,,
1206011001 111९0 ११७ 5७0 जलाल
ग ४७0७05 ४४० ७४ 89000९
३३१९७४००१४ ण ळश1८०७.00) 0५ 1200109
09>"०॥1०४ ०. 86०ळलणेल्हण ७४ जलाल
एला १५७७०॥॥०॥ 10 3॥०)९8
१४
"प80101600 50 ४९४-ळापाळीलठत ७7 8370909019 &९॥॥6१
णक ७88 160प'8 ७7४ 7१८. छत. पपा |
"(त ६४७ 57 डिश ७९०१४९ घरपण 076४
1,80719001870 00 ७७९8४
उटा80०08 &0त मपिपा8 5४ ०. .38- घछात&0€
५1७ 1206610 कात उश2०0०प 3 8०्बल०्शए 07 098९७० पा
॥शातता8 ०0 ७68 प॥176088 0४ 5960४७
ष106४-0/68 0४ ४1००0 १26७
* 1.88 ४168090188 ् गी
संकीण लेख--केतकर
ज्ञानकोश ग
880० &प01858 57 87 &1176त 17७1
है ० ॥09110९ 0 168 ४6७१88 007 ए५1७1£
फाडरक्वाठ जता ७7 7288
वाहन प्रि ण०8 कणात ६7०0८ ७०णण 68 57 ?९ए९
ग 67००1७ ० १806-70९0001750100 ७४ 1118
. (8600180) 0४ 128 8756
'फरश0क 1007918 7 88008
'पाचित०० पर०शचणप 90 एकात 97
5०्नं&] 818008 597 85898९0061
गळ ला छळ 9801111258 00 10300४९
1[हणा0$ ७ लशा1०७७100 0४ 126870 1126
७8) 19276 &त 1800०08) 8089 9४ धिटा)०पइचा
*तिणतभा 00पष३्टाण ७7 ०. खु. प्र७७80
क७९०९0 ० 00 0606पा$श 57 2680500
गाठा प्डटोफ र्ल ण्फल०णण खणात 57 ?081500
पाह्त०० 18 0४ 09. म. ॥णा&
मर्पि७०४ ०. ९०0॥8818प्पेगा0ठपड 1087711926 ४ 1268105801
कै. हपता 137080 हबप७ ७9 शाउ8
- ऊंट १189011608 10 शाए०७ 507 घद्चाण्या ० &0त ७80 (00१890
गैलपी७60 ताळ 07 हाणा 1४७१०
"गण ०6७ ए७7 0108107 82601 181
"(37९1-81 1500प7 1 8ठप 10०6 97 ३29106
|
१८
[1.8 उिपाठातट ७४ 1)पणताी टा
अंद्मानांतील अनुभव--सावरकर
1,७1७ 01 शि 1.9) (ला हाण 1४ ७1118
७५ ाघ (0 का 1७ ४01२३86
0. एला 0फी त णा १३२ दा पकी कात. गाठा १२0 100घडा/858
पहाता ॥७॥0७ठुया 00 10 (0२ या!
'हददारण्यकोपनिपद्
गग 1111 1 जा 819 1.01110)1.050
११ ो२४िशाीत का ५ (0510४
पा ९ तायराती 1४ 1300001)
गु: त वा (| ९७ ५ [ती 0२8
नळीपाख्यान-रघुनाथ पंडित
लाता पात इतदाका तीत ळ्व 1७ र काालागा)_१0ा0
वि ती दावा वीत व वित तिजला (0१) 1४ 0७.
कानुभातो पताल तर) त] 110 वझ]
111९, ७ वागण तत) (७) 130 १४1५६
13५ ७ पितात (७ 1५ ०७१1७ 0०00
क ाीताकाक्ताााकापपराश्रिका्रि
शिंध्र) कातनाध्रातराऩयातावाब्रााककााशाआाकागशाचििपया
५७ त छद पातीए6९नी 1५. ६0 ता ९011!
ल्या य मतकवि९ ळी दि व ५ (2. हठ, 0०५२”
भग्वेद
शोतमधर्भसूभ
बौधायनधमंसूतर
आपस्तंभधमसूत्र
वसिप्ठघगंसूत्र
विष्णुधमंसूख
स्मृतिससुच्यय-आनन्दाशमप्रत
यं म न्क्् ्य््््प््क्क््ककक्र्ळ क्यक्ककर
गो, व. जळी कुवत ;
( युढीळ वुत्लके लवकरचं प्रलिद्ध दोदीळ. ) ६;
९ तिंदूंवे अथशार्ख.
८२ हिंदूचे राजज्यासनक्षाख. ४६
३ आचारधस ब परिवर्तनाच्या मयादा . |
__ आदकांनी नार्वे खाळील पत्यावर बोंदवांवीत 9
8 | दूस्वर भेद्वेर गड पुश १ 7: ) र, -
ह १600060202000060 0 य्करीच्द ट्ट 20५८८५६00024522अ%